Headlines

Trade to Double in 5 Years; 5,000 Indians Get Work Visas Annually

नवी दिल्ली19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उद्या (सोमवार, 27 एप्रिल) मुक्त व्यापार करार (FTA) स्वाक्षरी होईल. दिल्लीतील भारत मंडपम येथे होणाऱ्या या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार मंत्री टॉड मॅक्ले उपस्थित राहतील. या कराराचा मुख्य उद्देश पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून 5 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचवणे आहे….

Read More

मोदी म्हणाले- टीएमसीचा अहंकार तुटला, भाजपचा विजय निश्चित:ममता सरकारच्या राजवटीत 'माँ-माटी, मानुष'चा सन्मान नाही, छोटे नेते स्वतःला सरकार समजतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बनगाव आणि हुगळी येथील हरिपाल येथे रॅली घेतली. त्यांनी बनगावमध्ये म्हटले, ‘पहिल्या टप्प्यातील मतदानात टीएमसीचा अहंकार मोडला आहे. दुसऱ्या टप्प्यात भाजपचा विजय निश्चित होताना दिसत आहे. पंतप्रधानांनी आरोप केला की, टीएमसीच्या राजवटीत छोटे नेते आणि गुंड स्वतःला सरकार समजू लागले आहेत. ते म्हणाले, ‘15…

Read More

धीरेंद्र शास्त्री स्वत:च्या राज्याचा इतिहास माहीत नसणारा व्यक्ती:छत्रसाल बुंदेला यांचा दाखला देत संभाजी छत्रपती यांची टीका

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या विधानाचा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी छत्रपती यांनी कडक शब्दांत समाचार घेतला असून, छत्रसाल बुंदेला यांचा दाखला देत, “स्वतःच्या राज्याचा इतिहास माहीत नसणारा व्यक्ती” असे संबोधले आहे. तसेच “अशा भोंदू…

Read More

रिक्षा-टॅक्सी चालकांना 'मराठी भाषा येणे' अनिवार्य:2 मे पासून अंमलबजावणीचे संकेत; निर्णयाविरोधात उद्या गोरेगावात चालकांचा एल्गार

राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांना आता ‘व्यवहारिक मराठी’ येणे अनिवार्य करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. मात्र, २ मे २०२६ पासून मराठी लिहिता-वाचता न येणाऱ्या चालकांचे परवाने थेट रद्द करण्याचा इशारा दिल्याने रिक्षा-टॅक्सी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हा निर्णय ‘अन्यायकारक’ आणि ‘बेकायदेशीर’ असल्याचा आरोप करत संघटनांनी उद्या, २७ एप्रिल रोजी…

Read More

कैलाश खेर यांचा कार्यक्रमात गाण्यास नकार:म्हणाले- कलाकाराला जोकर बनवू नका; सचिन तेंडुलकरला कधी म्हणाल का षटकार मारून दाखवा?

गायक कैलाश खेर यांनी नुकतेच दिल्लीतील एका कार्यक्रमात ऑन-डिमांड गाणे गाण्याची विनंती नाकारली. ते म्हणाले की, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गायकांना जाता-येता दोन ओळी ऐकवण्याचा आग्रह करणे कलाकाराच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवतो. गायकांच्या मते, कलाकारांना मनोरंजनाचे साधन किंवा ‘जोकर’ समजू नये. दिल्लीतील कार्यक्रमात गायक संतापले कैलाश खेर 25 एप्रिल रोजी दिल्लीतील ताज पॅलेसमध्ये ‘सिक्स सिग्मा लीडरशिप समिट’च्या सातव्या…

Read More

समृद्धी महामार्गावर स्कॉर्पियोचा भीषण अपघात:टायर फुटल्याने गाडी पलटली; गुजरातचे 5 प्रवासी जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली

समृद्धी महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाशिम जिल्ह्यांतर्गत कारंजाजवळ चॅनेल क्रमांक १६७ वर एका स्कार्पिओ गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीतील पाच प्रवासी जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हे सर्व प्रवासी गुजरात राज्यातील वापी येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या तापी-वापी भागातील…

Read More

महाराष्ट्रावर सूर्य कोपला!:परभणीत उष्माघाताने एका व्यक्तीचा मृत्यू, अकोल्यात पारा 46 वर जाण्याचा इशारा; अनेक शहरांत रस्ते सामसूम

महाराष्ट्रावर सध्या सूर्य कोपल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक शहरे उष्णतेच्या तडाख्याने अक्षरशः होरपळून निघत आहेत. विदर्भ व मराठवाड्यासह अनेक शहरांत तापमानाने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे दुपारपूर्वीच रस्ते सामसूम झाल्याचे दिसून येत आहे. परभणीत उष्माघाताने एका व्यक्तीचा बळी गेला आहे. तर अकोल्यात पारा तब्बल 46 अंशांवर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वाढत्या तापमानामुळे काही ठिकाणी…

Read More

इंडूरन्स कंपनीच्या CSR मधून वाघोळा येथे ग्रामविकास प्रकल्प सुरू:नदी खोलीकरण, रुंदीकरण आणि तलावातील गाळ काढण्याच्या कामांचा शुभारंभ

छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री तालुक्यातील वाघोळा गावात इंडूरन्स कंपनीच्या सीएसआर (CSR) उपक्रमांतर्गत ग्रामविकास प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. सेवक ट्रस्टच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पातून गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात नदीचे खोलीकरण व रुंदीकरण तसेच तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. काही दिवसांपूर्वी आयोजित ग्रामसभेत गावाच्या विकास…

Read More

मुकेश अंबानींच्या घरी पोहोचली रिहाना:कुटुंबाने फुलांनी स्वागत केले, अनंत आणि राधिकासोबत नृत्य आणि लंच केले

पॉप स्टार रिहाना तिच्या ‘फेंटी ब्युटी’ या मेकअप ब्रँडच्या भारतातील लॉन्चसाठी सध्या मुंबईत आहे. यावेळी ती रविवारी मुकेश अंबानींच्या ‘अँटिलिया’ या घरीही गेली. अंबानी कुटुंबाने रिहानाचे स्वागत अगदी पारंपरिक पद्धतीने केले. रिहानाने कुटुंबासोबत खास दुपारचे जेवण केले आणि घरातील सदस्यांसोबत नाचतानाही दिसली. फुलांनी स्वागत, रिहानानेही केली मजा जेव्हा रिहाना अँटिलियामध्ये पोहोचली, तेव्हा ढोल-ताशांच्या गजरात आणि…

Read More

पालघर जिल्हा मलेरियामुक्त करणार:विद्यार्थ्यांना मलेरिया योद्धा बनवण्याची मोहीम, आरोग्य आणि हिवताप विभाग ‘ॲक्शन मोड’वर

पालघरः पालघर जिल्ह्यात मलेरिया रुग्णांचे प्रमाण कमी होत असले, तरी अजूनही मलेरियाला हद्दपार करण्याचे आव्हान आरोग्य विभाग तसेच हिवताप विभागासमोर आहे. हे आव्हान या दोन्ही विभागांनी आता स्वीकारले असून मलेरिया हद्दपार करण्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मलेरिया योद्धा बनवण्यात येणार आहे. जगभर २५ एप्रिल रोजी हिवताप दिन साजरा करण्यात…

Read More