Headlines

India Heatwave: 6 Cities Above 46°C; Banda Hottest at 47.6°C

Marathi News National India Heatwave: 6 Cities Above 46°C; Banda Hottest At 47.6°C | Heatstroke Units Ordered नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनऊ3 तासांपूर्वी कॉपी लिंक उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सोमवारी उष्णतेने सर्व विक्रम मोडले. बांदा 47.6°C तापमानासह जगातील सर्वात उष्ण शहर ठरले. येथे यापूर्वी 30 एप्रिल 2022 आणि 25 एप्रिल 2026 रोजी सर्वाधिक 47.4°C तापमानाची नोंद झाली होती….

Read More

Aamir Khan Attends Dadi Ki Shaadi Screening; Praises Riddhima Kapoor Sahni

3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आमिर खान नुकतेच ‘दादी की शादी’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला पोहोचले. चित्रपट पाहिल्यानंतर आमिरने चित्रपटाच्या स्टारकास्टचे खूप कौतुक केले. त्यांनी मजेत असेही म्हटले की, रिद्धिमा कपूर साहनीने तिच्या पदार्पणाच्या चित्रपटात तिचा भाऊ रणबीर कपूरपेक्षाही चांगले काम केले आहे. आमिरची बहीण निखत खान देखील या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तिनेच…

Read More

गंगा नदीत बोटीत बसून बीअर पार्टी, नॉनव्हेज खाल्ले:वाराणसी पोलिसांनी पाच जणांना अटक केली, 5 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते

काशीमध्ये गंगा नदीत बोटीवर मांसाहारी आणि बिअर-दारू पार्टी केल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हिडिओमध्ये 5 नावाडी बोटीत बसून चिकन बनवताना दिसत आहेत. सोबत दारू आणि बिअरही पीत आहेत. त्यानंतर ते मांसाहारी पदार्थही वाढताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर झाल्यानंतर दशाश्वमेध चौकी प्रभारींनी मंगळवारी तक्रार देऊन गुन्हा दाखल केला. पोलिसांनी BNS च्या कलम-196 आणि कलम-299…

Read More

कोणतं ऑपरेशन कधी करायचं हे मला ठाऊक:जयकुमार गोरेंचा सोलापुरात शिवसेनेला टोला, म्हणाले- शरद पवार गटाने वारकरी संप्रदायाला बदनाम करू नये

कोणतेही ऑपरेशन हे त्याच्या आवश्यकतेनुसारच करायचे असते. मला पक्के ठाऊक आहे की कोणते ऑपरेशन केव्हा करायचे. त्यामुळे कोणीही चिंता करण्याचे कारण नाही, योग्य वेळी योग्य ‘सर्जरी’ होईल आणि त्याचे परिणामही सर्वांना दिसतील, अशा शब्दांत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरला मिश्किल टोला लगावला. तसेच, वारकरी संप्रदायावरून सुरू असलेल्या वादात उडी घेत, राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

दगडूशेठ ट्रस्टच्या 'जय गणेश सेवालयाचे' भूमीपूजन:मंदिराशेजारी गणेश भक्तांसाठी विविध सेवा उपलब्ध होणार

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने गणेश मंदिराशेजारी ‘जय गणेश सेवालयाचे’ भूमीपूजन नुकतेच पार पडले. या सेवालयाच्या माध्यमातून मंदिरात येणाऱ्या लाखो गणेश भक्तांसाठी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या भूमीपूजन सोहळ्यास ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल…

Read More

नीट-पीजी 2026 साठी 'पहिले या, पहिले मिळवा' तत्त्व रद्द:NEET परीक्षेसाठी नवी नियमावली जाहीर; चाचणी केंद्रांसाठी राज्यांची निवड

राष्ट्रीय परीक्षा बोर्डाने (NBE) नीट-पीजी २०२६ परीक्षेसाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना आणि नियमावली जारी केली आहे. यामध्ये चाचणी केंद्रांच्या वाटपासाठी ‘पहिले या, पहिले मिळवा’ हे तत्त्व रद्द करण्यात आले असून, राज्यांच्या निवडीसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारे ‘माहिती बुलेटिन’ काळजीपूर्वक वाचावे, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. यावर्षीच्या नीट-पीजी…

Read More

येरवडा येथे तरुणावर शस्त्राने हल्ला:आरडाओरडा करणाऱ्या टोळक्याला जाब विचारल्याने घडली घटना

येरवडा परिसरात आरडाओरडा करणाऱ्या टोळक्याला जाब विचारल्याने एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात दहशत माजली होती. विश्रांतवाडी पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे, तर इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. ही घटना १२ जून रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास येरवड्यातील पंचशीलनगर परिसरात घडली. जखमी तरुणाचे नाव उमेश मंगलदास गायकवाड (वय ३२,…

Read More

लोडशेडिंग विरोधात 1 मे रोजी बोंबाबोंब:शेतकरी आक्रमक,‎आंदोलनाचा इशारा‎, सकारात्मक मार्ग‎काढण्याचा प्रयत्न‎‎

पंढरपूर उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना लोडशेडिंगमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळी आणि संध्याकाळी होणारे हे लोडशेडिंग तात्काळ बंद न झाल्यास, १ मे रोजी भाळवणी वीज वितरण कार्यालयासमोर सर्व शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र ””बोंबाबोंब आंदोलन”” छेडले जाईल, असा ठाम इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी दिला आहे. भाळवणी व गार्डी सबस्टेशन अंतर्गत…

Read More

कोपरगाव तालुक्याला अवकाळीचा फटका:फळबागांचे मोठे नुकसान, आ. आशुतोष काळेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, पीके उद्ध्वस्त

कोपरगाव तालुक्यात अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाने ग्रामीण भागाला झोडपून काढले. या अवकाळी संकटामुळे अनेक गावांतील नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वादळामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली असून, अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत. वीजवाहिन्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. या पार्श्वभूमीवर, स्थानिक आमदार आशुतोष काळे…

Read More

जिल्ह्यात शिवसैनिक आहेत कुठे?:महेश शिंदेंचा स्फोटक सवाल, शिंदे गटात खदखद उफाळली; साताऱ्यात शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर?

साताऱ्यातील राजकारणाला पुन्हा एकदा ताप आला असून शिवसेना शिंदे गटातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत पक्षात खळबळ उडवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रथमच जाहीर भूमिका घेतली. विशेष म्हणजे त्यांनी थेट पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप करत आपल्याला कार्यक्रमांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जात असल्याचा दावा केला. या…

Read More