Headlines

नाशिक कॉर्पोरेट जिहाद:धर्मांतराचा डाव, अविवाहित असल्याचे नाटक केल्याचे पुरावे कोर्टात सादर, नाशिकमध्ये संशयितांच्या जामीन अर्जावर 25 जूनला निर्णय

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात गुरुवारी सरकारपक्षाने संशयितांकडून पीडितेला दाखवलेले लग्नाचे खोटे आमिष, वारंवार अत्याचार आणि दानिश स्वतः विवाहित असतानाही ते लपवून पीडितेची फसवणूक करत धर्मांतर करण्याचे षड‌्यंत्र रचल्याची धक्कादायक माहिती न्यायालयात मांडण्यात आली. संशयित कारागृहाबाहेर आले तर पीडितेच्या जिवाला धोका असल्याचा युक्तिवाद करत जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी सरकार पक्षाने न्यायालयात केली. शुक्रवारी नाशिक रोड…

Read More

पुण्यात रमेश रेड्डीची गोळ्या झाडून हत्या:मोका जामिनाला विरोध, अवैध धंद्यातील नुकसानीतून वाद

पुणे जिल्ह्यातील देहूरोड येथे रमेश रेड्डी या तरुणाची हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पूर्ववैमनस्यातून हल्लेखोरांनी रमेशवर नऊ गोळ्या झाडून त्याचा निर्घृण खून केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश रेड्डी हा त्याचा भाऊ जॉन उर्फ विक्रम रेड्डी याच्या खुनातील आरोपी साबीर शेख, त्याची…

Read More

मशागतीच्या ऐन हंगामात डिझेलची ‘आग':ट्रॅक्टरचे भाडे 20% वधारले, पारंपरिक शेती कालबाह्य; यांत्रिकीकरणावर भर‎

खरीप हंगामाच्या तोंडावर सध्या बोरगाव मंजूसह ग्रामीण भागात पेरणीपूर्व शेती मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत डिझेल आणि इंधनाच्या दरात झालेली सातत्यपूर्ण वाढ झाल्याने ट्रॅक्टरचे भाडे २० टक्के वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेती कसण्याचा खर्च आता शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेला असून, ऐन हंगामात इंधन दरवाढीचा मोठा फटका मशागतीच्या कामांना बसत आहे….

Read More

साकोऱ्यात रात्रीत 7 घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास‎:पाच वर्षांनंतर पुन्हा‎ घरफोड्यांची मालिका‎

नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे शनिवारी मध्यरात्री‎अज्ञात चोरट्यांनी एकाच परिसरातील सात घरे फोडून‎रोख रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखो‎रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना‎घडली. पाच वर्षांपूर्वी याच भागात झालेल्या‎घरफोड्यांच्या मालिकेची ही पुनरावृत्ती मानली जात‎असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.‎ माहितीनुसार, उन्हाळ्यामुळे अनेक कुटुंबीय घरांना‎कुलूप लावून गच्चीवर झोपले होते. याच संधीचा फायदा‎घेत चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी…

Read More

सुधारित निवृत्तीवेतन योजनेचे पडसाद; जुनी पेन्शन लागू न झाल्यास आंदोलन:जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक; आरडीसींना दिले निवेदन‎

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेविरोधात सोमवारी पडसाद उमटले. या योजनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत फुले-शाहू-आंबेडकर शिक्षक संघटना (पॅक्टो) व अशोक प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फ त मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. या योजनेतील तरतुदी कर्मचाऱ्यांच्या हिताविरोधात असून त्या पूर्णतः अन्यायकारक व दिशाभूल करणाऱ्या असल्याचा ठाम आरोप संघटनेने केला…

Read More

उत्तर प्रदेशात बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा स्लॅब कोसळला:6 जणांचा मृत्यू, 6 मजूर दबल्याची भीती, प्रत्यक्षदर्शी म्हणाले- वादळ-पावसामुळे अपघात

यूपीच्या हमीरपूरमध्ये बेतवा नदीवर बांधल्या जात असलेल्या पुलाचा स्लॅब शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजता कोसळला. या अपघातात 6 मजुरांचा मृत्यू झाला. एएसपींच्या माहितीनुसार, 6 लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबले आहेत. राज्य आपत्कालीन प्रतिसाद दल (SDRF) बचावकार्यात गुंतले आहे. जेसीबीने ढिगारा हटवला जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, वादळी वाऱ्यासह पावसामुळे स्लॅब कोसळला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, हमीरपूरमध्ये 70-80 च्या वेगाने…

Read More

तान्या मित्तलला श्रीमंत नवरा नको:म्हणाली- माझ्या पार्टनरने रोज माझ्याकडून 10-15 लाख रुपये मागावे आणि मी ते देऊ शकेन

प्रभावशाली व्यक्ती आणि बिग बॉसची माजी स्पर्धक तान्या मित्तल म्हणाली की तिला श्रीमंत जोडीदार नको आहे. तिला स्वतःला इतकी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचे आहे की ती तिच्या जोडीदाराच्या पैशांशी संबंधित प्रत्येक मोठी गरज सहज पूर्ण करू शकेल. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत तान्या मित्तल म्हणाली, ‘मी ज्याच्यावर प्रेम करते किंवा ज्याच्यासोबत आहे, त्याच्यासाठी माझे सर्वस्व देण्यास मी नेहमी…

Read More

MPSC च्या परीक्षा ऑफलाईनच घ्या:ऑनलाईन परीक्षेत 4000 प्रश्न तयार करावे लागतील, सतेज पाटील सभागृहात काय म्हणाले?

काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत नियम 207 अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याची ठाम मागणी केली आहे. एमपीएससीची स्थापना स्वतः परीक्षा घेण्यासाठी झाली असून आऊटसोर्सिंगसाठी नाही, असे स्पष्ट करत त्यांनी TCS आणि IBPS या कंपन्या चांगल्या असल्या तरी त्यांच्या ऑनलाईन परीक्षा पद्धतीत अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. या मुद्द्यावर भर…

Read More

रामद्रोह म्हणजेच देशद्रोह:श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरे सेना आक्रमक, राज्यभरातील मंदिरांमध्ये 'रामरक्षा महाआरती'चे आयोजन

अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील देणगीच्या आर्थिक गैरव्यवहार आणि लुटीच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता थेट रस्त्यावर उतरणार आहे. या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख राम आणि हनुमान मंदिरांमध्ये ‘रामरक्षा महाआरती’ आयोजित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरे गट सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे. श्रीराम मंदिर उभारणीत…

Read More

बेगडी माणसांच्या आहारी न जाता भगवंताची कास धरा:भागवत कथेत राजेशकृष्ण महाराजांचे प्रतिपादन‎

तथाकथित सत्संग व आध्यात्मिकतेच्या माध्यमातून केलेली काही कर्मे ही अंधश्रद्धेला कारणीभूत होतात. याचे फलित काहीच होत नाही. अंधश्रद्धा ही काही केल्या जात नाही. त्यामुळे बेगडी माणसांच्या आहारी न जाता सरळ भगवंताची कास धरा; कारण भगवंतामुळे तुम्हाला खरा मार्ग मिळेल व त्यांचा अनुग्रह आपणावर खऱ्या अर्थाने होऊ शकेल, असे वृंदावन निवासी आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार राजेशकृष्ण महाराज…

Read More