Headlines

एअरटेल व व्होडाफोन आयडियाला हायकोर्टाकडून दिलासा:सरकारचा वन-टाइम स्पेक्ट्रम चार्ज वसूल करण्याचा निर्णय रद्द; बँक हमी देखील परत मिळेल

मुंबई उच्च न्यायालयाने भारती एअरटेल लिमिटेड आणि व्होडाफोन आयडिया लिमिटेडवर केंद्र सरकारने लादलेला वन-टाइम स्पेक्ट्रम चार्ज (OTSC) रद्द केला आहे. न्यायालयाने निर्णय दिला की, दूरसंचार परवाने दिल्यानंतर अनेक वर्षांनी आर्थिक अटी पूर्वलक्षी प्रभावाने (रेट्रोस्पेक्टिव्ह) बदलण्याचा सरकारला कोणताही अधिकार नाही. न्यायमूर्ती मनीष पितळे आणि न्यायमूर्ती श्रीराम व्ही. शिरसाट यांच्या खंडपीठाने सरकारच्या २०१२ च्या या निर्णयाला रद्द…

Read More

नागपुरात 'पूर्ती' संस्थेचा रौप्य महोत्सव, गडकरींच्या मार्गदर्शनाखाली:आमिर खान, नाना पाटेकर 'जलसंवाद' अन् 'जलक्रांती परिषदेत' होणार सहभागी

गेल्या अडीच दशकांपासून जलसंधारणाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थे’चा रौप्य महोत्सवी सोहळा 17 आणि 18 मे 2026 रोजी नागपुरात आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या दोन दिवसीय कार्यक्रमात ‘जलसंवाद’ आणि ‘जलक्रांती परिषद’ आयोजित केली आहे. यात चित्रपट अभिनेते नाना पाटेकर आणि आमिर खान यांच्यासह देशभरातील जलतज्ज्ञ…

Read More

सेन्सेक्समध्ये 500 अंकांची घसरण:77,600 वर व्यवहार सुरू, निफ्टीही 150 अंकांनी घसरला; एनर्जी, IT शेअर्समध्ये विक्री

शेअर बाजारात आज म्हणजेच 8 जुलै रोजी घसरण आहे. सेन्सेक्स 500 अंकांनी अधिक घसरणीसह 77,600 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही सुमारे 150 अंकांची घसरण आहे, तो 24,250 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. एनर्जी, ऑटो आणि बँकिंग शेअर्समध्ये जास्त विक्री आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार अमेरिकन बाजारात काल घसरण झाली होती परदेशी गुंतवणूकदारांनी काल…

Read More

भारताचे पहिले AI डेटा सेंटर उभारणार रिलायन्स-मेटा:गुजरातच्या जामनगरमध्ये 168 मेगावॅट क्षमतेचा प्लांट उभारला जाईल; स्वच्छ ऊर्जेसाठीही भागीदारी

मेटा भारतात आपले पहिले एआय-सक्षम डेटा सेंटर तयार करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत भागीदारी करत आहे. या भागीदारी अंतर्गत गुजरातच्या जामनगरमध्ये 168 मेगावॉट क्षमतेचे डेटा सेंटर तयार केले जाईल, जे दोन वर्षांच्या आत वितरित करण्याचे लक्ष्य आहे. या भागीदारी अंतर्गत रिलायन्स जामनगरमधील डेटा सेंटर पूर्णपणे विकसित करेल. रिलायन्स या प्रकल्पासाठी डिझाइन, बांधकाम, युटिलिटी व्यवस्थापन, अक्षय ऊर्जा, नेटवर्क…

Read More

अमरावती खुनाचे गूढ कायम:काजलचे 23 जूनला होते लग्न; तिला कोणी, का मारले, गुंता अद्यापही कायम

तपोवन आश्रमाच्या मागील जंगल परिसरात आढळलेल्या जळालेल्या तरुणीच्या खुनाचे गूढ अद्याप कायम आहे. मात्र डीएनए अहवालातून हा मृतदेह काजल इंगळे याच तरुणीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेसह पोलिस आयुक्तालयातील सहा स्वतंत्र पथके युद्धपातळीवर तपास करत आहेत. दरम्यान काजलचा २३ जून रोजी विवाह होणार होता, अशी माहीतीसुध्दा पोलिस तपासात…

Read More

तासाभरात १९ मिमी पाऊस‎:वादळामुळे झाडे कोसळली; सायंकाळी ७ नंतर पुन्हा पाऊस‎

प्रतिनिधी | अमरावती चार दिवसांच्या खंडानंतर सोमवारी (दि. १) शहरात दुपारी साडेतीन वाजताच्या आसपास जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे एक तास सोसाट्याचा वारा आणि पाऊस शहरात कोसळत होता. या एका तासामध्ये शहरात १९ मिमी पावसाची नोंद हवामान विभागाने केली आहे. यावेळी सोसाट्याचा वारा असल्यामुळे शहरातील काही भागात झाडे कोसळली असून लहान आकाराची गारसुध्दा पडली होती….

Read More

तलवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी:तित्तरखेडा येथील पथकाने लाठी-काठीचे आकर्षक प्रात्यक्षिक सादर केले

तलवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी:तित्तरखेडा येथील पथकाने लाठी-काठीचे आकर्षक प्रात्यक्षिक सादर केले Source link

Read More

बंगालमध्ये 20 वर्षांनंतर टाटाचे पुनरागमन शक्य:CM सुवेंदू स्वतः करणार प्रकरणाची चौकशी; ममतांच्या आंदोलनामुळे बंद पडला होता प्लांट

पश्चिम बंगालमधील सिंगूर येथे सुमारे 2 दशकांपूर्वी टाटाच्या नॅनो प्रकल्पावरून सुरू झालेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर टाटा समूहाच्या सिंगूरमधील पुनरागमनाबाबत चर्चा तीव्र झाली आहे. राज्याचे उद्योग मंत्री तापस रॉय यांनी सांगितले की, टाटासोबत प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू आहे. टाटा समूह परत येण्यास तयार असेल, तर सरकार तिथे इतर…

Read More

श्रुती शर्मा झाली होती कास्टिंग स्कॅमची शिकार:म्हणाली- अभिनेत्री बनण्यापूर्वी एका व्यक्तीने टीव्ही शोचे आमिष दाखवून ₹15 हजार रुपये लुटले होते

‘ऑफिस-ऑफिस’च्या नवीन सीझनमध्ये मुसद्दी लाल यांची मुलगी ‘अनोखी’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री श्रुती शर्मा यांनी त्यांचे संघर्ष, करिअर आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक किस्से सांगितले. प्रतापगड ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या श्रुती यांनी दैनिक भास्करशी बोलताना सांगितले की, त्या कशा कास्टिंग फ्रॉडला बळी पडल्या, पाच वेळा नाकारल्यानंतर त्यांना पहिली मोठी संधी कशी मिळाली आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने…

Read More

‘झाडे लावा, झाडे जगवा’चा निर्धार; विद्यार्थ्यांनी घेतली सामूहिक शपथ:मानूर येथील शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये निसर्ग संवर्धनाचा संकल्प‎

पर्यावरण संतुलन राखणे आणि निसर्ग संवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे ही काळाची गरज ओळखून शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या निसर्ग संवर्धनाची शपथ घेत पर्यावरण रक्षणाचा प्रभावी संदेश दिला. पंधरवड्यानंतर पावसाने हजेरी लावल्याचे औचित्य साधत हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली. यावेळी संस्थापक वनश्री डॉ. जे. डी. पवार आणि प्राचार्य बी. एन….

Read More