Headlines

KEM Hospital Mumbai Renaming Demand by Minister Mangaprbhat Lodha

मुंबईतील सर्वसामान्यांचे आधारवड आणि गोरगरिबांसाठी अत्यंत परवडणारे महापालिकेचे प्रसिद्ध किंग एडवर्ड मेमोरियल (KEM) रुग्णालय सध्या नामांतराच्या मागणीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेला . मंगल प्रभात लोढा यांनी दुसऱ्यांदा नामांतर करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात त्यांनी केईएम रुग्णालयात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना जाहीरपणे नाव बदलण्याची इच्छा…

Read More

आर्थिक फसवणुकीतून उद्योजकाची आत्महत्या:चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

आर्थिक फसवणूक आणि मानसिक छळाला कंटाळून एका उद्योजकाने आत्महत्या केली आहे. ही घटना पुणे शहरातील डेक्कन जिमखाना परिसरातील एका तारांकित हॉटेलमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मोहित अशोक जैन (वय ३२, रा. मीनाक्षी सोसायटी, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नथुसिंह राजपुरोहित,…

Read More

चंद्रपूर हादरले:माहेरी सुटीसाठी आलेल्या विवाहितेची गळा चिरून निर्घृण हत्या, धोपटाळा वसाहतीमधील घटना

उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी आपल्या माहेरी आलेल्या एका 36 वर्षीय विवाहित महिलेची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील ‘वेकोलि’च्या धोपटाळा कामगार वसाहतीत हा थरार घडला. शितल रणधीर कुंभारे असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले…

Read More

महाराष्ट्राने नाकारलं, ठाकरे आता तामिळनाडूत मुख्यमंत्रीपद शोधताय का?:भोपळा मिळवल्याबद्दल ट्रम्प यांनी ठाकरेंचे अभिनंदन करायला हवे होते- नवनाथ बन

तामिळनाडूमध्ये कोणाला सत्तास्थापनेसाठी बोलवायचे यासाठी राज्यपाल समर्थ आहेत.संजय राऊत यांनी राज्यपाल बनू नये. लोकभावनेचा आदर राखण्याचे काम राज्यपालांकडून करण्यात येईल. सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे अस्वस्थ आहेत, तुम्हाला वाटत असेल की तामिळनाडूमध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी तर तुम्ही एक पत्र घेऊन जावे की महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला घरी बसवले किमान तामिळनाडूमध्ये तरी…

Read More

वर्ल्ड बँकेत भारताचे कार्यकारी संचालक बनले अर्थशास्त्रज्ञ नीलकंठ मिश्रा:3 वर्षांचा असेल कार्यकाळ, परमेश्वरन अय्यर यांची जागा घेतील

प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि मार्केट स्ट्रॅटेजिस्ट नीलकंठ मिश्रा यांची वर्ल्ड बँकेत भारताचे नवे कार्यकारी संचालक (ED) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने (ACC) त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. ते वॉशिंग्टन येथील वर्ल्ड बँकेच्या मुख्यालयात 3 वर्षांसाठी भारताचे प्रतिनिधित्व करतील. मिश्रा सध्याचे कार्यकारी संचालक परमेश्वरन अय्यर यांची जागा घेतील. जोपर्यंत नीलकंठ मिश्रा आपला पदभार स्वीकारत…

Read More

Sana Malik Polygamy Statement Sparks BJP Uproar in Maharashtra Assembly

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ‘तिहेरी तलाक’ , बहुपत्नीत्व आणि ‘समान नागरी कायदा’ (UCC) या अत्यंत संवेदनशील विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील आमदारांमध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मांडलेल्य . देवयानी फरांदेंची लक्षवेधी आणि UCCची मागणी भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिकमधील तिहेरी तलाकच्या एका प्रकरणाचा उल्लेख करत लक्षवेधी सूचना मांडली….

Read More

भाजपच्या कथनी अन् करणीत फरक:मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर 5 महिला नेत्या, पण एकीलाही बोलण्याची संधी नाही; काँग्रेसची टीका

काँग्रेसने महिला आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधकांवर 70 कोटी महिलांचा विश्वासघात केल्याचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार पलटवार केला आहे. सत्ताधारी भाजपच्या कथनी अन् करणीत फरक आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला 5 महिला नेत्या हजर होत्या. पण त्यापैकी एकाही महिलेला बोलण्याची संधी देण्यात आली नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यावरून…

Read More

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प:जिल्ह्यामध्ये प्रकल्पासाठी भूसंपादनासह अन्य प्रक्रियेला मिळणार गती

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान महसूल, सार्वजनिक बांधकाम, वन, जलसंपदा तसेच इतर संबंधित विभागांची भूमिका महत्त्वाची आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून प्रलंबित बाबी तातडीने मार्गी लावाव्यात, असा आदेश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी बैठकीत दिला. सिंचन प्रकल्पांमधूनही पाण्यासाठी शेतकऱ्यांना दरवर्षीच संघर्ष करावा लागतो. सर्वाधिक संघर्ष हा मोठा प्रकल्प…

Read More

गारपीट, वादळी पावसामुळे मोर्शी, भातकुलीत नुकसान:घराची भिंत पडली, वीजेचा खांब वाकला, टीनपत्रेही उडाली‎

शुक्रवारी दुपारनंतर अचानक बदललेल्या वातावरणामुळे जिल्ह्याच्या भातकुली व मोर्शी तालुक्यात मोठे नुकसान झाले. शेतीसोबतच राहत्या घरांना फटका बसला. नागरिकांना ऐनवेळी धावपळ करावी लागली. भातकुलीत काही घरांवरील टीनपत्रे उडून गेली. काही घरांच्या भिंतीही पडल्या. मोर्शीत वादळी पावसासोबत गारपीट झाली. शेतीपिकांचे नुकसान झाले. अचानक ओढवलेल्या या नैसर्गिक संकटामुळे काही भागात झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. परिणामी विजेच्या…

Read More

फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोकशाही धोक्यात:जनता वैतागली, ठाकरे गट पुन्हा उभारी घेईल- विजय वडेट्टीवार

“महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या घाणेरड्या राजकारणाला राज्यातील जनता आता पूर्णपणे वैतागली असून लोकांमध्ये या लोकप्रतिनिधींबद्दल प्रचंड राग आहे. जर कुणाला पक्ष सोडायचाच असेल, तर त्यांनी आधी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि मगच दुसऱ्या पक्षात गेले पाहिजे,” अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बंडखोरांवर हल्ला चढवला आहे. सध्या देशात लोकशाही पूर्णपणे धोक्यात आली असली, तरी शिवसेना…

Read More