Headlines

मराठवाड्यात 63 गावांची मदार टँकरवर‎:154 विहिरींचे अधिग्रहण संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 45 गावांमध्ये टंचाई‎

यंदा मराठवाड्यात पावसाने ‎चांगली हजेरी लावली होती. मात्र,‎कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे ‎स्रोत वेगाने आटू लागले आहेत. ‎परिणामी, मराठवाड्याच्या बहुतांश‎ भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र‎होऊ लागल्या अाहेत.‎ प्रशासनाकडे पिण्याच्या‎ पाण्यासाठी टँकर्सची मागणी ‎वाढली आहे. सद्यःस्थितीत बीड‎आणि धाराशिव हे दोन जिल्हे‎ वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये टँकर‎ सुरू केले आहेत. विभागीय‎ आयुक्तालयाच्या २९ एप्रिलच्या‎ अहवालानुसार, मराठवाड्यातील‎ छत्रपती संभाजीनगर, जालना‎ आणि लातूर…

Read More

दिल्लीच्या IAS अकॅडमीच्या संचालकाचे अपहरण:भोपाळमध्ये 4 तास ओलीस ठेवले, पिस्तूल लावून 2 कोटी रुपये वसूल केले; आरोपी अकॅडमीची फ्रँचायझी चालवतो

भोपाळमध्ये ९ गुंडांनी बुधवारी दुपारी दिल्लीच्या IAS अकॅडमीच्या संचालिकेचे अपहरण केले. ४ तास तिला ओलीस ठेवले. कनपटीवर पिस्तूल लावून सुमारे १ कोटी ८९ लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले. या घटनेनंतर मास्टरमाइंड प्रियंक शर्मा परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता, पण रविवारी त्याला भोपाळ एम्समधून पकडण्यात आले. मास्टरमाइंडसोबत ५ साथीदारांनाही पकडण्यात आले आहे, तर ३ आरोपी…

Read More

प्रभू श्रीरामांचे विचार रुजण्यासाठी तरुणपणीच राम कथा ऐकावी:डॉ. कुमार विश्वास यांचे युवकांना आवाहन, रामकथेला नगरकरांचा प्रतिसाद‎

Marathi News Local Maharashtra Ahmednagar To Instill The Thoughts Of Lord Shri Ram, One Should Listen To Ram Katha From A Young Age, Dr. Kumar Vishwas’ Appeal To The Youth, Nagarkar’s Response To Ram Katha अहिल्यानगर35 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राम कथा प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित आहे. रामाकडे तारुण्य, धन, प्रभुत्व व संपत्ती आहे. परंतु त्यापेक्षा जास्त…

Read More

PMPML बसच्या धडकेत जखमी कचरा वेचकाचा मृत्यू:कष्टकरी कुटुंबासाठी 10 लाख रुपये भरपाईची मागणी, संघटना आक्रमक

पौड रोड परिसरात गेल्या १५ वर्षांपासून घंटागाडीवर कचरा वेचक म्हणून कार्यरत असलेले मोहन पाराजी जगधने (वय ४३, रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर, कोथरूड) यांचा पीएमपीएमएल बसच्या धडकेत गंभीर अपघातानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे कचरा वेचकांच्या सुरक्षिततेचा आणि सामाजिक संरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही दुर्घटना २४ एप्रिल रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास कोथरूड येथील सह्याद्री…

Read More

1967 नंतर पहिल्यांदाच शरद पवार मतदानापासून वंचित:प्रकृतीमुळे बारामतीला येणे अशक्य; सुनेत्रा पवारांना विजयी करण्याचे आवाहन

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने एक ऐतिहासिक आणि भावूक घडामोड समोर आली आहे. १९६७ मध्ये लढवलेल्या पहिल्या निवडणुकीपासून आतापर्यंत कधीही आपला मतदानाचा हक्क न चुकवणाऱ्या शरद पवार यांना यंदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे मतदानापासून दूर राहावे लागणार आहे. ही माहिती स्वतः शरद पवार यांनी सोशल मीडियाद्वारे दिली असून, त्यांनी बारामतीकरांना सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित…

Read More

अशोक खरातच्या नव्या कारनाम्याने खळबळ:अवतारपूजेच्या नावाखाली 8 कोटींची फसवणूक; आई-वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवली

भोंदूगिरी आणि विविध गंभीर आरोपांमुळे आधीच चर्चेत असलेल्या अशोक खरात याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. एका चार्टर्ड अकाउंटंटची 8 कोटी 76 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला असून या प्रकरणी नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खरातच्या कारवायांबाबत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित सीए…

Read More

पाळत ठेवून अधिकाऱ्याच्या घरी चोरीचा दुसरा प्रयत्न

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे वर्ध्याचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या घरी पुन्हा एकदा पाळत ठेवून चोरीचा प्रयत्न झाला. परंतू, दार न उघडल्याने, चोरट्यांना रिकाम्या हातांनी परतावे लागले. वर्षभरापूर्वी याच ठिकाणी घरफोडी करून तब्बल सात तोळे सोन्याचे दागीने लंपास करण्यात आले होते. या चोरीचाही अद्याप तपास लागला नाही. वांबोरीत पुन्हा एकदा पाळत ठेऊन चोरीचा प्रकार उघडकीस…

Read More

HPCL Revenue Up 4.4% | ₹19.25 Dividend Announced

मुंबई44 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ने आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीत ₹6,065 कोटींचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे. रिफायनिंग मार्जिनमध्ये सुधारणा झाल्यामुळे कंपनीच्या नफ्यात मागील वर्षाच्या तुलनेत 77% वाढ झाली आहे. प्रति शेअर ₹19.25 अंतिम लाभांशाची घोषणा कंपनीच्या संचालक मंडळाने ₹10 दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सवर प्रति शेअर ₹19.25 च्या अंतिम…

Read More

कांद्याच्या हमीभावासाठी पंतप्रधानांची भेट घेणार:ताहाराबाद येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे आश्वासन‎

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि कांद्याला योग्य भाव मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट घेणार आहोत. कांद्याला कमीतकमी १५ रुपये प्रतिकिलो प्रमाणे भाव मिळावा, यासाठी आमचे विशेष प्रयत्न राहतील, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. ताहाराबाद (ता. बागलाण)…

Read More

अश्व क्षेत्रासाठी राज्य सरकार करणार सामंजस्य करार:मंत्री पंकजा मुंडेंची घोषणा, संस्थांशी सहकार्य करून देणार उभारी

अश्व क्षेत्राच्या परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी राज्य सरकार विविध संस्थांशी सहकार्य करण्यास आणि विद्यापीठांशी जोडले जाण्यास तत्पर असेल. यासाठी संस्थांशी सामंजस्य करार (MoU) करण्याची घोषणा राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. ‘द इक्वेस्ट्रियन फोरम २०२६’ या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटीच्या अधिपत्याखालील ‘द इक्वाइन कलेक्टिव्ह’ संस्थेने या परिषदेचे…

Read More