Headlines

टॉप-10 कंपन्यांपैकी 4 कंपन्यांचे मूल्य ₹1 लाख कोटींनी घटले:SBI टॉप लूजर, मूल्य 44 हजार कोटींनी घटले; एअरटेल-टीसीएसचे मार्केट कॅपही घटले

मार्केट कॅपच्या दृष्टीने देशातील 10 सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी 4 कंपन्यांचे मूल्य गेल्या आठवड्यातील व्यवहारात 1 लाख कोटी रुपयांनी घटले. या काळात SBI चे मार्केट मूल्य सर्वाधिक घटले आहे. SBI चे मार्केट मूल्य ₹44,722 कोटींनी घटून ₹9.41 लाख कोटींवर आले. याशिवाय एअरटेल, TCS आणि लार्सन अँड टुब्रोचे मार्केट मूल्यही घटले आहे. तर रिलायन्स, HDFC बँक, ICICI…

Read More

मनाची शांतता केवळ भगवंताच्या नामातच…:ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास यांचे निरुपण, पैशाने भौतिक सुख मिळते‎

आजच्या युगात माणसाकडे धनदौलत, सौंदर्य, उच्च शिक्षण आणि सर्व प्रकारचे ऐश्वर्य असले, तरी जर मनात घमेंड असेल, तर तो कधीही भगवंताचे नाम घेऊ शकत नाही. दुर्योधनासारखा अहंकार बाळगणाऱ्यांचा नाश निश्चित असतो, हे इतिहासाने दाखवून दिले आहे. पैसा तुम्हाला भौतिक सुख-साधने मिळवून देईल, मात्र शाश्वत सुख आणि मनाचे समाधान केवळ भगवंताच्या भक्तीतच मिळू शकते, असे निरुपण…

Read More

India Sugar Export Ban Extended Till September 2026

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर (एक्सपोर्ट) बंदी घातली आहे. ही बंदी देशात साखरेची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी लावण्यात आली आहे. १३ मे पासून लागू केलेली ही बंदी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. आता…

Read More

आसाम पोलिसांनी पवन खेरा यांची 10 तास चौकशी केली:आज पुन्हा बोलावले; खेरा म्हणाले होते- मुख्यमंत्री हिमंता यांच्या पत्नीकडे 3 पासपोर्ट

काँग्रेस नेते पवन खेरा यांची बुधवारी आसाम पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुमारे 10 तास चौकशी केली. हे प्रकरण आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे 3 परदेशी पासपोर्ट आणि अमेरिकेत 50 हजार कोटी रुपयांची कंपनी असल्याच्या आरोपाशी संबंधित आहे. पवन खेरा यांनी 5 एप्रिल रोजी दिल्ली आणि गुवाहाटी येथे पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले होते….

Read More

तू घुसखोर आहेस, तुला इथून उचलून घेऊन जाईन:म्हाडाच्या कार्यक्रमात प्रश्न विचारणाऱ्या रहिवाशालाच अधिकाऱ्यांची दमदाटी

गोरेगाव पश्चिम येथील ऐतिहासिक मोतीलाल नगर १, २ आणि ३ च्या पुनर्विकासाचा म्हाडाचा मास्टर प्लॅन सादर होत असताना, म्हाडा अधिकाऱ्यांच्या अरेरावीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. शांततेच्या मार्गाने प्रश्न विचारणाऱ्या एका स्थानिक रहिवाशाला म्हाडाचे उपाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी भरसभेत “तू घुसखोर आहेस, तुला इथून उचलून घेऊन जाईन” अशी धमकी दिल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे….

Read More

पैठणमध्ये मान्सूनची दमदार 'एन्ट्री':वादळी वाऱ्यासह पहिल्याच पावसाने शहराला झोडपले!

पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पैठणकरांना अखेर सोमवारी मान्सूनने दिलासा दिला. दुपारी चारच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन काळ्या ढगांनी आकाश व्यापले आणि काही क्षणांतच वादळी वाऱ्यासह मान्सूनच्या पहिल्या दमदार सरींनी शहराला झोडपून काढले. यंदाच्या हंगामातील हा पहिलाच मान्सून पाऊस असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले, या वादळी वार्यासह झालेल्या पावसाने पंचायत समितीच्या समोर एक झाड,व…

Read More

अर्थखाते लवकरच राष्ट्रवादीला मिळणार:जय पवारांचा बारामतीतून मोठा दावा, म्हणाले – मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झालीये

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून झालेल्या मोठ्या स्थित्यंतरानंतर आता आणखी एका संभाव्य बदलाची चर्चा रंगू लागली आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे (अजित पवार) पुन्हा एकदा राज्याचे महत्त्वाचे मानले जाणारे अर्थखाते सोपवले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांनी बारामतीमधील एका जाहीर कार्यक्रमात यावर अत्यंत भाष्य केले…

Read More

3003 Vacancies; BRO 899, MP PCB 28

3 तासांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीत SSC मध्ये 3003 पदांसाठी भरतीची माहिती. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये 899 रिक्त जागांची. तसेच मप्र प्रदूषण नियंत्रण मंडळात 14 जागांची. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… 1. SSC मध्ये 3003 पदांसाठी भरती, 10वी, 12वी पास अर्ज करा कर्मचारी निवड आयोगामार्फत फेज 14 भरती परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया…

Read More

पेट्रोलपंप चालकांचे फर्मान – 7/12 दाखवा डिझेल घ्या:परभणीतील प्रकार, शेतकऱ्यांचा संताप अनावर; कृषिमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

सध्या महाराष्ट्रात खरीप हंगामाच्या मशागतीची कामे सुरू आहेत. ही कामे अंतिम टप्प्यात आली असताना परभणी शहर व जिल्ह्यात डिझेलची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक झळकलेत. त्यातच काही पंप मालकांनी ‘सातबारा दाखवा आणि डिझेल घ्या’, असे कथित फर्मान सोडल्यामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी…

Read More

दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा!:UDID कार्डासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, मंत्री अतुल सावेंची महत्त्वाची घोषणा

राज्य शासनाने विशेष सहाय्य अनुदान योजनांअंतर्गत लाभ घेणाऱ्या, परंतु वैश्विक ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अशा लाभार्थ्यांना वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या कालावधीत त्यांचे अनुदान सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी दिली. मंत्री अतुल सावे…

Read More