Headlines

रिॲलिटी शो 'अलायन्स':तो खूप चांगला माणूस आहे- पती झैदसमोर गौहर खानने माजी प्रियकर कुशल टंडनचे केले होते कौतुक

झैद दरबारने नुकतेच सांगितले की, रिॲलिटी शो ‘अलायन्स’मध्ये येण्यापूर्वी त्यांची पत्नी गौहर खानने तिचा एक्स बॉयफ्रेंड कुशल टंडनचे कौतुक करत त्याला एक चांगला माणूस म्हटले होते. ही चर्चा शोदरम्यान सोहेल खानसमोर झाली, जिथे झैद आणि कुशालने त्यांच्या जुन्या नात्याबद्दल बोलले. सध्या ‘अलायन्स’ शोमध्ये झैद दरबार आणि कुशल टंडन एकाच टीमचा भाग आहेत. गौहर आणि कुशलच्या…

Read More

गोपाळपूर येथे 2 टन कचरा संकलित:स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी अभियान ठरले यशस्वी‎

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या निर्देशानुसार आणि ‘स्वेरी’चे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) पंढरपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दि. २२ जुलै रोजी गोपाळपूर येथे ‘स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी’ हे स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून…

Read More

कागदावर उगवल्या फळबागा!:रेकाॅर्डवर झाडांची संख्या वाढवून 51 कोटी लाटण्याचा डाव, 10 वर्षे जुन्या नोंदवहीत खाडाखोड, 32 जणांवर गुन्हा

तलावाचे काम आणि भूसंपादन पूर्ण झालेल्या पाचोरा तालुक्यातील अटलगव्हाण, पिंपळगाव आणि कोल्हे या तीन गावांत तब्बल दहा वर्षांनी तलावाच्या जागेवर कागदोपत्री फळबागा दाखवण्यात आल्या. एक माजी सरपंच आणि वकिलाने प्रकल्पग्रस्तांना भेटून वाढीव मोबदल्याचा कट रचला. जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या रेकॉर्डमध्ये काही फळझाडांच्या संख्येत शून्य वाढवले तर काही आकड्यांची फेरफार करून 51 कोटी 17 लाख रुपयांचेबोगस प्रस्ताव…

Read More

Akshay Kumar Daughter Nude Photo Demand

30 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या मुलीकडून न्यूड फोटो मागण्याशी संबंधित प्रकरणात महाराष्ट्राच्या सायबर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांचे ADGP यशस्वी यादव यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. ते मुंबईतील आर.डी. नॅशनल कॉलेजमध्ये सायबर अवेअरनेसवर (जागरूकतेवर) एका विशेष सत्रात बोलत होते. मात्र, अटक कधी झाली, हे त्यांनी सांगितले नाही….

Read More

सोयाबीन न उगवल्याच्या 197 तक्रारी:पावसाच्या आगमनामुळे खरिपाची 57% पेरणी पूर्ण; उगवण न झाल्याने शेतकऱ्यांसमाेर आर्थिक संकट‎

जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीने वेग घेतला असून आतापर्यंत सरासरी क्षेत्राच्या ५७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनला सर्वाधिक पसंती दिली आहे. तरीही, पेरलेले सोयाबीनचे बियाणे न उगवल्याने (जर्मिनेशन प्रॉब्लेम) शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. संपूर्ण जिल्ह्यातून कृषी विभागाकडे सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या एकूण १९७ तक्रारी आल्या आहेत. यावर्षी जिल्ह्यात सोयाबीनची सर्वाधिक म्हणजेच १,१८,७६५.७ हेक्टरवर पेरणी…

Read More

Gunaratna Sadavarte Slams Raj Thackeray & Pratap Sarnaik

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली. दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचु . राज ठाकरेंवर हल्लाबोल- ‘डबल ढोलकी थांबवा’ दिल्लीत नीट परीक्षेच्या गोंधळावर आणि पेपरफुटीवर सोनम वांगचुक उपोषण करत आहेत. यावर सदावर्ते…

Read More

39 लाखांच्या गुटख्यासह एलसीबीने दोघांना पकडले:तिवसा येथे ग्रामिण पोलिसांनी पहाटेदरम्यान कारवाई‎

महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या माफियांविरोधात अमरावती ग्रामिणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि. १३) पहाटे कारवाई केली आहे. नागपूर ते अमरावती हायवेवर तिवसा येथे पोलिसांनी तब्बल ३९ लाख रुपयांचा गुटखा व १६ लाखांचा ट्रक असा एकूण ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहेत. यावेळी गुटखा घेवून येणाऱ्या दोघांना अटक केली असून…

Read More

जलसंपदा मंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश:31 ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुनिश्चित करा: राधाकृष्ण विखे पाटील

राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, बेकायदेशीर पाणी उपशावर तातडीने कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. सिंचन भवन येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे…

Read More

आता पुरे! गुन्हेगारीविरुद्ध जनतेची एकजूट:संघटित गुन्हेगारी विरोधात श्रीरामपूरच्या इतिहासात प्रथमच भव्य आक्रोश मोर्चा, बंद मागे‎

आकाश दुबय्या हत्येनंतर संतप्त झालेल्या श्रीरामपूरकरांनी बुधवारी हजारोंच्या उपस्थितीत शहराच्या इतिहासातील सर्वात मोठ्या जनआंदोलनांपैकी एक मोर्चा काढत सर्व प्रकारच्या संघटित गुन्हेगारीविरोधात निर्णायक लढ्याचा इशारा दिला. सलग तीन दिवस सुरू असलेला श्रीरामपूर बंद जनतेची गैरसोय लक्षात घेऊन तात्पुरता मागे घेण्यात आला असला, तरी जोपर्यंत सर्व प्रकारच्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत विविध मार्गांनी…

Read More

"छत्रपतींच्या घराण्याचे प्रतिनिधित्व करतात, हे आपण विसरु नये":रोहित पवारांचा मंत्री शिवेंद्रराजेंना खोचक सल्ला, नेमके प्रकरण काय?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सातत्याने सरकारला लक्ष्य करत विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य करत असतात. अशातच आता त्यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका करत एक अत्यंत गंभीर आरोप केला आहे. सोसायट्यांच्या ठरावासाठी शिवेंद्रराजे हे बाहेरून गुंड बोलावून स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे काम करत असल्याचा खळबळजनक दावा…

Read More