Headlines

राज्याचं पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होणार:कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत 3 आठवड्यांच्या सत्रावर शिक्कामोर्तब

महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाचे सविस्तर वेळापत्रक ठरवण्यासाठी आज मुंबईत पार पडलेली ‘कामकाज सल्लागार समितीची’ महत्त्वाची बैठक आता संपली आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, राज्याचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबईत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. पावसाळी अधिवेशन तीन आठवडे चालणार कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सविस्तर चर्चा…

Read More

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा:10 वर्षांहून अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा शासन निर्णय जारी

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या १५ हजार १० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्यास आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या वार्षिक १,१५३.६० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देणारा शासन निर्णय आज निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे…

Read More

देवांशने 44 सेकंदात 24 देशांची चलने ओळखली:लाखांदूरच्या देवांशची 'इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील देवांश शिवशंकर कलंत्री याने डोळे बंद करून ४४ सेकंदात जगातील २४ देशांची चलने अचूक ओळखण्याचा विक्रम केला आहे. या कामगिरीमुळे त्याची ‘इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. देवांशने ‘मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन’ तंत्राचा वापर करून हे कौशल्य आत्मसात केले. डोळ्यांवर पट्टी बांधलेली असतानाही, समोर ठेवलेली विविध देशांची नाणी आणि नोटा तो अचूकपणे…

Read More

कोलकाता उच्च न्यायालयाचे खंडपीठ आरजी-कर प्रकरणाच्या सुनावणीतून बाजूला झाले:म्हटले – वेळ देऊ शकत नाही, पीडित कुटुंब म्हणाले – सीबीआयने नवीन तपास केला नाही

कोलकाता उच्च न्यायालयात आरजी कर बलात्कार-हत्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या खंडपीठाने स्वतःला या प्रकरणातून बाजूला केले. न्यायमूर्ती राजा शेखर मंथा आणि न्यायमूर्ती राय चट्टोपाध्याय यांनी मंगळवारी सुनावणीदरम्यान सांगितले की, इतर प्रकरणांमुळे आम्ही या प्रकरणाला वेळ देऊ शकत नाही आहोत. सुनावणीदरम्यान, सीबीआयने आपला तपास अहवालही सादर केला. यावर पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, एजन्सीने कोणतीही नवीन चौकशी केलेली…

Read More

एरंडोल तालुक्यात 97 टक्के पेरण्या पूर्ण:मात्र पावसाच्या दडीने शेतकरी वर्ग चितेंत, पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीच्या संकटाची धास्ती; गुंतवणूक धोक्यात‎

तालुक्यात यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावली असली, तरी पहिल्या दमदार पावसानंतर एरंडोल तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीची कामे युद्धपातळीवर पूर्ण केली आहेत. तालुक्यात सुमारे ९७ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, आता प्रत्येक शेतकऱ्याच्या नजरा . एरंडोल तालुक्यात पहिल्या पावसाने शेतजमिनीत पुरेसा ओलावा निर्माण केल्यामुळे बळीराजाने वेगाने पेरण्या उरकल्या. चालू हंगामात तालुक्यात अबालवृद्धांसह सर्वच शेतकऱ्यांनी मशागत…

Read More

3 Jawans Martyred in Kanker-Narayanpur Border IED Blast

जगदलपूर1 तासापूर्वी कॉपी लिंक छत्तीसगडमधील कांकेर-नारायणपूर सीमेवर शनिवारी झालेल्या आयईडी स्फोटात चार जवान शहीद झाले. शनिवारी सकाळी कोरोस्कोडा जंगलात शोधमोहीम राबवत असताना जवानांना मोठा धक्का बसला. नक्षलवाद्यांनी लावलेला आयईडी निकामी करत असताना अचानक मोठा स्फोट झाला. ही घटना छोटेबेथिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोट इतका शक्तिशाली होता की, घटनास्थळी उपस्थित असलेल्या जवानांना सावरण्याची…

Read More

Dubai Property Attracts Wealthy Investors with Tax-Free Environment & Golden Visa

Marathi News Business Dubai Property Attracts Wealthy Investors With Tax Free Environment & Golden Visa प्राची पिसाल. मुंबई3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबईतील निवासी मालमत्ता बाजार एक रंजक चित्र सादर करत आहे. तेथील सामान्य गुंतवणूकदारांनी या बाजारात जी जागा रिकामी केली आहे, ती भरण्यासाठी आशिया आणि युरोपमधील श्रीमंत लोक (जसे की अनिवासी…

Read More

खतांच्या किमती कमी न केल्यास तीव्र आंदोलन:एनएसयूआयचा इशारा; रखरखत्या उन्हातच दिले धरणे‎

खत, बियाणे, कीटकनाशकांचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक ताण प्रचंड वाढला आहे. हे दर कमी करण्याची मागणी करीत युवकांनी मंगळवारी धरणे आंदोलन केले. काँग्रेसच्या एनएसयूआयतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रखरखत्या उन्हातच आंदोलन करत सरकारला इशारा देण्यात आला. गत वर्षी उन्हाळ्यात मे महिन्याच्या अखेरीस तीन वेळा अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर खरीप हंगामात कधी अवर्षण, तर कधी अतिवृष्टीमुळे…

Read More

India Gold Silver Import Duty Hiked

नवी दिल्ली1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक भारत सरकारने सोने आणि चांदीच्या आयातीवरील शुल्क 6% वरून 15% पर्यंत वाढवले ​​आहे. बुधवारी जारी केलेल्या आदेशात हा निर्णय घेण्यात आला. परदेशी खरेदी कमी करणे आणि देशाच्या परकीय चलन साठ्यावर पडणारा दबाव कमी करणे हा सरकारचा उद्देश आहे. या निर्णयामुळे देशातील सोने-चांदीच्या मागणीवर परिणाम होऊ शकतो. भारत हा जगातील सोने-चांदीचा…

Read More

दर्यापुरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न:जिद्द असल्यास कोणत्याही परिस्थितीत करियर घडवता येते – प्रा. सागर भस्मे

दर्यापूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विदर्भ आयएएस अकादमीचे संचालक प्रा. सागर देवेंद्र भस्मे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणत्याही परिस्थितीत ते आपले करियर घडवू शकतात. प्रा. भस्मे यांनी स्पर्धा परीक्षेच्या युगात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे प्राथमिक ज्ञान असणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. केवळ…

Read More