Headlines

पावसाळी पर्यटनासाठी हजारो निसर्गप्रेमी जिल्ह्यात दाखल:मुंबई, पुणे व नाशिक जिल्ह्यातील पर्यटकांचे जिल्ह्यात आगमन, हॉटेल्स व होम-स्टे हाऊसफुल‎

मान्सूनचे आगमन होताच अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुवांधार पावसाने हजेरी लावली आहे. चोहीकडे पसरलेली हिरवीगार शाल, डोंगरदऱ्यांमधून कोसळणारे फेसाळणारे धबधबे आणि धुक्याची दुलई यामुळे निसर्गाचे अलौकिक सौंदर्य फुलून आले आहे. या निस . पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी केवळ अहिल्यानगर जिल्ह्यासह मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथून दररोज ५ ते ७ हजारांहून अधिक…

Read More

मुळा धरणात 16 टीएमसी पाणी; तरी खरिपाचे आवर्तन अधांतरी!:हलक्या सरींमुळे खरीपाच्या पिकांना अंशतः आधार‎

महिनाभरात घाटमाथ्यावर अर्थात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भंडारदरा व निळवंडे धरण ओव्हर फ्लो झाले आहे. तर मुळा धरणाचा जलसाठा १६ टिएमसी झाला आहे. त्यामुळे धरणांतील उपसा सिंचन सुरू करण्यात आले. परंतू एलनिनो सावटामुळे सप्टेंबरअखेरपर्यंत धरणातील पाणी पिण्यासाठी राखून ठेऊन सिंचन योजनांना ब्रेक लावला आहे. त्यामुळे खरिपात गरज असूनही कालव्यांचे आवर्तन मात्र रखडले…

Read More

वाचन संस्कृती रुजली तरच समाजाचा खरा विकास होईल:अभिनेते सयाजी शिंदे यांचे प्रतिपादन, इंदोरी येथे वाचनालयाचे केले उद्घाटन‎

ग्रामीण भागातून वाचन संस्कृती रुजली तरच समाजाचा खरा विकास होईल. अकोले तालुक्यात इंदोरीसारख्या गावातून अशी चळवळ उभी राहणे खरेच आशादायी आहे, असे प्रतिपादन अभिनेते तथा वृक्षदूत सयाजी शिंदे यांनी केले. त्यांनी विजया पाडेकर-ठोंबाडे यांच्या सह्याद्री देवराईच्या संकल्पनेलाही पाठिंबा देत निसर्ग संवर्धनासाठी एकत्र येऊन देवराई उभारण्याचे आवाहन केले. “झाड माणसाला श्वास देते आणि पुस्तक विचार देते”…

Read More

पेलेट गनवर बंदीची मागणी:माजी आयपीएस अधिकाऱ्यांसह दोन पीडितांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका

माजी आयपीएस अधिकारी यशोवर्धन आझाद आणि इतर दोघांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून पॅलेट गनच्या वापरास बंदी घालण्याची मागणी केली. यापैकी दोघांचा दावा आहे की, २० जुलै रोजी दिल्लीत झालेल्या ‘संसद चलो’ मोर्चात ते पॅलेट गनने जखमी झाले होते. याचिकाकर्ते यशोवर्धन आझाद, प्रशांत कुमार आणि शेख इरशाद मन्सूरी यांनी वकील वृंदा ग्रोवर यांच्यामार्फत ही…

Read More

चिंचपूर वि. वि. सोसायटीच्या निवडणुकीत सिद्धेश्वर सहकार पॅनलचा एकतर्फी विजय:सर्वच्या सर्व 13 जागांवर विजय मिळवला; विजयानंतर केला उमेदवारांचा सत्कार‎

सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित चिंचपूरच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सिद्धेश्वर सहकारी शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व १३ जागांवर एकतर्फी विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे. गत ३९ वर्षांची (१९८७ ते २०२६) सहकार्याची व सेवेची परंपरा राखत या पॅनलने प्रतिस्पर्धी पॅनलचा धुव्वा उडवला असून, त्यांना खातेही उघडता आले नाही. सिद्धेश्वर पॅनलच्या विजयी…

Read More

धुळेप्रमाणे नाशिकलाही समान विमा दर द्या:भाजप किसान मोर्चा प्रदेश महामंत्री बिंदू शर्मा यांची निवेदनाद्वारे मागणी‎

प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेंतर्गत धुळे व नाशिक जिल्ह्यात पीकविमा हप्त्यात मोठी तफावत असल्याचा दावा करत, धुळे जिल्ह्याप्रमाणेच नाशिक जिल्ह्यासाठीही एचडीएफसी अॅग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करावी, अशी मागणी शेतकरी मित्र तथा भाजप किसान मोर्चा प्रदेश महामंत्री बिंदू शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री दत्ताजी भरणे आणि राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांच्याकडे केली आहे. खरीप…

Read More

कर्मयोगी उपाधी देऊन राज्य शासनाने चांगदेवराव होळकरांचा गौरव करावा:लासलगाव मर्चन्टस् असोसिएशनच्या शोकसभेत एकमताने ठराव‎

कृषी, सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ नेते तथा नाफेडचे माजी अध्यक्ष स्व. चांगदेवराव भागवतराव होळकर यांच्या कृषी, सहकार, शिक्षण आणि शेतकरी हितासाठीच्या आजीवन योगदानाचा गौरव म्हणून त्यांना “कर्मयोगी चांगदेवराव भागवतराव होळकर’ ही उपाधी शासनाने अथवा . दि लासलगाव मर्चन्टस् असोसिएशन व बाजार समिती, लासलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. २७) श्री छत्रपती शिवाजी महाराज नवीन…

Read More

Gujarat E-Zero FIR Service Launch; India-Indonesia BrahMos Deal

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. भारत – इंडोनेशियात ब्रह्मोस क्षेपणास्त्र करार 26 जुलै रोजी पंतप्रधान मोदींनी भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील मोठ्या संरक्षण कराराची माहिती दिली. भारत इंडोनेशियाला आपल्या स्वदेशी ब्रह्मोस सुपरसोनिक क्षेपणास्त्रांची निर्यात करेल. हा करार अंदाजे 630 दशलक्ष अमेरिकन डॉलरचा…

Read More

देवगावच्या ‘सरण आंदोलनाला’ यश; 30 दिवसांत मिळणार पीक विमा:शेतकऱ्याच्या बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले विमा कंपनीला आदेश‎

देवगाव महसूल मंडळातील खरीप २०२५ व रब्बी २०२५-२६ हंगामातील नामंजूर पीक विमा दावे तातडीने मंजूर करून नुकसानभरपाईची संपूर्ण रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३० दिवसांच्या आत जमा करावी, असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भारतीय कृषी विमा कंपन . सोमवारी (दि. २७) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या दालनात झालेल्या बैठकीस भाऊसाहेब बोचरे, विनोद जोशी, प्रशांत कुलकर्णी,…

Read More

मनमाड कृउबा सभापतिपदी धात्रक:तालुक्यात आमदार कांदे यांचे प्राबल्य असताना सभापती भाजपचा‎

मनमाड बाजार समितीच्या सभापतिपदी माजी नगराध्यक्ष आणि भाजपाचे कार्यकर्ते गणेश धात्रक यांची अविरोध निवड झाली. तालुक्यात आमदार सुहास कांदे यांचे प्राबल्य असताना बाजार समितीमध्ये भाजपचे धात्रक यांची निवड झाल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. संचालकांची सभा बाजार समितीच्या सभागृहात बोलवण्यात आली. सिन्नर येथील सहाय्यक निबंधक संजय गिते हे प्राधिकृत अधिकारी होते. सभेला १७ सदस्यांपैकी सत्ताधारी गटाचे…

Read More