Headlines

कन्नडमध्ये 70 हायटेक कॅमेऱ्यांची राहणार नजर:पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते होणार उद्घाटन, आमदार जाधव राहणार उपस्थित‎

५५ हजार लोकसंख्या असलेल्या कन्नड शहरावर निगराणी ठेवण्यासाठी प्रत्येक रस्त्यावर, प्रमुख चौकात हायटेक व विविध वैशिष्ट्ये असलेले सत्तर एआय कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांवर नियंत्रण करणाऱ्या कक्षाचे उद्घाटन आज सायंकाळी सहा वा‌. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रघुनाथ सानप यांनी दिली आहे. आमदार संजना जाधव, ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ….

Read More

आठवड येथील यात्रा उत्सवात हजारो भाविकांची गर्दी:धार्मिक अन् सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, ग्रामदैवताच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा‎

तालुक्यातील आठवड येथील ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दोन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ७ एप्रिल रोजी पहाटे गावातील तरुणांनी पैठण येथून कावडीने पायी आणलेल्या . ८ एप्रिलला १० ते १२ या वेळेत कलाकारांची हजेरी कार्यक्रम झाला. त्यानंतर भाविकांसाठी वांगे-भाकरीच्या महाप्रसादाचे आयोजन केले होते. दुपारी…

Read More

पुण्यात पाण्यात अडकलेल्या बसमधून सहा कर्मचाऱ्यांची सुटका:वाघोली-लोहगाव रस्त्यावर खासगी कंपनीच्या बसला अग्निशमन दलाने वाचवले

वाघोली-लोहगाव रस्त्यावर मंगळवारी सकाळी एका खासगी कंपनीची बस साचलेल्या पाण्यात अडकली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत बसमधील सहा कर्मचाऱ्यांची सुटका केली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. शहर परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी सकाळी लोहगाव-वाघोली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने, या रस्त्यावरून निघालेल्या बस चालकाने पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला….

Read More

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा प्रयत्न:कुठल्याही शेतकऱ्याची CIBIL साठी अडवणूक करायची नाही, CM देवेंद्र फडणवीसांचे बँकांना आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत अनेक शेतकऱ्यांच्या तसेच शेतीच्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी कर्ज कसे मिळू शकेल यावर विशेष भर दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच कोणत्याही शेतकऱ्याची सीबीलसाठी अडवणूक करायची नाही, असे आदेशही त्यांनी…

Read More

जिल्हाधिकारी येरेकर यांनी चिखलदरा विकासकामांचा घेतला आढावा:मडकी येथे पर्यटन आणि जलसंधारणावर भर देण्याचे निर्देश

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी चिखलदरा तालुक्यातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. मडकी येथे त्यांनी सिमेंट नाला बांधकामाचा आढावा घेतला आणि सर्व कामे वेळेत व दर्जेदार पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मडकी परिसराला निसर्गाचे कोंदण लाभले असून, ते अधिक सुशोभित करून पर्यटकांना आकर्षित करावे, असे सांगितले. यामुळे स्थानिक रोजगारात वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त…

Read More

राष्ट्रपती भवनात ‘आखिरी सवाल’चे प्रदर्शन:संजय दत्त अभिनीत या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत अभिजीत मोहन वारंग

संजय दत्त अभिनित ‘आखिरी सवाल’ सध्या सतत वादात सापडला आहे. यूएईमध्ये चित्रपटावर कथित बंदी आणि भारतात दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या (PIL) बातम्यांदरम्यान, आता या चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. वृत्तानुसार, रविवारी (17 मे) राष्ट्रपती भवनात चित्रपटाचे विशेष प्रदर्शन ठेवण्यात आले होते. हे प्रदर्शन अशा वेळी करण्यात आले, जेव्हा चित्रपट त्याच्या प्रदर्शनाशी संबंधित वादामुळे…

Read More

उमराणेत महामार्गालगत 80 फूट खोल उघडी विहीर:विहिरीला संरक्षक भींत किंवा जाळीही नाही; देवळा पोलिसांकडून टोल प्रशासनाची कानउघाडणी

रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या विहिरींमुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात असतानाच, उमराणेजवळ राष्ट्रीय महामार्गावर एक ८० फूट खोल उघडी विहीर आहे. ही विहीर थेट जमिनीच्या समतल पातळीवर असून, तिच्याभोवती कोणतीही संरक्षक भिंत किंवा जाळी नाही. एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट टोल प्रशासन पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. दिंडोरी येथील भीषण विहीर…

Read More

सात महिन्यांच्या गर्भवती अल्पवयीन मुलीला गर्भपाताची परवानगी:SC म्हणाले- हा बाळाचा नाही, महिलेच्या इच्छेचा प्रश्न, तिला प्रसूतीसाठी भाग पाडू शकत नाही

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी आपल्या एका महत्त्वाच्या निर्णयात सात महिन्यांपेक्षा जास्त गर्भवती असलेल्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला वैद्यकीय गर्भपाताची (अबॉर्शनची) परवानगी दिली. मुलीने स्पष्टपणे सांगितले होते की तिला गर्भधारणा सुरू ठेवायची नाही. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने म्हटले, ‘हा जन्म घेणाऱ्या बाळाचा प्रश्न नाही. महत्त्वाचे हे आहे की महिलेला काय हवे आहे….

Read More

शाहरुख खानचा गालगुच्छा घेताना आम्ही दुष्काळ विसरलो:ते इंडियातल्या लोकांचे लग्न, आम्ही भारतातले कष्टकरी; लक्ष्मण हाकेंची सुप्रिया सुळेंवर टीका

“राज्यात सध्या भीषण दुष्काळसदृश परिस्थिती असताना आणि शेतकरी हवालदिल झाला असताना, लोकप्रतिनिधींना त्याचे गांभीर्य राहिलेले नाही. शाहरुख खानचा गालगुच्छा घेताना आमचे खासदार राज्यातील दुष्काळ विसरले आहेत,” अशा अत्यंत तिखट शब्दांत ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. “हे ‘इंडिया’ मधल्या…

Read More

Ram Kadam Warns Raj Thackeray Over Deh Vikri Remark

राज्यातील सत्ताधारी महायुतीकडून सुरू असलेल्या कथित पक्षफोडीच्या राजकारणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर आता त्यावरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींची तुलना ‘देहविक्री’शी करणाऱ्या राज ठाकरे यांच्या व . राज ठाकरेंची भाजपवर सडकून टीका ठाण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “महाराष्ट्रासह…

Read More