मोदी-शहा 2029 मध्ये सत्तेत नसणार, 'मोदी तो गयो'- राऊत:म्हणाले- विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली. तसेच, देशात आणि राज्यात होणाऱ्या पेपरफुटीमागे भाजपचेच लोक असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. यावेळी राजकीय घडामोडींवर भाष्य…