Headlines

मधाळ स्वरांच्या 'सुमन' सुगंधाचा शेवट:ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारतीय संगीतसृष्टीला आपल्या मधाळ आणि शास्त्रीय सुरांनी सहा दशकांहून अधिक काळ समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे आज, ३१ मे २०२६ रोजी मुंबईत दुःखद निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एका दैवी आणि सुरेल युगाचा अंत झाला असून, संगीतप्रेमींमध्ये मोठी शोककळा पसरली आहे….

Read More

घृष्णेश्वर, भीमाशंकर, परळी वैजनाथ, अजिंक्यतारा किल्ल्याचा होणार कायापालट:6 प्रमुख तीर्थक्षेत्रे अन् ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993 कोटींच्या नवीन विकास आराखड्यासह निधीला

राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन व संवर्धनाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, भाविक आणि पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांसह आरोग्य सुविधा पुरवण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे . या महत्त्वपूर्ण बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार…

Read More

व्यावसायिकाच्या मुलांनी 7 पोलिसांना चिरडले:एका कॉन्स्टेबलचा पाय मोडला, हात-चेहऱ्यावर जखमा; मेरठमध्ये इनोव्हा-थारने शर्यत लावत होते

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये ऑटो पार्ट्स व्यावसायिकाच्या मुलाने आपल्या इनोव्हा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 7 पोलिसांना चिरडले. यात एका कॉन्स्टेबलचा पाय मोडला. दोघांच्या हाताची त्वचा सोलवटली, तर इतरांच्या तोंडाला आणि नाकाला दुखापत झाली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोमवारी समोर आले. यात दिसत आहे की, शनिवारी मध्यरात्री अडीच वाजता गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी रस्त्याच्या कडेला…

Read More

हिंगोली जिल्हा परिषदेच्या पाठीवर पालकमंत्र्यांची कौतूकाची थाप:सेवाकर्मी पुरस्काराबद्दल सीईओंचा सत्कार, साधना सप्ताहातही प्रथम

केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी उपक्रमांतर्गत साधना सप्ताहामध्ये हिंगोली जिल्हा परिषदे अंतर्गत ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी विविध प्रशिक्षणे पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना राज्याचा सेवाकर्मी पुरस्कार मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या यशाबद्दल पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी ता. १ अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतूकाची थाप दिली आहे. केंद्र सरकारच्या सुचने नुसार मिशन…

Read More

मित्रांनीच केला मित्राचा घात!:परळीत पैशांच्या वादातून 36 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, 48 तासांत पोलिसांकडून छडा

बीड जिल्ह्यातील परळी येथे रेल्वे रुळावर एका 36 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने सुरुवातीला हा आत्महत्या किंवा रेल्वे अपघाताचा प्रकार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, बीड पोलिसांनी या प्रकरणाचा अत्यंत कौशल्याने तपास करत अवघ्या 48 तासांत या भीषण खुनाचा उलगडा केला असून, केवळ पैशांच्या देवाणघेवाणीतून झालेल्या वादातून या तरुणाची हत्या करण्यात आल्याचे आता निष्पन्न…

Read More

चार दिवसांत 500 अतिक्रमणे हटवली:मनमाडच्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास, राजकीय विरोध झुगारून प्रशासनाची धडक कारवाई; शहरातील रस्ते झाले रुंद‎

शहरासह राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेने सलग चौथ्या दिवशीही वेग कायम ठेवत मोठी कारवाई केली. चार दिवसांत सुमारे ५०० अतिक्रमणे हटविण्यात आल्याने शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि महामार्ग परिसर मोकळे झाले असून वाहतूक व्यवस . बुधवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कारवाईत रेल्वे पुलाजवळील परिसर, रेल्वे स्टेशन रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

Read More

Invest Rs 210 Monthly, Get Rs 5000 Pension

नवी दिल्ली2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अटल पेन्शन योजनेला (APY) आज म्हणजेच 9 मे रोजी 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. ही योजना मे 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत 60 वर्षांचे झाल्यावर दरमहा 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळते. आम्ही तुम्हाला अटल पेन्शन योजनेबद्दल माहिती देत आहोत… 20 वर्षांसाठी करावी लागते गुंतवणूक अटल पेन्शन…

Read More

kannad actress krishi tapanda break silence after her bussinessman friend commint suicide on her flat

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक काही काळापूर्वीच कन्नड अभिनेत्री कृषी थापंदाच्या घरी एका प्रसिद्ध व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती समोर आल्यानंतर अनेक लोक या आत्महत्येशी अभिनेत्रीचे नाव जोडत आहेत. आता अभिनेत्रीने या चर्चेवर मौन तोडत एक भावनिक आवाहन केले आहे. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून लिहिले आहे की, ‘मला कधीच वाटले नव्हते…

Read More

काकरोच पार्टीचे संस्थापक दीपके पोलिसांच्या पाया पडले:जंतर-मंतरवर तंबू लावण्याची परवानगी मागितली, म्हणाले- विद्यार्थ्यांना पावसापासून वाचवायचे आहे

नीट पेपरफुटीच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टी (CJP) गेल्या 20 दिवसांपासून जंतर-मंतरवर आंदोलन करत आहे. गुरुवारी संस्थापक अभिजीत दीपके यांनी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात ते पोलिसांसमोर हात जोडताना आणि पाय धरताना दिसत आहेत. त्यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, आंदोलन करणारे आणि उपोषणावर बसलेले विद्यार्थी पावसात भिजत आहेत. मी पोलीस अधिकाऱ्यांकडे जंतर-मंतरवर तंबू लावण्याची परवानगी…

Read More

'जीवलगा' गाताना नेसली होती फाटकी साडी:शांता शेळके यांनी उलगडले आशाताईंच्या स्वभावाचे अनोखे पैलू, पुस्तकातून सांगितलेले अनेक किस्से

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी आशाताईंच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आशाताईंच्या निधनानंतर अनेकांनी त्यांच्याविषयीचे किस्से तसेच आठवणींना उजाळा दिला आहे. ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी ‘स्वरस्वामिनी आशा’ या पुस्तकातून आशाताईंच्या स्वभावावर भाष्य करत त्यांचे अनेक किस्सेही सांगितले आहेत….

Read More