Headlines

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी 50 लाखांचा 'रेट'?:विधान परिषदेत अनिल परबांचा गंभीर आरोप; भाजप आमदारानेही दिला दुजोरा

मुंबईत नगरसेवक होण्यासाठी आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठे आर्थिक व्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केला. जात पडताळणी समितीत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तब्बल 50 लाख रुपयांचा ‘रेट’ असल्याचा दावा करत त्यांनी सभागृहात खळबळ उडवून दिली. विशेष म्हणजे, भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही अशा प्रकारचे…

Read More

कैलास मानसरोवर यात्रेचा पहिला गट चीनमध्ये पोहोचला:लिपुलेख खिंडीत चिनी सुरक्षा यंत्रणांनी कागदपत्रे तपासली, दुसरा गट गुंजीला पोहोचला

सुमारे पाच वर्षांनंतर सुरू झालेल्या कैलास मानसरोवर यात्रेत शुक्रवारी पहिला गट लिपुलेख खिंड पार करून तिबेट (चीन) मध्ये पोहोचला आहे. 52 सदस्यांच्या गटाने सकाळी 9 वाजता सीमा ओलांडली, जिथे चिनी सुरक्षा यंत्रणांनी प्रवाशांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर त्यांना प्रवेश दिला. पहिला गट सकाळी 7 वाजता नाभीढांग येथून लिपुलेख खिंडीसाठी रवाना झाला. या गटात 48 भाविक, एक…

Read More

रायपूरमध्ये E-20 पेट्रोल टाकल्याने इंजिन खराब:ग्राहक न्यायालय म्हणाले- मारुती सुझुकीने नवी कार किंवा 20 लाख परत द्यावे; देशातील पहिले प्रकरण

देशभरात पेट्रोलमध्ये E20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित इंधन) च्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. याच दरम्यान रायपूरमध्ये E20 पेट्रोलमुळे कारचे इंजिन खराब झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या संबंधित प्रकरणात ग्राहक न्यायालयाने मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड आणि तिच्या अधिकृत डीलरला जबाबदार धरले आहे. न्यायालयाने सांगितले की, नवीन कार द्यावी किंवा 20 लाख रुपये परत करावेत….

Read More

'मुंबई ही कोळी बांधवांची':योग्य जागा किंवा पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांच्या मी सोबत- मंत्री मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटी येथे कोळी बांधवांच्या बोटी हटवण्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीची राज्याचे मंत्री व स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांनी तात्काळ दखल घेतली असून, संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. या संदर्भात कोळी समाजाच्या प्रतिनिधींनी मंगल प्रभात लोढा यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत, मंगल प्रभात लोढा यांनी…

Read More

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनानंतर नवा राजकीय ट्विस्ट!:NCP शरद पवारांच्या राष्ट्रीय प्रवक्त्याच्या घरी अभिजित दिपकेंचा आश्रय

दिल्लीतील जंतर-मंतरवर रंगलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक राजकीय घडामोड समोर आली आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके हे आंदोलन काळात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अनिश गवांडे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मुक्कामाला होते, अशी माहिती उघडकीस आल्याने राजकीय गोटात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, या प्रकरणी अभिजित दिपके यांना आज छत्रपती संभाजीनगरमध्ये…

Read More

मोदींनी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला कडेवर घेतले:टेबलवर उभे करून लाड केले, मुलीला वही दिली; राम मोहन नायडू कुटुंबासह पोहोचले होते

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी शनिवारी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. नायडू कुटुंबीयांसोबत दिल्लीतील सेवा तीर्थ भवनात पोहोचले होते. भेटीदरम्यान पंतप्रधानांनी नायडूंच्या दोन्ही मुलांना लाड केले. पंतप्रधानांनी मुलाला कडेवर घेतले आणि नंतर टेबलावर उभे केले. यानंतर नायडूंची मुलगी मोदींजवळ पोहोचली, तेव्हा पंतप्रधानांनी तिच्याकडून एक वही घेतली आणि त्यात काहीतरी लिहून तिच्या…

Read More

अरिजीत सिंहच्या समर्थनार्थ आले अदनान सामी:गायक म्हणाले- प्लेबॅक गायन सोडण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला, त्यांच्या गोपनीयतेचा आदर करा

गायक आणि संगीतकार अदनान सामी यांनी अरिजीत सिंगच्या पार्श्वगायनातून निवृत्त होण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. अदनान म्हणाले की, अरिजीतच्या या पावलाचा आदर केला पाहिजे आणि यावर कोणत्याही प्रकारच्या अटकळी लावू नयेत. अरिजीतने याच वर्षी सोशल मीडियावर अचानक निवृत्तीची घोषणा करून चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांना धक्का दिला होता. अदनान म्हणाले- अरिजीतचा निर्णय घाईघाईने घेतलेला नाही न्यूज एजन्सी…

Read More

हेरा फेरी 3 सध्या बनत नाहीये:अक्षय कुमारने पुष्टी केली; म्हणाला- काही गोष्टी अशा आहेत, ज्या सांगू शकत नाही

अभिनेता अक्षय कुमार यांनी नुकतेच सांगितले की, चित्रपट हेरा फेरी 3 सध्या बनत नाहीये. ही गोष्ट अक्षयने शुभांकर मिश्रा यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितली. मुलाखतीत अक्षयने मान्य केले की, या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे आणि त्यांना स्वतःलाही तेवढाच धक्का बसला होता. अक्षयने सांगितले की, चित्रपटाच्या विलंबाचे कारण फक्त कलाकार नाहीत. ते म्हणाले की, इतर…

Read More

‘फाइन का मारता?’ म्हणत ट्रॅफिक पोलिसाला मारहाण:छत्रपती संभाजीनगरच्या भगवान महावीर चौकात बापलेकांचा राडा; अश्लील शेरेबाजी

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड भरण्यास सांगणाऱ्या पोलिसांवर बापलेकांनी मिळून हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (18 एप्रिल) सायंकाळी वर्दळीच्या भगवान महावीर चौकात घडली. “तुम्ही फाइन कसा काय मारता?’ असे म्हणत या आरोपींनी भररस्त्यात पोलिसांची कॉलर पकडून त्यांच्या कानशिलात लगावली. या प्रकरणी पंकज खंदरे, अक्षय खंदरे आणि योगेश खंदरे (रा. वडगाव कोल्हाटी) या तिघा बापलेकांवर गुन्हा…

Read More

Sanjay Raut Criticized by BJP; Modis 12-Year Tenure Supported

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय रा . ‘संजय राऊतांनी केदारनाथ नव्हे, औरंगजेबाच्या कबरीवर जावे’ संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना बन यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली….

Read More