Headlines

दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पोहोचले पुराचे पाणी:गोदावरी दुथडी भरून वाहिली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने नाशिक शहर आणि जिल्ह्यात आता जोरदार कमबॅक केले आहे. या मुसळधार पावसामुळे संपूर्ण नाशिक शहर जलमय झाले असून, गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील पहिला मोठा पूर आला आहे. नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, पुराचे पाणी रामकुंड परिसरातील प्रसिद्ध ‘दुतोंड्या मारुती’च्या छातीपर्यंत पोहोचले आहे. तसेच, रामसेतू पुलालाही पाण्याचा स्पर्श…

Read More

राघव चड्ढा म्हणाले- 'आप' काही भ्रष्ट-कॉम्प्रमाइज्ड लोकांचा पक्ष बनला:वैयक्तिक फायद्यासाठी काम करताहेत, कामाचे वातावरण विषारी आहे, माझ्याकडे 3 पर्याय होते

आम आदमी पक्ष (AAP) सोडून भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पहिला व्हिडिओ जारी केला. राघव चड्ढा म्हणाले की, AAP मध्ये विषारी कामाचे वातावरण (टॉक्सिक वर्क एन्व्हायर्नमेंट) निर्माण झाले होते. काम करण्यापासून आणि बोलण्यापासून रोखले जात होते. हा पक्ष आता काही भ्रष्ट आणि तडजोड करणाऱ्या लोकांच्या हातात अडकून राहिला आहे. हे लोक वैयक्तिक…

Read More

नवले पुलाजवळ सिमेंट मिक्सर उलटला, दुचाकीस्वार जागीच ठार:पुण्यात मध्यरात्री भीषण अपघात, चालकावर गुन्हा दाखल

पुण्यातील नवले पूल परिसरात बुधवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव सिमेंट मिक्सर उलटल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. नऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पल्स हॉस्पिटलसमोर ही घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरातील अपघातांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. नऱ्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून रोजी रात्री १२:३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अशोक लेलंड…

Read More

शारीरिक आरोग्यासाठी दररोज योगाभ्यास करावा:जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांचे सोमैया विद्या मंदिर शाळेत प्रतिपादन‎

योग ही भारताने संपूर्ण विश्वाला दिलेली एक अमूल्य आणि आरोग्यदायी देणगी आहे. आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अतिवापरापासून स्वतःला दूर ठेवण्याची गरज आहे. उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी मुलांनी दररोज योगाभ्यास करावा आणि मैदानी खेळांमध्ये सहभागी व्हावे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी केले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो…

Read More

मिरगव्हाण ते कोंढेज रस्त्याच्या रखडलेल्या कामाला अखेर गती:आपलं गाव आपली माणसंच्या पाठपुराव्याला यश‎

मिरगव्हाण ते कोंढेज (प्रजिमा) करमाळा मार्गावरील वार्षिक देखभाल व दुरुस्तीचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. अखेर ”आपलं गाव आपली माणसं” या सामाजिक संस्थेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाला जाग आली असून रखडलेल्या कामाला आता गती मिळाल्याचे दिसून येत आहे. मिरगव्हाण हा करमाळा तालुक्यातील शेवटचा भाग असून हा रस्ता पश्चिम महाराष्ट्र…

Read More

अमरावती विधान परिषद निवडणूक: एकाची माघार, तिघे रिंगणात:महायुती विरुद्ध मविआ असाच होणार संघर्ष

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी, गुरुवारी (४ जून), अपक्ष उमेदवार प्रशांत महल्ले यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे या निवडणुकीत आता केवळ तीन उमेदवार रिंगणात उरले आहेत. या तीन उमेदवारांमध्ये महायुतीचे भाजपचे प्रवीण पोटे, महाविकास आघाडीचे (मविआ) काँग्रेसचे हर्षजीत देशमुख आणि वंचित…

Read More

दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू:10 जखमी एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल, तिघांची प्रकृती गंभीर; 12 जणांना वाचवण्यात यश

दिल्लीतील साकेत परिसरात शनिवारी संध्याकाळी पाच मजली इमारत कोसळली. यात दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 10 जखमींना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. दक्षिण दिल्ली जिल्ह्याचे डीसीपी अनंत मित्तल यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी ढिगारा पडला, तिथे वैद्यकीय विद्यार्थ्यांची एक कॅन्टीन होती. काही लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची…

Read More

दाभा गावात तीव्र पाणीटंचाई:ग्रामस्थांना 20 दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा, महिलांचे निवेदन

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा गावात गेल्या १५ ते २० दिवसांपासून शासकीय नळयोजनेचा पाणीपुरवठा अनियमित झाला आहे. यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, महिलांनी थेट नांदगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, नळ योजनेद्वारे २० दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून कायम असून, स्थानिक लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत…

Read More

डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन:शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट म्हणून ओळख; मानसिक आरोग्य चळवळीचा चेहरा पडद्याआड

मानवी मनाचे बारकावे, मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि मनोविकारांविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आयुष्यभर काम करणारे ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ, लेखक आणि नाटककार डॉ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी मुंबईत निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी सकाळी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला….

Read More

पुरोगामी विचार तुमच्या झेपण्यापलिकडचे, त्यामुळे फार बाता मारून नका!:सुनेत्रा वहिनीही त्याच कुटुंबाच्या, रोहिणी खडसेंनी सदाभाऊ खोतांना सुनावले

सदाभाऊ खोत पुरोगामी विचार तुम्हाला झेपण्यापलिकडचे आहेत, त्यामुळे फार बाता मारू नका, असे म्हणत पवार कुटुंब हे कधीच पुरोगामी नव्हते, या आमदार सदाभाऊ खोत यांच्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. रोहिणी खडसे म्हणाल्या की, सदाभाऊ, तुम्ही ज्या पवार कुटुंबावर टीका करत आहात, त्याच कुटुंबाचा…

Read More