जशी मराठी येते तशीच हिंदीही बोलता आली पाहिजे:भाजप आमदार कालिदास कोळंबकरांचे विधान, म्हणाले- जे आहे ते आहे, यात नाटक नको
सध्या महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेवरून वादाचे वातावरण सुरू आहे. त्यात काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा चलकांना मराठी भाषा येणे अनिवार्य केल्याचा निर्णय घेतला होता. हे असे चित्र असतानाच आता भाजपच्याच आमदारांनी विधान केले आहे. जसे मराठी बोलता येते तसेच हिंदी पण बोलता आले पाहिजे, असे आमदार कालिदास कोळंबकर यांनी म्हटले आहे….