Headlines

46.8 अंश तापमानात 28,952 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा:शिष्यवृत्तीसाठी शाळा भरली, 1 हजार 647 विद्यार्थी गैरहजर

अमरावती शहरात रविवार, २६ एप्रिल रोजी ४६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या कडक उन्हातही चौथी आणि सातवीच्या २८,९५२ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली. गेल्या आठवडाभरापासून अमरावतीमध्ये तापमानाचे नवे विक्रम नोंदवले जात आहेत. या परीक्षेसाठी चौथीचे १७,५६१ आणि सातवीचे ११,३९१ असे एकूण २८,९५२ विद्यार्थी प्रविष्ट होणार होते. वाढत्या तापमानामुळे १,६४७ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. यात चौथीचे ९०७…

Read More

झाकीर खानवर पुन्हा भडकली अमीषा पटेल:म्हणाली- यश मिळवणाऱ्यांवर विनोद करणे सोपे, सुपरस्टार बनून दाखवा; धुरंधरमुळे इंडस्ट्री जळत नाहीये, तर शिकतेय

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलने कॉमेडियन झाकीर खानच्या त्या विधानावर पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे, ज्यात झाकीरने म्हटले होते की, ‘धुरंधर 2’ चित्रपटाच्या यशाने संपूर्ण इंडस्ट्री जळत आहे. अमीषाने झाकीरचे विधान चुकीचे असल्याचे सांगत म्हटले की, एखाद्या यशस्वी व्यक्तीची खिल्ली उडवणे खूप सोपे आहे, पण त्या टप्प्यापर्यंत पोहोचणे खूप कठीण आहे. अभिनेत्रीने स्पष्ट केले की,…

Read More

Kalpanaraje Bhosale Angry on Maratha Empire Map Removal by NCERT

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) आठवीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा वगळल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी केंद्र सरकारविरुद्ध तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. “मराठा साम्राज्याचा नका . इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्याच्या ‘NCERT’च्या निर्णयामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावर कल्पनाराजे भोसले यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. NCERTच्या…

Read More

यावली शहीद येथे राष्ट्रसंत जन्मोत्सव सुरू:23 एप्रिलपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन, 30 ला जन्मावतरण सोहळा

अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद-नरसिंगपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव अर्थात ग्राम जयंती महोत्सव २३ एप्रिलपासून सुरू झाला आहे. वंदनीय राष्ट्रसंत जन्मोत्सव समिती आणि परिसरातील ग्रामस्थांच्या सहभागातून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मस्थानी असलेल्या स्मृती मंदिरात हा जन्मोत्सव साजरा होत आहे. यामध्ये विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

Read More

बौद्धाचार्य श्रामनेर शिबिर 18 मे पासून:समता सैनिक दलाचे शिबिरही; भारतीय बौद्ध महासभेचे आयोजन

भारतीय बौद्ध महासभेच्या बडनेरा आणि नांदगाव खंडेश्वर तालुका शाखेच्या वतीने बडनेरा व दाभा येथे बौद्धाचार्य श्रामनेर शिबिर आणि समता सैनिक दल शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ही शिबिरे १८ ते २७ मे २०२६ या कालावधीत होतील. बौद्धाचार्य श्रामनेर शिबिराचे आयोजन कपिल मंडळ बुद्ध विहार, अशोक नगर, बडनेरा येथे करण्यात आले आहे. या शिबिरात सुमारे ४०…

Read More

राजापेठेत व्यापारी संकुलाच्या जागेवर महापालिकेचा कचरा डेपो:हमरस्त्यावर दुर्गंधी; नागरिक, नगरसेवकांचा तीव्र विरोध

महापालिका प्रशासनाने राजापेठ येथे नवीन कचरा डेपो सुरू केला आहे. अमरावती शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या जागेवर व्यापारी संकुल उभारून पालिकेला उत्पन्नाचा नवा स्रोत मिळू शकला असता. मात्र, त्याच जागेवर कचरा डेपो सुरू केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हा नवीन कचरा डेपो राजापेठ पोलीस ठाणे, मनपाचे व्यापारी संकुल आणि झोन कार्यालयाच्या अगदी…

Read More

अमरावतीतील प्रवासी निवारे दुर्लक्षित:बसण्यासाठीचे बेंच गायब, कचऱ्याचे ढिगारे; प्रवाशांना उन्हाळ्यात नाहक त्रास

अमरावती शहरातील प्रवासी निवारे संबंधित यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे पूर्णपणे बेदखल झाले आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रवाशांना या निवाऱ्यांची अत्यंत आवश्यकता आहे, परंतु अनेक निवारे त्यांच्या मूळ उद्दिष्टांपासून कोसो दूर गेले आहेत. काही प्रवासी निवाऱ्यांमधील बेंचेस गायब झाले असून, त्या ठिकाणी इमारतीच्या बांधकामाचे साहित्य ठेवण्यात आले आहे. तर काही निवाऱ्यांसमोर कचऱ्याचे ढिगारे लागले असून आसन व्यवस्था पूर्णपणे…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान स्वप्नातही करू शकत नाही:कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागतो – धीरेंद्र शास्त्री

नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता माफीनामा सादर केला आहे. “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. ज्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो, त्यांचा अवमान करण्याचा विचार स्वप्नातही येऊ शकत नाही,” असे म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या विधानामुळे दुखावलेल्या भावनांबद्दल माफी…

Read More

रणबीर कपूरने आदित्य रॉयसोबत फोटो काढला नाही:म्हटले- आदित्य जास्त देखणा आहे; मुंबईत दोघे एकत्र दिसले

बॉलिवूड अभिनेते रणबीर कपूर आणि आदित्य रॉय कपूर नुकतेच मुंबईतील एका कार्यक्रमात एकत्र दिसले. यावेळी दोघांमध्ये जबरदस्त बॉन्डिंग पाहायला मिळाली. पॅपाराझीसमोर रणबीरने मस्करीत आदित्यसोबत फोटो काढण्यास नकार दिला. मुंबईतील एका रस्त्यावर जेव्हा दोन्ही अभिनेते पॅपाराझींना पोज देत होते, तेव्हा एका फोटोग्राफरने त्यांना एकत्र फ्रेममध्ये येण्याची विनंती केली. यावर रणबीरने लगेच मस्करीत म्हटले, “नाही, याच्यासोबत नाही,…

Read More

मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'ची एकनाथ शिंदेंकडून पाहणी:म्हणाले – 'हा एक तंत्रज्ञानाचा चमत्कार', 1 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

पुणे प्रवासातील सर्वात मोठा अडथळा ठरणाऱ्या बोरघाटातील वाहतूक कोंडी आता कायमची इतिहासजमा होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या १ मे (महाराष्ट्र दिन) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून हा प्रकल्प तंत्रज्ञानाचा…

Read More