Headlines

महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांची वेळ बदलली:उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी आता सकाळी ७ ते ११ पर्यंत दुरुस्ती

महावितरणने मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांची वेळ बदलली आहे. उन्हाळ्यातील वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी, ही पूर्वनियोजित कामे आता संबंधित दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होईल. सध्या महावितरणकडून पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आणि वीजपुरवठा खंडित होणे व वीजसुरक्षेचे धोके टाळण्यासाठी राज्यभरात देखभाल व दुरुस्तीची…

Read More

जळगाव विधान परिषदेचा पेच:गिरीश महाजन म्हणाले तिढा सुटला; पण रेश्मा काळे अचानक झाल्या 'नॉट रिचेबल', महायुतीची धाकधूक वाढली

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसमोरील बंडखोरीचे संकट संपल्याचे चित्र निर्माण झाले होते. नाशिकमधील बंडखोरीचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर जळगावचाही तिढा सुटल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता. मात्र, त्यानंतर घडलेल्या एका अनपेक्षित घडामोडीमुळे महायुतीच्या नेत्यांची चिंता पुन्हा वाढल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे या अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्याने जळगावच्या राजकारणात नवा सस्पेन्स निर्माण…

Read More

एस.टी. महामंडळात नोकरभरतीची मोठी संधी!:तब्बल ३३,००० पेक्षा जास्त पदे रिक्त; चालक-वाहकांच्या जागांचाही समावेश

महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक परिवहन महामंडळात (एस.टी.) ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार वर्ग-१ ते वर्ग-४ प्रवर्गामध्ये एकूण ३३,०५१ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या चालक, वाहक आणि कार्यशाळेतील तांत्रिक कर्मचाऱ्यांची आहे. ईटीआयएम मशीन्स, ओआरएस प्रणाली आणि प्रादेशिक कार्यालये बंद झाल्यामुळे प्रशासकीय स्तरावरील अनेक पदे तात्पुरती गोठवण्यात आली असली, तरी प्रवासी सेवेशी संबंधित…

Read More

समाजकंटकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, तक्रारीमुळे वरुड तालुक्यातील रस्त्यांची कामे ठप्प‎

गेल्या पाच वर्षांपासून वरुड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली पांदण रस्त्यांची कामे एका समाजकंटकाच्या खोट्या तक्रारीमुळे प्रशासनाने अचानक बंद पाडल्याचा आरोप करत तालुक्यातील शेतकरी व मजुरांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर विकासकामे ठप्प झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात असून, ही कामे तातडीने पूर्ववत सुरू करावीत. विकासकामात खोडा घालणाऱ्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल…

Read More

महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला सोलापुरातील नगरसेविकांची भेट:विविध व्यवसायांची घेतली माहिती, नाविन्यपूर्ण उपक्रमांचे केले कौतुक

मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनाला सोलापूर जिल्ह्यातील ३२ नगरसेविकांनी भेट देत विविध स्टॉल्सची पाहणी केली. यामध्ये उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, भाजप जिल्हा अध्यक्ष रोहिणी तडवळकर तसेच भाजप जिल्हा सरचिटणीस सुधा अल्लीमोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, पारंपरिक खाद्यपदार्थ, ग्रामीण उत्पादनं…

Read More

नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा' चित्रपटाचा टीझर रिलीज:1 जानेवारीला उलगडणार भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक हिरोची गोष्ट

स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. ‘फँड्री’ आणि ‘सैराट’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे पुन्हा एकदा एका भव्य कथेसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रॉडक्शन्सच्या बहुप्रतिक्षित ‘खाशाबा’ चित्रपटाचा दमदार टीझर आज सोशल मीडियावर…

Read More

उद्धव साहेबांवर नाराज नाही:पण सत्तेशिवाय कामे होत नाहीत, जनतेच्या कामांसाठी सत्तेत जाणे कर्मप्राप्त – नागेश पाटील आष्टीकर

शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदारांच्या बंडखोरीच्या नाट्यानंतर, अखेर बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर पडदा टाकताना त्यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. “मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुळीच नाराज नाही,” असे सांगत, त्यांनी बंडखोरी करण्यामागचे मुख्य कारण मतदारसंघाचा विकास आणि निधीची…

Read More

जिल्ह्याच्या कृषी, औद्योगिक क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्याची गरज:सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे महाराष्ट्रदिनी प्रतिपादन, मान्यवरांचा गाैरव‎

प्रतिनिधी | अमरावती ‘शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी, यासाठी शासनाने अनेक महत्त्वाच्या योजना कार्यान्वित केल्या आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि उद्योग क्षेत्राचा विकास करून जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याने या दोन्ही क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर भर द्यावा ,’ असे प्रतिपादन सहकार मंत्री…

Read More

चारित्र्यवान व व्यसनमुक्त पिढीच देशाची खरी संपत्ती- प्रमोद पोकळे:राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र, दासटेकडी येथे विविध प्रात्यक्षिकांद्वारे सुसंस्कार शिबिराचा समारोप‎

‘मोबाइल, सोशल मीडियाच्या युगात तरुणाई व्यसनांच्या आहारी जात आहे. या व्यसनाधीनतेमुळे देशाचे भविष्य धोक्यात आले असून, त्यांना वेळीच सुसंस्कारांचे बाळकडू देणे गरजेचे आहे. अशा शिबिरांमधून घडलेली सशक्त, व्यसनमुक्त चारित्र्यवान नवपिढीच भारताची खरी संपत्ती ठरेल,’ असे प्रतिपादन संस्थेचे सचिव प्रमोद पोकळे यांनी केले. गुरुकुंज-मोझरी जवळील राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र, दासटेकडी येथे आयोजित श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा समारोप…

Read More

Maharashtra Cabinet Approves AI Policy, Green Maharashtra Commission; Boosts Disabled Education

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य मंत्रिमंडळाने आज 7 महत्त्वाच्या निर्णयांवर आपली मोहोर उमटवली. यात सरकारने दिव्यांगांच्या शिक्षणाच्या सबलीकरणासाठी ठोस निर्णय घेतला असून, हरित महाराष्ट्र आयोगाचीही स्थापना केली आहे. सरकारने सामाजिक . खाली वाचा मंत्रिमंडळाचे विभागनिहाय संक्षिप्त निर्णय इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता विभाग एआयच्या विश्वात महाराष्ट्राचे महत्वाकांक्षी पाऊल. महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण…

Read More