Headlines

10वी, 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर:जून-जुलै 2026 मधील परीक्षा 16 जूनपासून सुरू होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता १०वी आणि १२वी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक मंगळवारी अधिकृतपणे जाहीर केले आहे. या परीक्षा राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतल्या जाणार आहेत. जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, इयत्ता १२वीची लेखी परीक्षा…

Read More

चोपड्यातील पंकज नगर भागात दीड महिन्यांपासून विजेचा लपंडाव:संतप्त नागरिकांनी अभियंत्यांना धरले धारेवर, बिऱ्हाड आंदोलनाचा इशारा

चोपडा शहरातील पंकजनगर आणि परिसरातील नागरिक गेल्या दीड-दोन महिन्यांपासून विजेच्या भीषण समस्येमुळे मेटाकुटीला आले आहेत. ४५ अंशांच्या घरात पोहोचलेल्या तापमानात वारंवार वीज गुल होत असल्याने आणि विजेच्या दाबात (व्होल्टेज) कमालीची अनियमितता असल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, आज संतप्त नागरिकांनी पंकज समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले आणि कृती समितीचे समन्वयक एस. बी. पाटील…

Read More

महाराष्ट्र होरपळणार!:राज्यात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट; पारा 46 अंशांच्या पार जाण्याचा अंदाज

राज्यात सध्या तापमानाचा पारा वेगाने वाढत असून विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 40 अंशांची ओलांडली असून, पुणे हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन…

Read More

विकास लवांडे हल्ला प्रकरण: गंभीर कलमे वाढवण्यासाठी अर्ज:पूर्वनियोजित हल्ल्याचा दावा, 14 मे रोजी आदेश अपेक्षित

प्रवचनकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) प्रवक्ते विकास सदाशिव लवांडे यांच्यावरील हल्ला प्रकरणी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जात हल्ल्यातील गुन्ह्यांमध्ये गंभीर कलमे वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. पुणे येथील प्रथमवर्ग न्यायाधीश ए. एस. बागल यांच्या न्यायालयात मंगळवारी हा अर्ज ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी दाखल केला. न्यायालयाने अर्ज विचारात घेतला असून,…

Read More

रोजगाराचे चित्र बदलले:आर्थिक निर्णयांमधील महिलांचा सहभाग वाढला; महिला कुटुंबप्रमुख असलेल्या घरांमध्ये मजुरी कमी झाली, पक्क्या नोकऱ्या वाढल्या

देशात महिलांची आर्थिक भूमिका केवळ कुटुंबापुरती मर्यादित राहिलेली नाही. एसबीआयच्या संशोधन अहवालातून समोर आले आहे की, महिला कुटुंबप्रमुख असलेल्या कुटुंबांमध्ये रोजगाराची गुणवत्ता वेगाने सुधारत आहे. जेव्हा घरात महिलेचे वर्चस्व असते, तेव्हा कुटुंबाची असुरक्षित रोजंदारीवरील अवलंबित्व कमी होऊन सन्मानजनक नियमित वेतन असलेल्या नोकऱ्यांकडे वाढते. अशा महिलांमध्ये नियमित रोजगाराची शक्यता 4.4% ने वाढली आहे, तर रोजंदारीवरील अवलंबित्व…

Read More

मलकापुरात गॅस सिलेंडरच्या स्फोटाने घर जळून खाक:85 वर्षीय वृद्धेचा आगीत होरपळून मृत्यू; अशोक नगर परिसरातील धक्कादायक घटना

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन एका घराला लागलेल्या आगीत 85 वर्षीय वृद्धेचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या स्फोटामुळे लागलेली आग इतकी भीषण होती की, बघता बघता संपूर्ण घर जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मलकापूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ…

Read More

जगातील सर्वात उंच कृष्ण मंदिराचा मार्ग खुला:बर्फ कमी होताच भाविक पोहोचू लागले; 12,778 फूट उंचीवर आहे मार्ग

हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथे असलेल्या जगातील सर्वात उंच कृष्ण मंदिराचा (युल्ला कांडा) मार्ग बर्फ वितळताच भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. रोरा घाटात 12,778 फूट उंचीवर असलेला हा दुर्गम मार्ग जोरदार बर्फवृष्टीमुळे हिवाळ्यात बंद असतो. भाविक युल्ला खास गावातून 12 किलोमीटरची कठीण चढाई पूर्ण करून येथे पोहोचतात. पौराणिक मान्यतेनुसार, या प्राचीन मंदिराचे आणि तलावाचे बांधकाम पांडवांनी…

Read More

1.19 Lakh Schools Lack Electricity; Bihar Tops Teacher Shortage: Neeti Aayog Report

Marathi News National 1.19 Lakh Schools Lack Electricity; Bihar Tops Teacher Shortage: Neeti Aayog Report 5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नीती आयोगाने नुकत्याच जारी केलेल्या अहवालानुसार, राज्यात शिक्षकांच्या कमतरतेमध्ये बिहार पहिल्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार, बिहारमध्ये 2.08 लाख प्राथमिक, 36,035 माध्यमिक आणि 33,035 उच्च माध्यमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. म्हणजेच, सुमारे 2,77,070 पदे रिक्त आहेत. हा अहवाल…

Read More

कामामुळे झोपू शकत नाहीत अमिताभ बच्चन:म्हणाले- शांततेसाठी शास्त्रीय संगीत ऐकतो; पहाटे 4 वाजता ब्लॉग लिहिला

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन सोशल मीडिया आणि ब्लॉगच्या माध्यमातून अनेकदा आपल्या चाहत्यांशी खासगी गोष्टी आणि जीवनातील अनुभव शेअर करत असतात. नुकतेच त्यांनी त्यांच्या ब्लॉगवर रात्री उशिराच्या विचारांवर आणि त्यांच्या झोपेच्या समस्येबद्दल मनमोकळेपणाने बोलले. बिग बी यांनी सांगितले की, कामाच्या दबावामुळे ते अनेकदा रात्रभर जागे राहतात, तर डॉक्टर आरोग्यासाठी कमीतकमी 7 तासांच्या झोपेचा सल्ला देतात. त्यांनी…

Read More

RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या:मंडळ अधिकाऱ्याच्या डोळ्यांदेखत घडला थरार, विरारमधील घटनेने खळबळ

पालघर जिल्ह्यातील विरार पूर्व येथील शिरगाव परिसरात एका खदानीत आरटीआय कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, हे भीषण हत्याकांड मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्या डोळ्यांदेखत घडले असून, हल्लेखोरांनी त्यांनाही जखमी करत त्यांच्या शासकीय वाहनाची मोठी तोडफोड केली आहे. याप्रकरणी खदान मालक महेश भोईर याचे…

Read More