Headlines

सेन्सेक्स 250 अंकांनी घसरून 77,000 वर:निफ्टीमध्येही 100 अंकांची घसरण, आज आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार

आठवड्याच्या दुसऱ्या व्यावसायिक दिवशी म्हणजेच 5 मे रोजी शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्स सुमारे 250 अंकांनी घसरून 77,000 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 100 अंकांची घसरण झाली आहे, तो 24,000 च्या पातळीवर आला आहे. आज आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार 4 मे रोजी अमेरिकन बाजारात घसरण झाली होती 7 दिवसांत FII ने 10,514…

Read More

मिरा-भाईंदर हादरलं! गॅस सिलिंडरच्या स्फोटांनी भीषण आग:3 ठार, 50 झोपड्या खाक; बेकायदेशीर सिलिंडरचा साठा उघड

मिरा-भाईंदर परिसरातील भाईंदरच्या इंद्रलोक फेज 4 मधील झोपडपट्टीत शुक्रवारी रात्री भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. सुमारे रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच आग पसरत गेली आणि परिसरात एकच गोंधळ उडाला. या आगीदरम्यान एकामागोमाग तीन गॅस सिलिंडरचे जोरदार स्फोट झाले. या स्फोटांमुळे आगीची तीव्रता वाढत गेली आणि अवघ्या…

Read More

अभियांत्रिकी पदवीधरांना आता एम.एस्सी.ला प्रवेश:नागपूर विद्यापीठाचा बहुविषयक शिक्षणात महत्त्वाचा पुढाकार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी पदवीधरांसाठी एक महत्त्वाचा शैक्षणिक उपक्रम सुरू केला आहे. या निर्णयानुसार, कोणत्याही शाखेतील बी.ई./बी.टेक. पदवीधरांना विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांतर्गत भौतिकशास्त्र, गणित, सांख्यिकी आणि अर्थशास्त्र या विषयांतील एम.एस्सी. पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेता येणार आहे. सध्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, सेमीकंडक्टर तंत्रज्ञान, प्रगत पदार्थ विज्ञान आणि अक्षय ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये…

Read More

टाटा ट्रस्ट्सची महत्त्वाची बैठक 16 मे पर्यंत पुढे ढकलली:टाटा सन्सच्या लिस्टिंगवर निर्णय होणार होता; बोर्डात प्रशासन व भागभांडवलावरून मतभेद

टाटा ट्रस्ट्सची आज 8 मे रोजी होणारी महत्त्वाची बोर्ड मीटिंग आता 16 मे रोजी होईल. ईटीच्या एका अहवालानुसार, अंतर्गत मतभेदांमुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. मीटिंगची तारीख बदलण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी ही मीटिंग 12 मे रोजी होणार होती. वारंवार तारखा बदलल्यामुळे ट्रस्टमध्ये सुरू असलेल्या चर्चांबाबत अनिश्चितता वाढली आहे. ग्रुपचे भविष्य आणि गव्हर्नन्सशी…

Read More

केवळ अभ्यासावरच भर न देता खेळांमधून विकासावर भर द्यावा:पार्थसारथी शुल्क

प्रतिनिधी | अकोला दरवर्षीप्रमाणे यंदाही स्व. डॉ. बाबासाहेब उटांगळे संस्थापित सर्व शाखीय महाराष्ट्रीय ब्राह्मण संघाचा व्रतबंध सोहळा आयोजित करण्यात आला. जानोरकर मंगल कार्यालयात आयोजित या सोहळ्यात ९ बटुंवर उपनयन संस्कार करण्यात आले. अध्यक्षस्थानी पार्थसारथी शुक्ल होते. त्यांनी बटूंना मार्गदर्शन केले. केवळ अभ्यासावरच भर न देता खेळ व क्रीडामार्फत सर्वांगीण विकास कसा होईल, यावर भर द्यावा…

Read More

नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद दिला नाही तर कारवाई अटळ:मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांचा इशारा, पावसाळी तयारीचा घेतला आढावा‎

नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. यात जर कोणी टाळाटाळ केली तर कारवाई अटळ असल्याचा इशारा मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी शहरात पावसाळी तयारीचा आढावा घेताना दिला. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मनपा प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, आयुक्तांनी नुकतीच शहरातील विविध भागांतील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू…

Read More

एनसीआरबी:डिजिटल अरेस्टमधून 1 वर्षात भामट्यांनी 1.23 लाख जणांचे 1,935 कोटी लुटले; महाराष्ट्र 11,073 गुन्ह्यांनी देशात तिसऱ्या स्थानी

भारतात डिजिटल अरेस्टचे २०२३ मध्ये ६०,६७६ गुन्हे दाखल होते. त्यात १०४ टक्क्यांनी वाढ होऊन २०२४ दरम्यान १,२३,६७२ गुन्हे घडले. मात्र फक्त १०,५९९ आरोपींनाच अटक झाली. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोचा(एनसीआरबी)वार्षिक अहवाल मे-२०२६ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यातू . २०२३ मध्ये लुटीची रक्कम ३३९ कोटी होती. म्हणजे एका वर्षात लुटीच्या रकमेत ५ पट वाढ झाली. विशेष म्हणजे, महाराष्ट्र…

Read More

येणारी लोकसभा निवडणूक माढा मतदारसंघातून लढवणार:टाकळी येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या निधी संकलनावेळी महादेव जानकर यांच्याकडून संकेत‎

राष्ट्रीय समाज पक्षाची ध्येय, धोरणे समाजातील शेवटच्या घटकांचा विचार करणारी आहेत. सध्या देश सामाजिक, राजकीय अस्थिरतेकडे प्रवास करताना दिसून येत असून देशातील युवक आज प्रचंड अस्वस्थेत आहे. सातत्याने वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी, कौशल्यांचा अभाव, शेतकऱ्यांच्या पीक मालाला कवडीमोल किंमत यामुळे देशातील सत्ताधारी आणि विरोधकांवर सुद्धा तरुण पिढी भडकल्याचे चित्र पाहायला मिळत असून राष्ट्रीय समाज पक्षाचा…

Read More

भोंदू खरातचा कोठडीतला मुक्काम वाढला:पाचव्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलिस कोठडी; व्हीसीद्वारे सुनावणी, कोर्टात काय घडले?

नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या अशोक खरात या भोंदूबाबाचा पोलिस कोठडीतील मुक्काम आता अधिक लांबला आहे. शनिवारी चौथ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर, रविवारी (दि. १९) ‘एसआयटी’ने (SIT) त्याला पाचव्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर उभे केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अशोक खरातला २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अशोक खरातवर आतापर्यंत एकूण १५ गुन्हे दाखल…

Read More

चंद्रपूर हादरले:माहेरी सुटीसाठी आलेल्या विवाहितेची गळा चिरून निर्घृण हत्या, धोपटाळा वसाहतीमधील घटना

उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी आपल्या माहेरी आलेल्या एका 36 वर्षीय विवाहित महिलेची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील ‘वेकोलि’च्या धोपटाळा कामगार वसाहतीत हा थरार घडला. शितल रणधीर कुंभारे असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले…

Read More