Headlines

Situation in PoK out of control; 30 deaths, curfew, internet ban but protests, demand cancellation of 12 refugee reservations

Marathi News National Situation In PoK Out Of Control; 30 Deaths, Curfew, Internet Ban But Protests, Demand Cancellation Of 12 Refugee Reservations यासिर आलम | इस्लामाबाद2 तासांपूर्वी कॉपी लिंक पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) १२ राखीव जागा रद्द करण्याच्या मागणीने मोठे बंड उभे केले आहे. सोमवारच्या हिंसेनंतर रावलाकोट, मुझफ्फराबाद, भिंबर आणि कोटलीपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. मंगळवारी…

Read More

Fuel Reserve for 1 Month If Supply Stops; Boost Oil Research Investment

Marathi News Business Petroleum Minister: Fuel Reserve For 1 Month If Supply Stops; Boost Oil Research Investment नवी दिल्ली25 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोमवारी (8 जून) पेट्रोल-डिझेलबाबत पेट्रोलियम मंत्रालय आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्याकडून दोन वेगवेगळी विधाने आली, ज्यामुळे असे दिसून येते की देशात इंधनाचा साठा आहे, परंतु किमती वाढू शकतात. एकीकडे, केंद्रीय…

Read More

‘माण, कोरडा’वरील 19 बंधारे कोरडे टेंभूच्या पाण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा:17 गावामधील 3300 हेक्टर क्षेत्रावरील बागायती पिके धोक्यात‎

सांगोला तालुक्यातील शेतीला आधार देणाऱ्या माण आणि कोरडा नद्यांवरील १८ बंधारे सध्या पाण्याअभावी कोरडे पडल्याने शेतकऱ्यांसमोर भीषण संकट उभे राहिले आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने नदीपात्रात पाणी साचले नाही, परिणामी ३३०० हेक्टर क्षेत्रातील पिके आता वाळण्याच्या मार्गावर आहेत. शेतीसोबतच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला असून, प्रशासन कधी पावले उचलणार, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत….

Read More

सातारा गुन्हेगारी वृत्त:कण्हेर येथे देशी दारूवर पोलिसांचा छापा; 44 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त

सातारा तालुक्यातील मौजे कण्हेर गावच्या हद्दीत कण्हेर ते जांभळेवाडी जाणाऱ्या कच्च्या रस्त्यालगत पोलिसांनी छापा टाकून देशी दारूचा साठा जप्त केला. गुरव यांच्या शेतजमिनीलगत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत देशी दारू (संत्रा)च्या ९० मिलीच्या बाटल्यांचा साठा, ज्याची एकूण किंमत ४४ हजार ६०० रुपये आहे, तसेच एक दुचाकी जप्त करण्यात आली. याप्रकरणी सतीश बजरंग वाघमळे (वय…

Read More

लासलगाव कचरा डेपो नवीन जागेत स्थलांतरित करावा:नागरिकांचे माजी खासदार भुजबळ यांना निवेदन‎

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून १३ कोटी १२ लाख रुपयांच्या निधीतून येथील शिवनदी संवर्धनाचे महत्त्वपूर्ण काम सुरू असून, या उपक्रमामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत झाली आहे. या पार्श्वभूमीवर लासलगाव शहर विकास समिती व परिसरातील नागरिकांच्या वतीने माजी खासदार समीर भुजबळ यांचा…

Read More

संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानावर भर देणे आवश्यक:व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांचे शेतकऱ्यांना आवाहन‎

प्रतिनिधी | अकोला महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) या संस्थेचा ५० वा सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी संस्थेच्या सुवर्णप्रवासाचा आढावा सादर केला. वाढती स्पर्धा, बाजारातील आव्हाने लक्षात घेता संशोधन, संकरित वाण, जैविक उत्पादने…

Read More

वर्ध्याच्या प्रसिद्ध 'गोरस भंडार'वरील एफडीएची कारवाई सूडबुद्धीने!:दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचा गंभीर आरोप, मंत्री पंकज भोयरांकडे कारवाईची मागणी

वर्धा जिल्ह्याची ओळख ठरलेल्या आणि देशभरात आपल्या दर्जेदार उत्पादनांमुळे प्रसिद्ध असलेल्या गो संवर्धन गोरस भंडारवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) केलेली कारवाई ही सूडबुद्धीने आणि आकसापोटी करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 31 मे रोजी एफडीए अधिकाऱ्यांनी…

Read More

सुधारणेच्या नावाखाली धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही:शबरीमाला प्रकरणात सर्वोच्च न्यायालय म्हणाले- जनतेच्या मागणीनुसार सुधारणा होतील, बळजबरीने लादल्यास हस्तक्षेप करू

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले की, सामाजिक सुधारणांच्या नावाखाली धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही. न्यायालयाने म्हटले की, संविधान निर्मात्यांनी समाजाच्या गरजांनुसार तरतुदी केल्या आहेत, ज्या नऊ न्यायाधीशांचे खंडपीठ बदलू शकत नाही. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील नऊ न्यायाधीशांचे खंडपीठ सबरीमाला मंदिर तसेच धार्मिक स्थळांवर महिलांच्या प्रवेशाशी आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या व्याप्तीशी संबंधित प्रकरणांची सुनावणी करत…

Read More

दिव्य मराठी- 6 महिन्यांपूर्वी उबाठातून भाजपमध्ये, तरीही अध्यक्ष कसे केले?:अध्यक्ष गलांडे- पक्षात नवा-जुना असे काही नसते, अनुभवामुळे पद दिले

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपने अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती बिनविरोध निवडून आणले आहेत. भाजपने 6 महिन्यांपूर्वी उबाठातून आलेल्या अविनाश गलांडे यांना अध्यक्ष केले. शिवसेनेने उबाठा अन् अपक्षांची मोट बांधून अध्यक्ष बसवण्याची तयारी केली होती. मात्र, भाजपने एका रात्रीत ‘गेम’ फिरवत बहुमताची ‘मॅजिक फिगर’ त्यांच्या बाजूने केली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश…

Read More

वन्यजीव अपघात रोखण्यासाठी अमरावतीत अनोखा उपक्रम:अपघातप्रवण रस्त्यांवर वन्यप्राण्यांची चित्रे रेखाटली

अमरावती महानगरातून इतर शहरांकडे जाणाऱ्या काही रस्त्यांवर वन्यप्राण्यांची वर्दळ असते, ज्यामुळे अनेकदा अपघात घडतात. हे अपघात टाळण्यासाठी वाईल्डलाईफ रेस्क्यू फाऊंडेशन आणि बिगकास्ट कन्झर्वेशन ट्रस्ट इंडिया या संस्थांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. अपघातप्रवण स्थळांवर रस्त्यांवर पट्टे आखून त्यावर वन्यप्राण्यांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. अमरावतीमधून चांदूर रेल्वे, नागपूर, मोर्शी आणि यवतमाळकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वळणांवर रात्री उशिरा…

Read More