Headlines

माढ्यात प्रशासकीय इमारतीचे काम निकृष्ट:ठिकठिकाणी पडले मोठे तडे, ठेकेदार, प्रशासन, लोकप्रतिनिधी त्रिसूत्रीची रंगतेय चर्चा‎

. माढा शहरात सुरू असलेल्या प्रशासकीय इमारतीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असून इमारतीच्या बांधकामाला ठिकठिकाणी मोठमोठे तडे पडले आहेत. सर्वच शासकीय कार्यालये एकाच छताखाली व्हावीत, यासाठी माजी आमदार बबनराव शिंदे यांनी विशेष पाठपुरावा करून जुन्या तहसील कार्यालयाच्या ठिकाणी नव्या प्रशासकीय इमारतीला मंजुरी मिळवली. स्व. अजित पवार यांच्या माध्यमातून प्रशासकीय इमारतीला मान्यता मिळवून पहिल्या टप्प्यात…

Read More

वडापूर बंधाऱ्याचे बॅरेज अन् उंच पुलात रूपांतर करावे:आमदार समाधान आवताडे यांची मागणी‎

भीमा नदीवरील मौजे वडापूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याचे काम प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर, पुराच्या काळातही वाहतूक सुरळीत राहण्यासाठी येथे उच्च पातळीवरील नवीन पूल उभारण्यात यावा, अशी आग्रही मागणी आमदार समाधान आवताडे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमदार आवताडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, हा…

Read More

गुरुपौर्णिमेनिमित्त यात्रीनिवासचे बुकिंग फुल्ल:अन्नछत्र 12 तास सेवेत, श्री स्वामी समर्थ मंदिर, अन्नछत्र मंडळासह समाधी मठाची गुरुपौर्णिमा उत्सवाची तयारी उत्साहात

श्री गुरुपौर्णिमा निमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरासह समाधी मठ व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने जय्यत तयारी केली आहे. भक्तनिवास, यात्री निवासाचे बुकिंग फुल्ल झाले असल्याचे व्यवस्थापनाने कळवले आहे. स्वामी समर्थांचे मंदिरात होणारी भाव . श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे बुधवारी मंदिरात नित्य नियमाने होणारी काकड आरती पहाटे ४ वाजता होईल. गर्दी…

Read More

गोपाळपूर येथे 2 टन कचरा संकलित:स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी अभियान ठरले यशस्वी‎

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या निर्देशानुसार आणि ‘स्वेरी’चे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) पंढरपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दि. २२ जुलै रोजी गोपाळपूर येथे ‘स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी’ हे स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून…

Read More

अक्कलकोटमध्ये संस्कृती बालगुडे यांच्या संभवामि युगे युगे नृत्याविष्काराने मंत्रमुग्ध:स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा वर्धापन दिन सोहळा; गुणवंतांचाही सत्कार

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३९ वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमात सिने अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि सहकलाकार (पुणे) प्रस्तुत ‘संभवामि युगे युगे’ या नृत्याविष्काराचे नववे पुष्प उत्साहात पा . हा सोहळा न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पार पडत…

Read More

ठाण्यात दुर्घटना:इमारतीच्या बाल्कनीचा स्लॅब कोसळून 13 वर्षीय मुलीचा मृत्यू, 5 जणांची सुखरूप सुटका

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात सोमवारी संध्याकाळी एका ४० वर्षे जुन्या निवासी इमारतीच्या बाल्कनीचा स्लॅब अचानक कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबून एका १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अन्य ५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला मोठे यश आले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने संपूर्ण इमारत रिकामी केली असून नागरिकांना…

Read More

पंढरपुरात तीन दिवसांत 32 लाख वारकरी:एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने केली अचूक नोंद, सेंटियंट लॉजिक्समुळेम्हणे टळली दुबार मोजणी‎

यंदाच्या आषाढी यात्रेच्या काळात दशमी ते द्वादशी या तीन दिवसांच्या काळात पंढरपूरमध्ये तब्बल ३२ लाख वारकरी येऊन गेल्याची नोंद ग्रामीण पोलिसांनी एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने केली आहे. भाविकांची ही मोजणी अचूक असल्याचा दावा ग्रामीण पोलिसांनी केला आहे. नुकतीच यंदाची आषाढी यात्रा संपन्न झाली. यात्रेच्या दरम्यान सोलापूर ग्रामीण पोलिस दलाने सुरक्षेसोबतच गर्दी व्यवस्थापनात अत्याधुनिक तंत्र वापरून चांगली…

Read More

10 वर्षांनंतर सोशल मीडियावर जुने प्रेम पुन्हा बहरले:प्रेयसी घरात दाखल होताच पेटला वाद, यवतमाळात विवाहित प्रेमीयुगुलाची आत्महत्या

सुमारे दहा वर्षांपूर्वी संपुष्टात आलेले प्रेमसंबंध सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा जुळले, अन् तेवढ्याच ताकदीने बहरलेही. मात्र, जुन्या ओळखीच्या या पुनरुज्जीवनाने शेवटी दोन सुखी कुटुंबांची राखरांगोळी केली. घाटंजी तालुक्यातील मानोली शिवारात सोमावारी सकाळी एका विवाहित महिला आणि पुरुषाचे मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. दोघांनीही शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा…

Read More

टिटंबाप्रकरणी जणांवर गुन्हा; ‘सेंट्रल किचन’ बंद:अधीक्षक निलंबित, दोघांना ‘शो कॉज’ नोटीस‎

धारणी तालुक्यातील टिटंबा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत रात्रीच्या जेवणानंतर ६९ विद्यार्थ्यांना विषबाधा सदृष्य लागन झाल्याची घटना २५ जुलैला रात्री समोर आली होती. या विद्यार्थ्यांना जेवनानंतर त्रास झाल्यामुळे प्रथमदर्शनी जेवणामुळेच विद्यार्थ्यांना प्रकृतीचा त्रास झाल्याच्या निष्कर्षाप्रत यंत्रणा पोहचली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनमधून जेवण दिले जात होते. त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरुन धारणी पोलिसांनी सदर सेंट्रल…

Read More

संसदेतील प्रश्नोत्तरे:बारावीआधी सुटतेय विद्यार्थिनींचे शिक्षण, एससी-एसटी मुले उद्दिष्टापासून मागे…, सरकारी शाळांची संख्या सातत्याने घटतेय

Marathi News National Girls’ Education Is Dropping Out Before 12th Standard, SC ST Children Are Lagging Behind The Target…, The Number Of Government Schools Is Continuously Decreasing नवी दिल्ली2 तासांपूर्वी कॉपी लिंक देशात सरकारी शाळांची संख्या सातत्याने कमी होत आहे. दुसरीकडे, मोठी संख्या असलेली मुले नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. यात सर्वाधिक…

Read More