Headlines

अंकुरा हॉस्पिटलतर्फे जागतिक पीआयसीयु जनजागृती सप्ताह:गंभीर आजारातून बऱ्या झालेल्या बालरुग्णांचा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव

पुणे येथील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रनने जागतिक पेडिअट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट (पीआयसीयु) जनजागृती सप्ताहानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. “देखभाल करणाऱ्यांची देखभाल घेणे” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात गंभीर आजारांवर मात केलेल्या बालरुग्णांचा आणि त्यांना रात्रंदिवस सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. पीआयसीयु मधून यशस्वी उपचार घेऊन बाहेर पडलेल्या मुलांसाठी हा…

Read More

Jay Pawar Leads; Mitkari Tweet Sparks Stir

महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. 12 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी 30 एप्रिल ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ आली असताना, एका जागेसाठी 70 ते 75 जण इच्छुक असल्य . या चर्चेला आणखी बळ मिळाले ते आमदार अमोल मिटकरी यांच्या ट्विटमुळे. त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडियावर पोस्ट…

Read More

15 वर्षे एकत्र राहिले, मूलही आहे, लैंगिक अत्याचार कसा:सुप्रीम कोर्टाने लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल म्हटले- यात धोका, कुणीही कधीही वेगळे होऊ शकते

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना विचारले की, जेव्हा संबंध सहमतीने होते, तेव्हा गुन्ह्याचा प्रश्न कोठे उद्भवतो? महिला आरोपीसोबत १५ वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिली, तिला त्याच्यापासून एक मूल देखील आहे. हे प्रकरण मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या त्या आदेशाला आव्हान देण्याशी संबंधित आहे, ज्यामध्ये महिलेच्या माजी लिव्ह-इन पार्टनरविरुद्ध दाखल केलेली एफआयआर रद्द करण्यात आली होती….

Read More

सुरतमधील SBI शाखेत 50 लाख रुपयांची लूट:दरोडेखोरांनी बंदूक दाखवून कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले, स्पोर्ट्स बाईकवरून पळ काढला

गुजरातमध्ये सुरतच्या वराछा परिसरात सोमवारी एसबीआय शाखेतून सशस्त्र दरोडेखोरांनी ५० लाख रुपये लुटून पळ काढला. ५ ते ६ दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून ओलीस ठेवले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, दरोडेखोर रोकड जमा होत असताना बँकेत घुसले आणि त्यांनी ही घटना घडवून आणली. लुटीनंतर आरोपी स्पोर्ट्स बाईकवरून पळून गेले. पोलिसांनी संपूर्ण शहरात नाकाबंदी केली आहे आणि सीसीटीव्ही…

Read More

नांदगाव पेठेत वारकरी बाल सुसंस्कार निवासी शिबीर:१८ मे पासून प्रारंभ, २८ मे रोजी समारोप

नांदगाव पेठ येथे श्री संत काशिनाथ बाबा संस्थानतर्फे ‘वारकरी आध्यात्मिक बाल सुसंस्कार निवासी शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. १८ मे रोजी सुरू होणारे हे शिबीर २८ मे पर्यंत चालेल. आजच्या युगात मुलांमध्ये संस्कारांची गरज लक्षात घेऊन हे शिबीर महत्त्वाचे मानले जात आहे. श्री संत काशिनाथ बाबा सभागृहात आयोजित या शिबिरात १२ ते १८ वयोगटातील मुले…

Read More

ममतांना भेटायला अखिलेश बंगालमध्ये पोहोचले:म्हणाले- दीदी, तुम्ही हरला नाहीत, तर लढला आहात; भाजपने निवडणूक लुटली

सपा अध्यक्ष अखिलेश यादव गुरुवारी तृणमूल काँग्रेस (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी यांना भेटण्यासाठी त्यांच्या कोलकाता येथील घरी पोहोचले. भाचा अभिषेक बॅनर्जी यांनी अखिलेश यांना मिठी मारली. ममताही अखिलेश यांना घेण्यासाठी गेटवर आल्या. अखिलेश शाल घेऊन गेले होते. ते जसे शाल पांघरण्यासाठी पुढे सरसावले, ममता म्हणाल्या- याची काय गरज होती? यावर अखिलेश म्हणाले, ‘दीदी, तुम्ही लढला…

Read More

बालरंग कायर्क्रमात पाच कला सादर करत ५० चिमुकल्यांचे अनोखे फ्यूजन:संगीत, नृत्य, गाणी, तबला वादनासह विविध बालगीते सादर

प्रतिनिधी | जळगाव स्वानंद कलायत्री व स्वरवेध फाउंडेशनतर्फे १५ वर्षांआतील मुलांचा ‘बालरंग’ कार्यक्रम भाऊंच्या उद्यानात शनिवारी पार पडला. त्यात ५० चिमुकल्या कलाकारांनी पाच कला सादर केल्या. कार्यक्रमाची सुरुवात निशा जैन व पंडित संजय पत्की यांनी नटराज पूजन व दीप प्रज्वलनाने केली. त्यानंतर अपूर्वा वाणी, भागवत पाटील, पुष्कराज वाणी यांनी मान्यवरांना गौरवले. कार्यक्रमाची सुरुवात ‘ज्योत से…

Read More

'ये है मोहब्बतें' मधील रुही 'खतरों के खिलाडी' मध्ये दिसणार:म्हणाली – आता मी लहान मुलगी राहिले नाही; दिव्यांकाला 'आयर्न लेडी' मानते

टीव्हीवरील सर्वात लाडकी आणि निरागस ‘रुही’ म्हणजेच रुहानिका आता मोठी झाली आहे. ‘ये है मोहब्बतें’ मध्ये आपल्या अभिनयाने कोट्यवधी लोकांची मने जिंकणारी रुहानिका आता एका नवीन अवतारात दिसणार आहे. ती रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी’ या शोद्वारे रिॲलिटी टीव्हीच्या जगात पदार्पण करत आहे. दैनिक भास्करशी खास बातचीत करताना रुहानिकाने तिच्या या नवीन प्रवासावर, तिची जुनी…

Read More

शेतीच्या शाश्वततेसाठी हवे एकात्मिक प्रयत्न:आ. सावरकर यांचे प्रतिपादन, कृषी विद्यापीठाचा पाणी फाउंडेशनसोबत सामंजस्य करार‎

शेती व ग्रामीण भागाचा विचार करता देशांतर्गत कृषी विद्यापीठे व तत्सम संशोधन संस्थांच्या निरंतर प्रयत्नातून काळसुसंगत फायदेशीर शेती तंत्रज्ञान मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही त्याचा अपेक्षित वापर होत नाही. त्यामुळे गावखेड्याकडील शेतकरी विशेषतः युवावर्ग शे . आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, ग्रामीण भारताच्या उभारणीसाठी शेती ही शाश्वत होणे आवश्यक आहे. ग्रामविकासाशी संबंधित शासकीय, निमशासकीय विभाग, पाणी…

Read More

वरिष्ठ सभागृहात शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आवाज उठवणार:आमदार विवेक कोल्हे; भव्य नागरी सत्काराचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

प्रतिनिधी | कोपरगाव शेतमालाला योग्य दर आणि बाजारभाव मिळाला पाहिजे, हीच आमची मुख्य भूमिका आहे. विधान परिषदेच्या माध्यमातून वरिष्ठ सभागृहात शेतकरी हितासाठी सरकारकडे आग्रही राहणारा आणि युवकांचा हक्काचा प्रतिनिधी म्हणून मी काम करणार आहे. तुमच्या न्याय आणि हक्कासाठी आवाज उठवणारा तुमच्या घरातील व्यक्तीच आता विधान परिषदेमध्ये गेला आहे, असे प्रतिपादन आमदार विवेक कोल्हे यांनी केले….

Read More