Headlines

दगडूशेठ ट्रस्टतर्फे 400 ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र:श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने कान तपासणी करून केले वाटप

पुणे येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ आणि अ‍ॅलिम्को कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रातील ४०० ज्येष्ठांना श्रवणयंत्र मोल्डचे वाटप करण्यात आले. सदाशिव पेठेतील फडके हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला. या शिबिरासाठी राज्यातील विविध शहरांतून आणि ग्रामीण भागातून ज्येष्ठ नागरिक पुण्यात आले होते. या कार्यक्रमाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक…

Read More

Mumbai Train Collision Averted at CSMT Station; Motormans Quick Action Saves Lives

मुंबईच्या गजबजलेल्या उपनगरी रेल्वे सेवेत मंगळवारी दुपारी एक मोठा अपघात थोडक्यात टळल्याची घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात दुपारी सुमारे 3.18 च्या सुमारास दोन लोकल गाड्या एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्याने सर्वांच्या काळजाचा ठोका च . मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरहून येणारी एक जलद लोकल नियोजित प्लॅटफॉर्म क्रमांक 4 ऐवजी चुकीने प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर वळवण्यात…

Read More

अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून, 57 दिवस चालेल:28 ऑगस्टला संपेल; 15 एप्रिलपासून नोंदणी सुरू होईल

अमरनाथ यात्रेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले की, यावर्षी यात्रा 3 जुलै ते 28 ऑगस्टपर्यंत चालेल. 57 दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी जम्मू येथील भगवती नगर बेस कॅम्पमधून पहिला जत्था रवाना होईल. यात्रेसाठी नोंदणी 15 एप्रिलपासून सुरू होईल. एलजी सिन्हा यांनी यात्रेची माहिती देताना माध्यमांना सांगितले की, 13 ते 70…

Read More

शिवसेना पक्षचिन्ह व धनुष्यबाणाच्या वादावर 30 जुलै रोजी सुनावणी:तुमच्या नेत्यांना माध्यमांत बोलण्यापासून रोखा, सरन्यायाधीशांनी ठाकरे गटाला फटकारले

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण वादावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी ३० जुलैला होणार आहे. तत्पूर्वी, न्यायालयाने ठाकरे गटाला अतिशय कठोर शब्दांत फटकारले. “आधी तुमच्या लोकांना माध्यमांमध्ये जाऊन ‘सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही’ अशी बेजबाबदार विधाने करण . ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी हे प्रकरण ३ वर्षांपासून प्रलंबित असल्याचे सांगत तातडीच्या सुनावणीची विनंती केली होती. मात्र, ठाकरे…

Read More

स्पॅम कॉल-खराब नेटवर्कसारख्या तक्रारी 15 दिवसांत निकाली काढा:अन्यथा 50 लाख दंड, TRAI ने तक्रार निवारणाचा मसुदा सादर केला

दूरसंचार नियामक ट्रायने टेलिकॉम कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याची तयारी केली आहे. स्पॅम, नको असलेले, फसवणुकीचे कॉल आणि मोबाईल सेवेच्या गुणवत्तेशी संबंधित तक्रारी आता त्यांना 24×7 ऐकाव्या लागतील. तक्रारींचे निवारण करण्यास 15 दिवसांपेक्षा जास्त विलंब झाल्यास कंपन्यांवर जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. या बाबी टेलिकॉम ग्राहक तक्रार निवारण (चौथी सुधारणा) विनियम-2026 च्या मसुद्याचा भाग…

Read More

विज्ञानाची सृष्टी लाभली, पण 'दृष्टी' कधी मिळणार?:संतांची भूमी असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा सुळसुळाट का? तज्ञांचे काय आहे म्हणणे?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात 28 जानेवारीच्या सकाळी दुर्दैवी निधन झाले आणि संपूर्ण राज्यावर एकच शोककळा पसरली. कामाचा माणूस अशी ओळख असलेल्या या आपल्या लाडक्या अजितदादाचे निधन झाले यावर सुरुवातीला अनेकांना विश्वासच बसला नव्हता. मात्र हळूहळू त्यांचे कार्यकर्ते व त्यांनी घडवलेल्या नेत्यांनी तसेच त्यांना मानणाऱ्या लाखो जनतेने हे कटू सत्य पचवले. अजित पवारांचे…

Read More

धार भोजशाळा वादामध्ये मुस्लिम पक्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला:एमपी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले; म्हटले- तथ्य योग्य प्रकारे सादर केले नाहीत

धार भोजशाळा प्रकरणात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुस्लिम पक्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. गुरुवारी मुस्लिम पक्षाने विशेष परवानगी याचिका (एसएलपी) दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने सुमारे 6 दिवसांपूर्वी आपल्या आदेशात धार येथील भोजशाळा परिसर वाग्देवी (सरस्वती) मंदिराशी संबंधित प्राचीन धार्मिक स्थळ मानले होते. मुस्लिम समाजाचे सदर अब्दुल समद यांनी सांगितले की, या निर्णयामुळे समाजात…

Read More

जि.प. तयार करणार आरोग्य संपन्न गाव:सीईओंचे वर्षभराच्या आराखड्याचे निर्देश, कार्यशाळेस जिल्हाभरातून मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद‎

राज्य शासनाचे ‘माझं गाव-आरोग्य संपन्न गाव’अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी योग्य आखणी आणि सूक्ष्म नियोजन करून ग्रामस्तरीय समित्या सक्रिय करा. पुढे याच समित्या अधिक सक्षम करण्यासाठी तालुका स्तरावर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करुन वर्षभराचा आराखडा तयार करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी येथे केले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग अंतर्गत स्थानिक ग्रामसेवक…

Read More

पती-मुलीला मारण्यासाठी अघोरी विद्येचा वापर:महिलेवर अमानुष प्रथेप्रकरणी गुन्हा दाखल

पुण्यात पती आणि मुलीला वश करण्यासाठी तसेच त्यांना त्रास देण्यासाठी अघोरी प्रथा आणि जादूटोण्याचा वापर केल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालाड, मुंबई येथील रहिवासी असलेल्या तुलिका योगेश धुत (वय ४४) हिच्याविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली आहे. याप्रकरणी खराडी येथील योगेश…

Read More

ओडिशात बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत पोहोचली व्यक्ती:बँक कर्मचाऱ्यांनी सांगितले होते की- ज्याचे खाते आहे त्याला घेऊन या

ओडिशाच्या केओंझरमध्ये सोमवारी एक धक्कादायक घटना समोर आली. आदिवासी जीतू मुंडा आपल्या मृत बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत पोहोचला. सांगाडा पाहून बँकेत एकच गोंधळ उडाला. खरं तर, जीतूला आपली बहीण कलारा मुंडाच्या खात्यातून 20 हजार रुपये काढायचे होते, यासाठी तो अनेकदा बँकेतही गेला. पण कर्मचाऱ्यांनी खातेदाराला घेऊन येण्यास सांगितले. जीतूने बँकेत आधीच कलाराच्या मृत्यूची माहिती दिली…

Read More