Headlines

चिमेगावात पूर्णा नदीपात्रात वाळू तस्करांवर मोठी कारवाई:2 जेसीबी, 3 हायवा, 1 ट्रॅक्टरसह 1.25 कोटींचा मुद्देमाल जप्त

औंढा नागनाथ तालुक्यातील चिमेगाव शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करून वाहतूक करणारे २ जेसीबी, ३ हायवा, १ ट्रॅक्टरसह १.२५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक व हिंगोलीच्या महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. ४ गुन्हा दाखल झाला आहे….

Read More

Annu Kapoor Explains Tamannaah Bhatia Doodhiya Badan Comment

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेता अन्नू कपूर यांनी अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या ‘आज की रात’ गाण्यावर केलेल्या ‘दूधिया बदन’ या टिप्पणीवर स्पष्टीकरण दिले आहे. मोठ्या ट्रोलिंगनंतर आता अभिनेत्याचे म्हणणे आहे की, त्यांच्या टिप्पणीचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि त्यांचा हेतू फक्त कौतुक करण्याचा होता. सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या एका मुलाखतीत अन्नू कपूर म्हणाले, ‘लोकांनी मला शिवीगाळ…

Read More

लातूरमध्ये माणुसकीला काळिमा!:नराधम पित्याचे स्वतःच्याच गतिमंद मुलीवर अत्याचार; गर्भवती राहिल्याने प्रकरण उघडकीस

महाराष्ट्रात संतापजनक घटनांची मालिका सुरू असतानाच, लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत अमानवी घटना समोर आली आहे. येथे एका जन्मदात्या पित्यानेच आपल्या अल्पवयीन गतिमंद मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या कृत्यामुळे पितृत्वाच्या पवित्र नात्याला डाग लागला आहे. नसरापूर आणि बीडमधील घटनांनंतर हा घृणास्पद प्रकार समोर आल्याने परिसरात तीव्र…

Read More

महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा!:बचत गटांना मिळणार 1 हेक्टर जमीन, सोबत 1 लाखांचे अनुदान; बावनकुळेंनी सांगितली नवी योजना

राज्यातील महिला बचत गटांसाठी राज्य सरकारने मोठी आणि महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. महसूल विभागाच्या पडीत जमिनींचा उपयोग करून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक पात्र महिला बचत गटाला एक हेक्टर (सुमारे अडीच एकर) जमीन पाच वर्षांच्या लीजवर देण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक गटाला एक लाख रुपयांचे अनुदानही दिले जाणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर…

Read More

जिल्ह्याच्या मातीत ‘केसर’आंब्याचा दरवळ:कुऱ्हा येथील युवा शेतकरी हितेंद्र रणालेकर यांचा प्रयोग ठरला यशस्वी‎

पारंपरिक शेतीच्या चौकटी मोडून आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरल्यास विदर्भाची माती सोनही उगवू शकते, हे कुऱ्हा येथील युवा शेतकरी हितेंद्र रणालेकर यांनी आपल्या प्रयोगशीलतेतून सिद्ध करून दाखवले आहे. अवघ्या दोन एकर क्षेत्रात ‘केसर’ आंब्याची यशस्वी लागवड करून त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. विदर्भाच्या उष्ण आणि कोरड्या हवामानात आंब्याची लागवड आव्हानात्मक मानली जाते. तरीही…

Read More

महात्मा फुले यांचे बहुजन वर्गाच्या उन्नतीसाठीचे योगदान अतुलनीय:महात्मा फुले जयंती कार्यक्रमात आमदार समाधान आवताडे यांचे प्रतिपादन‎

“क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या विचारांनी समाजाला नवदिशा दिली आणि समतेचा मार्ग दाखवला,” असे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी केले. . क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त मंगळवेढा येथील माळी गल्ली येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत…

Read More

सेनगावमध्ये वाहन तपासणी करणाऱ्या पोलिसांवर हल्ला:जमादाराला दगडाने मारून जखमी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

सेनगाव पोलिस ठाण्याच्या ह्द्दीमध्ये गणेशपूर ते हत्ता रोडवर वाहनांची तपासणी करणाऱ्या जमादारावर हल्ला करून जखमी करणाऱ्या चौघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात रविवारी ता. 12 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तातडीने पथके स्थापन करून दोघांना अटक केली असून अन्य दोघांचा शोध सुरु करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाभरात अवैध गौणखणीज वाहतूक तसेच अवैध वाहतूक…

Read More

खत खरेदीसाठी सातबारा उतारा नव्हे:आता आधार कार्डच राहणार आवश्यक, शेतकऱ्यांची ओळख पटण्यासाठी आता आधार कार्डचा नवा आदेश‎

खतासाठी ७/१२ उतारा अनिवार्य असल्याची अट जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केली आहे. मात्र खतासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक राहणार आहे; जेणेकरून खत खरेदीची प्रक्रिया पूर्ण होईल. जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी घाऊक व किरकोळ खत विक्रेत्यांसाठी जारी केलेल्या आदेशातील ७/१२ उतारा हा अनिवार्य केला होता. मात्र ही अट गैरसोयीची असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन आदेश जारी…

Read More

Rajiv Bajaj Quits Bajaj Finserv Board

नवी दिल्ली26 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज आता बजाज फिनसर्वच्या संचालक मंडळातून राजीनामा देणार आहेत. त्यांनी आपल्या बाह्य जबाबदाऱ्या कमी करण्यासाठी आणि ऑटोमोबाइल व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. ते 31 जुलै रोजी होणाऱ्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभे (AGM) नंतर संचालक पदावरून पायउतार होतील. रोटेशननुसार निवृत्ती, एजीएममध्ये पुन्हा निवडणूक…

Read More

चाकणकरांचे खरातला 177 कॉल:अंजली दमानियांनी शिंदे, पाटील, तटकरेंपासून अनेक मंत्री, त्यांचे पीए, आमदारांचे कनेक्शन आणले समोर

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात अनेक दिग्गज राजकारण्यांच्या नावांचा जाहीर खुलासा करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली असून, यात एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, जयंत पाटील आणि दीपक केसरकर यांच्यासह विशेषतः रूपाली चाकणकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले आहे. दमानिया यांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार, खरातच्या कॉल लिस्टमध्ये रूपाली चाकणकर या सर्वात वरच्या…

Read More