Headlines

कर्जमाफीच्या घोळामुळे मराठवाड्यातील लाखो शेतकरी वंचित:अब्दुल सत्तार यांचा दावा; 31 मार्चची मुदत, सप्टेंबरची तारीख ठरतेय नुकसानीची

माजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफीच्या घोळामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा दावा केला आहे. नियमित कर्ज भरणारे शेतकरी ३१ मार्चपर्यंत कर्ज न भरल्याने आता डिफॉल्टर झाले आहेत. तसेच, कर्जमाफीची अंतिम तारीख जूनऐवजी सप्टेंबर ठेवल्याने अतिवृष्टीग्रस्त लाखो शेतकरी या लाभापासून वंचित राहतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. सत्तार यांच्या मते, कर्जमाफीचे निकष अजूनही स्पष्ट…

Read More

India Govt Replaces MGNREGA July 1 With VB-G RAM G

नवी दिल्ली7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने सोमवारी घोषणा केली की, नवीन विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान (ग्रामीण) म्हणजेच VB-G RAM G, 1 जुलैपासून देशभरात लागू होईल. यासोबतच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (MGNREGA) रद्द करण्यात येईल. ग्रामविकास मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, हा नवीन कायदा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होईल. सरकारने…

Read More

मुळा-मुठा नदीकाठ प्रकल्पाच्या विस्ताराला मंजुरी:मुंढवा ते मांजरी बुद्रुकपर्यंतच्या कामाला हिरवा कंदील

मुळा-मुठा नदीतील प्रदूषण कमी करणे, पूरस्थितीवर नियंत्रण आणणे आणि नदीकाठाचा विकास साधण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पा’च्या विस्ताराला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. भाजपचे नगरसेवक दादा कोद्रे यांनी मुंढवा ते मांजरी बुद्रुकपर्यंत हा प्रकल्प वाढवण्याची मागणी केली होती, असे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. सध्या मुळा नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम संगम ते…

Read More

सारा अली खानने उत्तराखंडमध्ये केली ट्रेकिंग:तीन दिवस 18 किमी पायी चालली, मंडव्याची भाकरी आणि लिंगडीची भाजी खाल्ली

सारा अली खान तीन दिवसांसाठी उत्तराखंडमध्ये ट्रेकिंगसाठी पोहोचली. यावेळी ती टिहरीमध्ये 18 किलोमीटर पायी चालली. तिने पंवाली कांठा बुग्यालमध्ये ट्रेकिंग करून बर्फवृष्टी आणि पर्वतांच्या सुंदर दऱ्यांचे दर्शन घेतले. यावेळी साराने स्थानिक लोकांशी वेळ घालवून तेथील डोंगराळ जेवणही खाल्ले. ती येथे तीन दिवस थांबली. स्कायहाइक कंपनीचे ट्रेकर कुलदीप रावत यांनी सांगितले की, सारा अली खान टिहरीच्या…

Read More

बंगालमधील आसनसोलमध्ये पोलीस चौकीत तोडफोड-दगडफेक:पोलिसांचा लाठीमार; लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्याच्या निर्देशानंतर गोंधळ

पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्याच्या निर्देशानंतर शुक्रवारी रात्री तणाव निर्माण झाला. रेलपार परिसरात जमावाने पोलीस चौकीची तोडफोड केली आणि दगडफेक केली. पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराचे गोळे सोडले. पोलीस प्रशासनाने राज्य सरकारच्या निर्देशानुसार आसनसोलच्या अनेक भागांमध्ये लाऊडस्पीकरचा आवाज कमी ठेवण्यास सांगितले होते. याच संदर्भात दिवसा रेलपार परिसरात पोलीस आणि स्थानिक लोकांमध्ये चर्चा…

Read More

संभाजीनगर जिल्ह्यात 8लाखांवर मतदारांचे मॅपिंग नाही; 10मेपूर्वी यादीतून नाव कमी:मुस्लिमबहुल भागात मॅपिंग सर्वाधिक, तीनही मतदारसंघ 60 टक्क्यांच्या आत

जिल्ह्यातील ३२ लाख ६६ हजार ३७५ मतदारांच्या अधिकृत नोंदणीची सत्यता पडताळण्यासाठी निवडणूक विभागाकडून काम सुरू आहे. तब्बल २४ वर्षांनंतर होणाऱ्या स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हीजन (एसआयआर) कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, सध्या २००२ सालच्या मतदार यादीशी सध्याच्य . ज्यांचे नाव २००२ च्या यादीत नव्हते, अशा मतदारांच्या आई-वडिलांच्या नावाशी सध्याची नोंद जुळवली जात आहे. विवाहित मुलींचे नाव त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणच्या नोंदीनुसार…

Read More

कानपूर-वडिलांनी जुळ्या मुलींची हत्या केली, तेथेच बसून राहिला:फोन करून पोलिसांना बोलावले, अधिकारी पोहोचले तेव्हा पत्नी म्हणाली- याला आताच फाशी द्या

कानपूरमध्ये रविवारी पहाटे 45 वर्षीय वडिलांनी आपल्या 11 वर्षांच्या जुळ्या मुलींची हत्या केली. वडिलांनी खोलीत मुलींचा गळा चिरला. नंतर मृतदेहाजवळच बसून राहिला. स्वतः पोलिसांना फोन केला. तो म्हणाला – मी माझ्या मुलींना मारले आहे. तुम्ही लोक या. पोलिस जेव्हा त्याच्या घरी पोहोचले तेव्हा दरवाजा बंद होता. पोलिसांनी बेल वाजवली तेव्हा पत्नीने दरवाजा उघडला. पोलिसांना पाहून…

Read More

ऑपरेशन टायगर किती खरे – किती खोटे:ठाण्यातील व्होल्टास कंपनी परिसरात बुधवारी पहाटेपर्यंत बैठक; खासदारांच्या ताबडतोब प्रतिक्रिया

राज्यात ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दिल्लीतील नेतृत्वाकडून यासाठी एकनाथ शिंदे यांना हिरवा कंदील मिळालेला नसल्याची चर्चा असली तरी, पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे अजूनही गुप्तपणे ठाकरे गटाच्या खासदारांशी संपर्क साधत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यात झालेल्या कथित बैठकीने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या…

Read More

पेट्रोल-डिझेल ₹28 महाग होण्याच्या बातम्या खोट्या:सरकारने म्हटले- दर वाढवण्याचा प्रस्ताव नाही; कोटकच्या अहवालात निवडणुकीनंतर वाढीचा दावा होता

पेट्रोल-डिझेलच्या किमतीत ₹25-28 प्रति लिटर वाढ झाल्याच्या बातम्या सरकारने चुकीच्या ठरवल्या आहेत. आज म्हणजेच 23 एप्रिल रोजी पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितले की, दर वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. या बातम्या दिशाभूल करणाऱ्या असून भीती पसरवण्यासाठी पसरवल्या जात आहेत. एक दिवसापूर्वी कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने अहवालात अंदाज व्यक्त केला होता की, बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल-डिझेल…

Read More

नीरा नदीने गाठला तळ; बळीराजाचा टाहो:नदीपात्र कोरडे पडल्याने विहिरी आटल्या; कळंबोलीसह माळशिरस- इंदापूर तालुक्यात पिके धोक्यात‎

कडाक्याच्या उन्हाने माळशिरस आणि इंदापूर तालुक्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या नीरा नदीचे पात्र आता पूर्णपणे कोरडे पडले आहे. नदीत पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याने काठच्या गावांमध्ये शेती, जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला . नीरा नदीकाठचा हा भाग प्रामुख्याने ऊस, केळी आणि फळबागांसाठी ओळखला जातो. मात्र, नदी कोरडी पडल्याने आणि विहिरींच्या पाणीपातळीत मोठी घट…

Read More