Headlines

WhatsApp Username Feature: Govt to Probe

नवी दिल्ली14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकार व्हॉट्सॲपच्या युझरनेम फीचरची चौकशी करेल. मूळ कंपनी मेटाने आपल्या इन्स्टंट मेसेजिंग ॲपवर मोबाईल नंबर न सांगता चॅट करण्याचे फीचर लाँच केले होते. यामध्ये लोक फक्त युझरनेमद्वारे कोणत्याही नवीन व्यक्तीशी चॅट करू शकतात. कंपनीने 29 जूनपासून जगभरात युझरनेमची बुकिंग सुरू केली आहे. तथापि, ही सुविधा सर्व युझर्सना एकाच वेळी…

Read More

गैरवर्तन करताना तरुणीचा विरोध म्हणून भोंदूने दोघांनाही संपवले:साक्रीतील दुहेरी हत्याकांड; भोंदूबाबा योगेश खैरनारने दिली कबुली

नोकरीत स्थिरता आणि आणि कुटुंबाच्या सुखासाठी मित्र-मैत्रिणीने अमावास्येला पूजा केली. त्यानंतर त्या तरुणीला सोडण्यासाठी जात असताना भोंदूबाबाने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यानंतर त्याने गळा आवळून खून केला. तर दुसरीकडे, अक्षय या तरुणाच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार करून त्यालाही संपवले, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे. साक्री तालुक्यातील कासारे गावातील रहिवासी असलेल्या…

Read More

शेतकरी कर्जमुक्तीसाठी जिल्हास्तरीय समिती:अटींचा बसणार फटका; पात्र लाभार्थी, अपात्र शेतकऱ्यांची यादी होणार जाहीर‎

राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक‎अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती‎योजने’अंतर्गत आता जिल्हाधिकाऱ्यांच्या‎अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचा‎महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्जमुक्तीची प्रक्रिया‎पारदर्शक, वेगवान आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ‎पोहोचण्याच्या अनुषंगाने समिती गठित करण्यात आली‎आहे. पात्र तसेच अपात्र शेतकऱ्यांची यादी जवळपास‎तयार झाली आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या दोन‎कर्जमाफी योजनांमध्ये ८१ हजार शेतकरी वंचित राहिले‎होते. त्यामुळे आता नवीन योजनेतील अटी, निकषांचा‎फटका किती शेतकऱ्यांना…

Read More

Break Dept Walls, Plan Impact Must Be Seen on Ground

नवी दिल्ली7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सेवा तीर्थ येथे भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी त्यांनी सरकारी योजनांचा लोकांच्या जीवनावर होणाऱ्या वास्तविक परिणामांवर लक्ष केंद्रित करण्यावर आणि मंत्रालयांमध्ये उत्तम समन्वयासाठी पीएम गतिशक्ती (PM GatiShakti) प्लॅटफॉर्मच्या व्यापक वापराला महत्त्व दिले. बैठकीत दोन प्रमुख विषयांवर चर्चा झाली. पहिला…

Read More

राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय:कोकण, विदर्भासह 22 जिल्ह्यांना पावसाचा इशारा; चंद्रपूर- गडचिरोली या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तो दाब पुढे सरकण्यासाठी आणि पाऊस बरसण्यासाठी चक्राकार वारे एक जुलै नंतर सर्वदूर झपाट्याने वाहतील आणि आभाळात काळ्या ढगांची गर्दी होऊन २ ते ८ जुलै या कालावधीत महाराष्ट्रासह विदर्भात सर्वदूर समाधानकारक पाऊस बरसेल, बुलडाणा जिल्ह्यात मात्र जुलै महिन्यात १० तारखेनंतर पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज…

Read More

भागवत म्हणाले- फाळणीनंतर भारतात आलेले लोक शरणार्थी नाहीत:त्यांनी संपत्ती नाही, देश निवडला; भारताला एक ठेवण्याची लढाई आपण सर्व हरलो होतो

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, 1947 च्या फाळणीनंतर पाकिस्तानमधून भारतात आलेल्या लोकांना ‘शरणार्थी’ म्हणणे योग्य नाही. ते ‘संघर्षाचे योद्धे’ होते, ज्यांनी अनेक पिढ्यांनी कमावलेली जमीन, व्यवसाय आणि मालमत्ता सोडून भारताची निवड केली. ते म्हणाले की, हे लोक भारतात आले कारण येथे ते निर्भयपणे आपल्या धर्माचे पालन करू शकत होते. भारताला एकसंध…

Read More

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारचे बुवाबाजीला खतपाणी:बुवाबाजी विरोधी परिषदेत प्रा. श्याम मानव यांचा आरोप‎

प्रतिनिधी | अकोला सध्या बुवाबाजीवरुन अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी महायुतीवर सरकारवर टीकास्त्र डागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सरकारकडून अंधश्रद्धा आणि बुवाबाजीला खतपाणी घालण्यात येत असून, अंधश्रद्धा निर्मूलन कायदाही प्रभावीपणे राबवण्यात अपयशी ठरले असा खळबळजनक आरोप प्रा. मानव यांनी केला. ते मराठा मंडळ सभागृहात पार…

Read More

सुकेशने जॅकलिनला तुरुंगातून पत्र लिहिले:म्हटले- प्रेम आणि युद्धात सर्व माफ; अभिनेत्रीने साक्षीदार बनण्यासाठी अर्ज केला होता

200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने माफीचा साक्षीदार (अप्रूवर) बनण्यासाठी अर्ज केला असताना, आरोपी सुकेश चंद्रशेखरने तिला तुरुंगातून पुन्हा पत्र लिहिले आहे. 21 एप्रिल रोजी लिहिलेल्या या पत्रात सुकेशने जॅकलिनला ‘बेबी बोम्मा’ आणि ‘माय जॅकी’ असे संबोधले. पत्रात त्याने लिहिले की, प्रेम आणि युद्धात सर्व काही योग्य आहे आणि काहीही झाले तरी तो…

Read More

संजय राऊत, पुतणा मावशीचं प्रेम दाखवू नका:तुमचा इथल्या यंत्रणेवर विश्वास नाही, मग पाकिस्तानची यंत्रणा नेमायची का? भाजपचा संजय राऊतांना सणसणीत टोला

अजित पवार यांच्या अपघाताचा आणि भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. उलट सरकारकडून या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे. शरद पवारांपेक्षा संजय राऊत मोठे झाले का? असे संशयाचे वातावरण निर्माण केल्याने काहीही होणार नाही, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. संजय राऊतांनी कायद्याचे थोडेस ज्ञान घेतले पाहिजे, अपघात प्रकरणी एडीआरच दाखल होत असतो….

Read More

आत्मविश्वास:सोशल मीडियाला ‘नो'', पण युट्युबचा केला ‘स्मार्ट'' वापर‎, अंजनगावच्या रिद्धीने गाठलं दहावीच्या परीक्षेत 100 टक्क्यांचे शिखर

“मी कधीही रात्र रात्रभर जागून किंवा पहाटे उठून तासनतास अभ्यासही केला नाही. मात्र, जेव्हा अभ्यास करायची, तेव्हा फक्त आणि फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायची. तसेच आज इतक्यावेळात इतका अभ्यास पुर्ण करायचाच, असे स्वतःलाच चॅलेंज द्यायची आणि ते पूर्णही करायची. विशेष म्हणजे, अभ्यासासाठी आई-वडिलांनी कधीही ताण दिला नाही. इतकेच टक्के गुण मिळव, असेही त्यांनी कधी सांगितले…

Read More