Headlines

अखिलेश यांच्या मुलीवरील टिप्पणीमुळे योगी संतप्त:FIR दाखल; व्हिडिओमध्ये जाणून घ्या अदितीवरील टिप्पणीचा संपूर्ण वाद

सपा प्रमुख अखिलेश यादव यांची कन्या अदिती यादव यांच्याबद्दल सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवर मुख्यमंत्री योगी यांनीही कठोर भूमिका घेतली. मात्र, योगी अखिलेश यांना घेरण्याची संधीही सोडली नाही. वादाची सुरुवात सोशल मीडियावर अदिती यादव यांच्याबद्दल केलेल्या काही आक्षेपार्ह पोस्टमुळे झाली होती. या पोस्ट्सबद्दल कानपूर आणि प्रतापगडमध्ये एफआयआर (गुन्हा) दाखल करण्यात आला. तर, अखिलेश आणि इतर…

Read More

अमिता पैठणकर यांना दीपक करंदीकर स्मृती गझल पुरस्कार:प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, गझलेत आशय आणि शब्दांचा ओलावा महत्त्वाचा

रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानतर्फे गझलकारा अमिता पैठणकर यांना दीपक करंदीकर स्मृती गझल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ व्याख्याते व लेखक प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना प्रा. जोशी यांनी गझल लेखनात आकृतीबंधाबरोबरच आशय आणि शब्दांचा ओलावा असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि. १९)…

Read More

राज्यातील आरोग्य समित्यांचे होणार पुनरुज्जीवन:सर्वसामान्यांना मिळणार दर्जेदार आरोग्य सेवा!

राज्यातील आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर देखरेख करण्यासाठी व नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या, रुग्ण कल्याण समिती, जन आरोग्य समिती, महिला आरोग्य समिती, ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती या समित्यांची जबाबदारी महत्वाची आहे. सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगली व परिणामकारक आरोग्य सेवा देण्यासाठी या सर्व समित्यांचे पुनरुज्जीवन होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी…

Read More

राहुल गांधी म्हणाले- UGC-NET पेपर ₹2.25 लाखांना विकला गेला:ज्या हरियाणवी वकिलाच्या दाव्याच्या आधारे सांगितले, तो जीवाला धोका असल्याचे सांगून भूमिगत झाला

NEET वादाच्या पार्श्वभूमीवर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी UGC-NET परीक्षेतील नवीन पेपरफुटीचा दावा केला आहे. राहुल गांधींनी सोशल मीडियावर पोस्ट करून आरोप केला की समाजशास्त्राची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी 2.25 लाख रुपयांना विकली गेली. राहुल गांधींनी त्यांच्या पोस्टमध्ये हरियाणातील एका वकिलाच्या बातमीला जोडले आहे. ज्यात वकील दीपक धनखड यांनी सुमारे 100 पानांची PDF जारी करून दावा…

Read More

भाक्षीत रांगोळ्या पुष्पवृष्टी व चिमुकल्यांचे औक्षण:रंगीबेरंगी सजावट आणि विविध उपक्रमांतून शैक्षणिक प्रवासाची सुरूवात‎

भाक्षी येथील आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित मल्हार हिल कॅम्पसमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी, औक्षण आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रवेशद्वारापासूनच विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल घेऊन त्यांना शाळेची आत्मीय ओळख करून देण्यात आली. विद्यार्थिनींसाठी हातावर मेहेंदी आणि नेलपेंटची…

Read More

MPSC च्या परीक्षा ऑफलाईनच घ्या:ऑनलाईन परीक्षेत 4000 प्रश्न तयार करावे लागतील, सतेज पाटील सभागृहात काय म्हणाले?

काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत नियम 207 अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याची ठाम मागणी केली आहे. एमपीएससीची स्थापना स्वतः परीक्षा घेण्यासाठी झाली असून आऊटसोर्सिंगसाठी नाही, असे स्पष्ट करत त्यांनी TCS आणि IBPS या कंपन्या चांगल्या असल्या तरी त्यांच्या ऑनलाईन परीक्षा पद्धतीत अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. या मुद्द्यावर भर…

Read More

घाटीत 9 कलमी कार्यक्रम मंजूर:निवासी डॉक्टरांना 8 तासांची ड्युटी, वर्ग 3 कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) निवासी डॉक्टरांना आता केवळ आठ तासांची ड्युटी देण्यात येणार आहे. तसेच, वर्ग ३ कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. रुग्णसेवा आणि प्रशासनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या एका मॅरेथॉन बैठकीत हा ९ कलमी कार्यक्रम मंजूर करण्यात आला. ही बैठक पहिल्यांदाच घाटीबाहेर शासकीय कर्करोग रुग्णालयात पार…

Read More

खासदाराला मिळणाऱ्या 5 कोटी रुपयांचे नेमके काय होते?:'खासदार निधी'चा (MPLADS) ए टू झेड इतिहास, जाणून घ्या, नवे नियम आणि तुमचा अधिकार!

निधी मिळत नाही, निधी पुरत नाही, मतदारसंघातील जनतेची कामे झाली पाहिजेत, असे सांगत खासदारांनी किंवा आमदारांनी पक्ष बदलल्याचे आपण नुकतेच पाहिले असेल. नुकताच ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी अशीच कारणे देत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर खासदारांच्या अखर्चिक निधीचा मुद्दाही गाजला. यावरून विरोधकांनी त्यांना चांगलेच घेरले होते. यावर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रसार माध्यमांसमोर…

Read More

सावधान! वीज चमकताना त्वरित उकिडवे बसा:वीज चमकताना डोक्याचे केस उभे राहिल्यास खबरदारी घ्या, हवामान विभागाचा 'अलर्ट'

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आकाशीय विजेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना महत्त्वाचा ‘अलर्ट’ जारी केला आहे. पावसाळ्यात वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, भारतात दरवर्षी विजेच्या धक्क्याने २,५०० हून अधिक नागरिकांचा बळी जातो. या पार्श्वभूमीवर, नागपूर हवामान विभागाने विशेष मार्गदर्शिका प्रसिद्ध केली आहे. हवामान विभागाने विजेच्या तीव्रतेबद्दल माहिती दिली आहे. आकाशातून पडणाऱ्या विजेमध्ये १० लाख ते १…

Read More

महागाईची टांगती तलवार:मान्सूसमुळे अर्थवाढीवर परिणाम होण्याची शक्यता; एसबीआय म्युच्युअल फंडच्या अहवालात इशारा

यंदा मान्सूनच्या काळात देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची दाट शक्यता आहे. हवामानशास्त्र विभागाने सोमवारी आपला पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला. त्यानुसार नैऋत्य मान्सून हंगामात देशभरात ९२ टक्के पाऊस पडू शकतो. मान्सूनमध्ये देशात साधारणतः ८७ सेमी पाऊस पडतो, मात्र यंदा ८० सेमी पावसाचा अंदाज आहे. यंदाचा मान्सून अंदाज हा २००१ पासूनच्या अंदाज प्रक्रियेनंतरचा सर्वात कमकुवत प्रारंभिक अंदाज…

Read More