Headlines

नाले गाळाने भरलेलेच; एक कोटी कुठे खर्च झाले? लोकांतून सवाल:नालेसफाईवर महानगरपालिकेकडून 1.09 कोटी रुपयांचा खर्च‎

मनपाने प्रमुख २६५ नाल्यांच्या सफाईसाठी १ कोटी ९ लाख रुपयांचे कंत्राट िदले होते. प्रत्यक्षात शहरातील अनेक प्रमुख नाल्यांची पाहणी केली असता, नाले आजही गाळ, प्लास्टिक आणि कचऱ्याने भरलेलेच दिसून आले. त्यामुळे एवढा मोठा खर्च नेमका कुठे झाला?, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. बहुतांश लहान-मोठे नाले गाळाने तुंबलेले असताना बांधकाम विभागाकडून काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत…

Read More

आज संसदेत पेपर लीक कायदा सुधारणा विधेयकावर चर्चा:विरोधकही राजी; 6 तासांचा वेळ निश्चित, दुपारी 12 वाजता सुरू होऊ शकते चर्चा

आज संसदेत पेपर लीक कायद्याच्या सुधारणा विधेयकावर चर्चा होईल. विरोधकांनी गदारोळात सोमवारी चर्चेला सहमती दर्शवली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विधेयकावर चर्चेसाठी 6 तासांचा वेळ निश्चित केला आहे. हा वेळ पुढेही वाढवला जाऊ शकतो. चर्चा दुपारी 12 वाजता सुरू होण्याची शक्यता आहे. सोमवारी पेपरफुटी रोखण्याशी संबंधित विधेयक सादर करण्यात आले. या विधेयकाचे नाव ‘सार्वजनिक परीक्षा…

Read More

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 275 रक्तदात्यांचे अभिवादन:यश खोडके मित्र परिवार व कर्नलसिंह राहल मित्र परिवाराचे आयोजन‎

दिवंगत लोकनेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसेवा सप्ताहाच्या उपक्रमांतर्गत आज, सोमवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात तब्बल २७५ रक्तदात्यांनी राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवून अजीत पवार यांना अभिवादन केले. अंबापेठ स्थित मृगेंद्र मठ येथे पार पडलेल्या या शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, यश खोडके मित्र परिवार व कर्नलसिंह राहल मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने करण्यात…

Read More

सासू आई बनली तर नाते सुंदर होते:रेणुका शहाणे म्हणाल्या- नाहीतर मुलगा आणि नवरा सासू-सुनेच्या भांडणात भरडले जातात

मराठी वेब सिरीज ‘अगं आई अहो आई’ मध्ये रेणुका शहाणे अशा आईची भूमिका साकारत आहेत, ज्या नाती जोडण्यावर विश्वास ठेवतात. दैनिक दिव्य मराठीशी बोलताना त्यांनी सांगितले की, ‘अगं आई’ आणि ‘अहो आई’ याचा अर्थ काय आहे, सासू-सुनेच्या नात्यांबद्दलच्या कल्पना कशा बदलू शकतात, कुटुंबे का तुटत आहेत आणि मुलीच्या लग्नानंतर आई कोणत्या भावनांमधून जाते. प्रश्न: सर्वात…

Read More

‘कंत्राटीं’ना दिलासा देण्याचा प्रयत्न; 47 कामगारांची सेवा अटींवर बहाल!:अपात्र तरी मानवतेच्या दृष्टीने अनुभव लक्षात घेता मिळाली संधी‎

. सुरक्षेसह, सुविधा नियमितपणे मिळाव्यात या उद्देशाने मनपातील ६५० कंत्राटी कर्मचाऱ्यांना अस्थायी आस्थापनेवर आणण्याचे प्रयत्न मनपा पदाधिकाऱ्यांनी सुरू केले आहेत. कारण, गेल्या १० ते १२ वर्षांपासून मनपाच्या विविध विभागात टंकलेखक तसेच संगणक ऑपरेटर पदावर कार्यरत ४७ कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता नसल्याने ते काम करण्यास पात्र नाहीत, असे कारण देत तत्काळ कामावरून कमी करण्यात आले…

Read More

अधिकारी, कर्मचाऱ्यांनो, खासगी नोकर असल्यासारखे वागू नका:माजी आ. राहुल जगतापांचा इशारा; चिमुरड्यांच्या मृत्यूप्रकरणी तहसीलवर मोर्चा‎

लोणीव्यंकनाथ येथील दोन चिमुरड्या बहिणींच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि आंदोलक तरुणांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, या प्रमुख मागण्यांसाठी श्रीगोंदे तहसील कार्यालयावर लोणी ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर झालेल्या सभेत बोलताना माजी आमदार राहुल जगताप यांनी पोलिस व प्रशासकीय अधिकाऱ्यांना इशारा देत, “तुम्ही आमदार विक्रम पाचपुते…

Read More

नव्या गाड्यांसाठी V2V प्रणालीचे मसुदा नियम जारी:गाड्या एकमेकांशी संवाद साधतील, तीव्र वळणावरही आधीच मिळेल अलर्ट

कल्पना करा, तुमची कार अशा वळणावर पोहोचणार आहे जिथे समोरून येणारे वाहन दिसत नाही. तेव्हाच गाडी संभाव्य धडकेचा इशारा देईल. केंद्र सरकार रस्ते सुरक्षेसाठी अशी तंत्रज्ञान नवीन गाड्यांमध्ये अनिवार्य करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटर वाहन नियम, 1989 मध्ये सुधारणांचा मसुदा जारी केला आहे. यामध्ये 1 ऑक्टोबर 2028 पासून तयार होणाऱ्या…

Read More

पावसाळी पर्यटनासाठी हजारो निसर्गप्रेमी जिल्ह्यात दाखल:मुंबई, पुणे व नाशिक जिल्ह्यातील पर्यटकांचे जिल्ह्यात आगमन, हॉटेल्स व होम-स्टे हाऊसफुल‎

मान्सूनचे आगमन होताच अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुवांधार पावसाने हजेरी लावली आहे. चोहीकडे पसरलेली हिरवीगार शाल, डोंगरदऱ्यांमधून कोसळणारे फेसाळणारे धबधबे आणि धुक्याची दुलई यामुळे निसर्गाचे अलौकिक सौंदर्य फुलून आले आहे. या निस . पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी केवळ अहिल्यानगर जिल्ह्यासह मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथून दररोज ५ ते ७ हजारांहून अधिक…

Read More

मुळा धरणात 16 टीएमसी पाणी; तरी खरिपाचे आवर्तन अधांतरी!:हलक्या सरींमुळे खरीपाच्या पिकांना अंशतः आधार‎

महिनाभरात घाटमाथ्यावर अर्थात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भंडारदरा व निळवंडे धरण ओव्हर फ्लो झाले आहे. तर मुळा धरणाचा जलसाठा १६ टिएमसी झाला आहे. त्यामुळे धरणांतील उपसा सिंचन सुरू करण्यात आले. परंतू एलनिनो सावटामुळे सप्टेंबरअखेरपर्यंत धरणातील पाणी पिण्यासाठी राखून ठेऊन सिंचन योजनांना ब्रेक लावला आहे. त्यामुळे खरिपात गरज असूनही कालव्यांचे आवर्तन मात्र रखडले…

Read More

वाचन संस्कृती रुजली तरच समाजाचा खरा विकास होईल:अभिनेते सयाजी शिंदे यांचे प्रतिपादन, इंदोरी येथे वाचनालयाचे केले उद्घाटन‎

ग्रामीण भागातून वाचन संस्कृती रुजली तरच समाजाचा खरा विकास होईल. अकोले तालुक्यात इंदोरीसारख्या गावातून अशी चळवळ उभी राहणे खरेच आशादायी आहे, असे प्रतिपादन अभिनेते तथा वृक्षदूत सयाजी शिंदे यांनी केले. त्यांनी विजया पाडेकर-ठोंबाडे यांच्या सह्याद्री देवराईच्या संकल्पनेलाही पाठिंबा देत निसर्ग संवर्धनासाठी एकत्र येऊन देवराई उभारण्याचे आवाहन केले. “झाड माणसाला श्वास देते आणि पुस्तक विचार देते”…

Read More