Headlines

Maharashtra Cabinet Approves AI Policy, Green Maharashtra Commission; Boosts Disabled Education

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य मंत्रिमंडळाने आज 7 महत्त्वाच्या निर्णयांवर आपली मोहोर उमटवली. यात सरकारने दिव्यांगांच्या शिक्षणाच्या सबलीकरणासाठी ठोस निर्णय घेतला असून, हरित महाराष्ट्र आयोगाचीही स्थापना केली आहे. सरकारने सामाजिक . खाली वाचा मंत्रिमंडळाचे विभागनिहाय संक्षिप्त निर्णय इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता विभाग एआयच्या विश्वात महाराष्ट्राचे महत्वाकांक्षी पाऊल. महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण…

Read More

जिओचा IPO मे महिन्यात येण्याची शक्यता:कंपनी लवकरच ड्राफ्ट पेपर्स दाखल करेल, हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असेल

रिलायन्स जिओ IPO साठी ड्राफ्ट पेपर्स मे महिन्यात दाखल करू शकते. यापूर्वी रिलायन्सचे लक्ष्य मार्च अखेरपर्यंत पेपर्स दाखल करण्याचे होते. मात्र, इराण युद्धामुळे बाजारात आलेल्या घसरणीमुळे ही टाइमलाइन पुढे ढकलण्यात आली. हा देशातील सर्वात मोठा IPO असू शकतो. मूल्यांकनात जिओ हुंडईला मागे टाकेल गुंतवणूक बँक जेफरीजने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जिओचे मूल्यांकन सुमारे 180 अब्ज डॉलर…

Read More

आरटीई विद्यार्थ्यांकडून शुल्क, पुस्तकांचे पैसे घेतल्यास शाळांवर होणार कारवाई:पालकांना मोठा दिलासा, पुस्तक वितरणावरून शाळांमध्ये संभ्रम‎

राज्यात आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत मोठा दिलासा दिला आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सर्व शाळांना स्पष्ट आदेश देत आरटीई अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क व पुस्तक . शासनाच्या या आदेशानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यामुळे शाळा प्रशासनावर नियमांचे काटेकोर पालन करण्याचा…

Read More

खरातने सांगितले मित्र जिवंतय, पण दुसऱ्याच दिवशी मृतदेह सापडला:शिवाजी सहाणेंनी सांगितला किस्सा; दमानियांच्या आरोपांवर स्पष्टीकरण

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात नाव जाहीर केल्यानंतर माजी आमदार शिवाजी सहाणे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना खरातची भविष्यवाणी कशी फोल ठरली, याचा खुलासा केला आहे. आपला एक मित्र बेपत्ता असताना त्याच्या शोधासाठी आपण खरातशी संपर्क साधला होता. त्यावेळी खरातने तो मित्र सुखरूप असल्याचे सांगितले होते, मात्र दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी त्या…

Read More

अडीच लाख वैष्णवांचा ‘माउली.. माउली’चा गजर अन् अश्वांची दौड!:संत ज्ञानेश्वर पालखीचे सोलापूर जिल्ह्यातपहिले गोल रिगण

“माउली… माउली’च्या अखंड जयघोषात आणि सुमारे अडीच लाख वैष्णवांच्या साक्षीने, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण पुरंदावडे येथे अत्यंत उत्साहात पार पडले. अश्वांची डोळे दिपवणारी दौड आणि टाळ-मृदंगाच्या निनादात अवघा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पहाटे नातेपुते येथून प्रस्थान ठेवल्यानंतर, मांडवे ओढा येथे विश्रांती घेत दुपारी दोन वाजता पालखी पुरंदावडेच्या रिंगणस्थळी पोहोचली….

Read More

सेन्सेक्स ६५० अंकांनी वाढून ७८,१५० वर उघडला:निफ्टीतही २०० अंकांची वाढ; आयटी, मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी

आज म्हणजेच 3 जुलै रोजी शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्स 650 अंकांच्या वाढीसह 78,150 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्ये 200 अंकांची वाढ झाली आहे. तो 24,350 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आयटी आणि मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी दिसून येत आहे. आशियाई बाजारात तेजी अमेरिकन बाजारात काल तेजी होती परदेशी गुंतवणूकदारांनी 7…

Read More

भागवताच्या माध्यमातून कृष्ण‎कथा सुख-आनंद प्रदान करते‎:पू. राजेशकृष्णजी महाराज, जल्लोषात झाला रुक्मिणी विवाह साेहळा‎

प्रतिनिधी |अकोला कृष्ण भक्ती ही सरळ व सोपी असून, कृष्ण हे निर्व्याज प्रेमाचे प्रतीक आहे. भागवताच्या माध्यमातून कृष्ण कथा या सुख व आनंद प्रदान करून जीवन जगण्याची प्रेरणा देत असल्याचा हितोपदेश वृंदावन निवासी आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार पू. राजेशकृष्णजी महाराज यांनी केला. ते माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त माहेश्वरी भवन येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत…

Read More

सैयारा फेम अनीत पड्डाच्या आजोबांचे निधन:अल्झायमरने दीर्घकाळापासून ग्रस्त होते, अभिनेत्रीने भावनिक पोस्ट लिहिली

सैयारा फेम अभिनेत्री अनीत पड्डा हिच्या आजोबांचे निधन झाले. अभिनेत्रीने इंस्टाग्राम अकाउंटवर निधनाची माहिती देत एक भावनिक पोस्ट शेअर केली. अनीतने पोस्टमध्ये लिहिले, ‘माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे प्रेम. तुम्ही हळूहळू दूर जात होता, पण तुम्ही ‘मक्खन’ला विसरला नाही. जेव्हा आठवणी साथ देत नव्हत्या, तेव्हाही तुम्ही प्रेमाला धरून ठेवले. आता मी दोन्ही गोष्टी जपून ठेवीन, तुमच्या…

Read More

यंदा गणेशमूर्ती 30 टक्केमहाग मिळण्याची शक्यता:गुजरात राज्यातील ‘माती’मधून घडतात महाराष्ट्राचे गणपती, ‘टायअप’ची मागणी

महाराष्ट्राच्या घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांत पुजल्या जाणाऱ्या गणेशमूर्ती प्रत्यक्षात गुजरातच्या मातीतून घडत असल्याचे वास्तव समोर आले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे वाहतूक खर्च दुप्पट झाल्याने यंदा मूर्तींच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांची मोठी वाढ होणार आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने जाहीर केलेला ७०० ब्रास मोफत मातीचा शासन निर्णय उशिरा निघाल्यामुळे या वर्षी त्याचा मूर्तिकारांना काडीचाही फायदा…

Read More

नगरपरिषदा/नगरपंचायतींमधील 38 रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया संपन्न:सरासरी 71.84 टक्के मतदान, उद्या मतमोजणी

राज्यातील १४ जिल्ह्यांतील ८ नगरपरिषदा व १४ नगरपंचायतींमधील एकूण ४७ रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. नामनिर्देशनपत्रे माघारी घेतल्यानंतर १० जिल्ह्यांतील ७ नगरपरिषदा आणि ७ नगरपंचायतींसाठी एकूण ३८ रिक्त जागांसाठी आज २० जून २०२६ रोजी मतदान घेण्यात आले असून या निवडणुकीत सरासरी ७१.८४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे…

Read More