Headlines

विमा संरक्षण, तरीही उपचारात ₹34,064 खिशातून:रुग्णालयांमध्ये औषधे, तपासणी आणि फॉलो-अपचा खर्च अनेकदा रुग्णालाच भरावा लागतो

देशात अलिकडच्या वर्षांत आरोग्य विमा कवरेज वेगाने वाढले आहे. सरकारचा दावा आहे की ही विमा सुरक्षा देशातील जवळपास निम्म्या लोकसंख्येपर्यंत पोहोचली आहे. परंतु उपचाराचा भार सामान्य कुटुंबांच्या खिशावर अजूनही पडत आहे. एनएसएस आरोग्य सर्वेक्षण 2025 नुसार, देशात रुग्णालयात दाखल झाल्यावर अजूनही सरासरी 34,064 रुपये स्वतःच्या खिशातून खर्च करावे लागतात. सर्वेक्षण अहवालानुसार, अलिकडच्या वर्षांत आजारांची नोंद…

Read More

India Spy Secrets Revealed; Pakistan Nuclear Program

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दिव्य मराठी सिरीज ‘स्पाय फाइल्स’ मध्ये तुम्ही वाचत आहात – ‘ऑपरेशन कहूटा’. भाग-1 मध्ये तुम्ही वाचले – 1974 मध्ये भारताच्या अणुचाचणीनंतर पाकिस्तानही अणुबॉम्ब बनवण्याच्या तयारीत लागला होता. अभियंता डॉ. अब्दुल कदीर खान यांनी नेदरलँड्समधील एका अणुप्रयोगशाळेतून अणुबॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान चोरले होते. अब्दुल यांचा जन्म स्वातंत्र्यापूर्वी भोपाळमध्ये झाला होता. भारताची गुप्तचर संस्था…

Read More

खत खरेदीसाठी सातबारा उतारा नव्हे:आता आधार कार्डच राहणार आवश्यक, शेतकऱ्यांची ओळख पटण्यासाठी आता आधार कार्डचा नवा आदेश‎

खतासाठी ७/१२ उतारा अनिवार्य असल्याची अट जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केली आहे. मात्र खतासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक राहणार आहे; जेणेकरून खत खरेदीची प्रक्रिया पूर्ण होईल. जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी घाऊक व किरकोळ खत विक्रेत्यांसाठी जारी केलेल्या आदेशातील ७/१२ उतारा हा अनिवार्य केला होता. मात्र ही अट गैरसोयीची असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन आदेश जारी…

Read More

महिला आरक्षण विधेयक कोसळलं:नवनीत राणांचा भावनिक उद्रेक, राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला; सपकाळ-पवारांचीही टीका

देशाच्या राजकारणात गाजत असलेले महिला आरक्षण विधेयक अखेर लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. या विधेयकासाठी आवश्यक असलेले दोन तृतीयांश बहुमत सरकारला मिळाले नाही. त्यामुळे हे महत्त्वाचे विधेयक कोलमडले असून त्यासोबतच मतदारसंघ पुनर्रचना विधेयकही पुढे जाऊ शकले नाही. या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र रंगले आहे. या घडामोडींमुळे संसदेतच नव्हे, तर राज्याच्या राजकारणातही वातावरण चांगलेच…

Read More

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक उद्या दिल्लीला परतणार:सरकारच्या विरोधात जंतर-मंतरवर आंदोलन करणार; दिल्ली पोलिसांनी सांगितले- आमची परवानगी घेतली नाही

कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी 6 जून रोजी भारतात परतण्यापूर्वी आपल्या जुन्या आवाहनातून यू-टर्न घेतला आहे. त्यांनी 4 जून रोजी रात्री 10 वाजता सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश जारी करून समर्थकांना दिल्ली विमानतळावर न येण्याचे आवाहन केले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतः समर्थकांना विमानतळावर पोहोचण्याचे आवाहन केले होते. आता त्यांनी म्हटले…

Read More

अंजली भागवत, सुंदर अय्यर यांना सुरेश कलमाडी क्रीडारत्न पुरस्कार:पुणे हौशी ॲथलेटिक संघटनेतर्फे यंदापासून पुरस्कार प्रदान

भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे माजी अध्यक्ष आणि दिवंगत खासदार सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘सुरेश कलमाडी क्रीडारत्न पुरस्कार’ आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत आणि लॉन टेनिस संघटक सुंदर अय्यर यांना जाहीर झाला आहे. पुणे हौशी ॲथलेटिक संघटनेतर्फे यंदापासून हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. या पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ…

Read More

उद्धव ठाकरेंना 1995 पासूनच मुख्यमंत्री व्हायचे होते:नारायण राणे-राज ठाकरेंशी राजकारण फक्त खुर्चीसाठीच, राऊतांना ठाकरेंचा खरा इतिहास माहिती नाही – नीतेश राणे

संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंची पार्श्वभूमी आणि इतिहास माहिती नसेल. उद्धव ठाकरेंना 1995 पासून मुख्यमंत्र्या बनण्याची इच्छा आहे. म्हणूनच त्यांनी नारायण राणे, राज ठाकरे यांच्यासोबत राजकारण केले ते फक्त मुख्यमंत्रीपदाच्या लाचारीसाठी केले, असे म्हणत मंत्री नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. नीतेश राणे म्हणाले की, आज बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना एकनाथ शिंदेंना…

Read More

पश्चिम बंगालमध्ये SIR हाच सर्वात मोठा मुद्दा:नवीन मतदार यादीमुळे CM ममतांची चिंता वाढली, 50 जागांवर टीएमसीला अधिक आव्हान

8 एप्रिलच्या सकाळी रिमझिम पावसाच्या दरम्यान, सुमारे सकाळी 10:25 वाजता तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी समर्थकांच्या मोठ्या जमावासह चालतच हरीश चटर्जी स्ट्रीटवरील त्यांच्या घरातून नामांकनासाठी निघाल्या. गोपालनगर सर्वे बिल्डिंगपर्यंतच्या सुमारे एक किलोमीटरच्या रस्त्यावर समर्थक ‘जोतोई कोरो हमला, आबार जितबे बांग्लो’ (कितीही हल्ला करा, बांगला पुन्हा जिंकेल) अशा घोषणा देत होते. तेथे मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी माध्यमांना…

Read More

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी सरकारचा मोठा निर्णय:बचत गटाला व्यवसायासाठी 1 रुपया नाममात्र दराने मिळणार सरकारी पडीक जमीन

राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना, विशेषतः त्यांच्या विधवा पत्नींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी फडणवीस सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार, आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांच्या महिला बचत गटांना विविध व्यवसाय आणि शेतीविषयक लागवडीसाठी शासकीय पडीक जमिनी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेची अधिकृत घोषणा केली असून,…

Read More

अमरावती विभागात बुलडाणा अव्वल:अमरावती जिल्हा 88.26 टक्के निकालासह पिछाडीवर

आज घोषित झालेल्या बारावीच्या निकालात अमरावती विभागातून बुलडाणा जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. या जिल्ह्यात ९५.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर अमरावती जिल्हा ८८.२६ टक्के निकालासह सर्वात कमी टक्केवारी नोंदवत शेवटच्या स्थानावर राहिला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय बोर्डाचा निकाल आज दुपारी जाहीर करण्यात आला. मंडळाच्या प्रभारी सचिव तथा शिक्षणाधिकारी…

Read More