Headlines

No Bond in Politics, BJP-Shiv Sena Can Fight 2029 Alone

प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो. राजकारणात बाँड किंवा ॲग्रीमेंट काहीही नसते. त्यामुळे भाजप व शिवसेना 2029 ला स्वतंत्रपणे लढू शकते का? तर लढू शकते, असे विधान राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यांच्या या व . संजय शिरसाट यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा…

Read More

NCP ची वास्तव लक्षात घेऊन वाटचाल:सुनील तटकरे यांचे 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात' या विधानावर भाष्य; रोहित पवारही बोलले

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जय पवार यांच्या सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात या विधानावर भाष्य करत एकप्रकारे त्यांना राजकीय वास्तवाचे भान राखण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या मनात खूप इच्छा आहेत. पण राजकीय वास्तव लक्षात घेऊन आम्ही पक्ष म्हणून वाटचाल करत आहोत, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकारणात खमंग चर्चा रंगली आहे….

Read More

माझ्या मुलांना हिंदू धर्माविरुद्ध भडकवले जात आहे:सेलिना जेटली म्हणाली- त्यांना कुठेतरी लपवून ठेवले आहे; पतीवर घरगुती हिंसाचार आणि फसवणुकीचा आरोप

बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीने मदर्स डेच्या निमित्ताने एक अत्यंत भावनिक नोट शेअर केली आहे. तिने सांगितले की, तिला तिच्या मुलांपासून दूर ठेवले जात आहे आणि तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरं तर, सेलिना जेटली आणि तिचा पती पीटर हाग यांच्यात कायदेशीर वाद सुरू आहे. मुंबई पोलिसांनी पीटरविरुद्ध घरगुती हिंसाचार, क्रूरता आणि फसवणुकीच्या आरोपांखाली…

Read More

मतदारांचा विश्वास अजितदादांना समर्पित:विजयी मिरवणूक काढू नका, गुलालही उधळू नका, संयम राखा, सुनेत्रा पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील निकालावर समाधान व्यक्त केले आहे. मतदारांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास अजित पवारांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विजयानंतर मिरवणुका न काढण्याचे व गुलाल न उधळण्याचे आवाहन केले आहे. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे. त्यात सुनेत्रा पवार यांनी विजयी…

Read More

IMF Predicts India GDP 2026 $4.15 Trillion, UK Regains 5th Spot

नवी दिल्ली19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारत जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. गेल्या तीन वर्षांपासून भारत पाचव्या स्थानावर होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या ताज्या आकडेवारीनुसार, आता ब्रिटन (UK) पुन्हा एकदा भारताच्या पुढे गेला आहे. भारताच्या जीडीपीमधील ही घसरण डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे झाली आहे. IMF चा अंदाज: 2026 मध्ये भारताची जीडीपी $4.15…

Read More

नागपूर विभागाचा बारावीचा निकाल 88.67 टक्के:राज्यात आठवे स्थान कायम, मुलींनी पुन्हा एकदा मारली बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात नागपूर विभागाचा निकाल ८८.६७ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांप्रमाणेच याही वर्षी मुलींनी निकालात बाजी मारत अव्वल स्थान पटकावले आहे. नागपूर विभागाने राज्यात आठवे स्थान कायम राखले आहे. या विभागाचा निकाल मागील काही वर्षांच्या तुलनेत किंचित कमी झाला आहे. २०२५…

Read More

तरुणीला 9 वर्षे ब्लॅकमेल करत अत्याचार:धर्मांतरासाठी दबाव, संभाजीनगरला आल्यानंतरही पिच्छा सोडला नाही

भोकरदन तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अंघोळ करतानाचे फोटो काढून तिला ब्लॅकमेल करत तब्बल नऊ वर्षे अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेला हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केल्याचेही तपासात समोर आले आहे. पारध पोलिसांनी मुख्य आरोपी व त्याच्या भावाला अटक केली…

Read More

पैठण शहरामध्ये शनी अमावास्येनिमित्त महामस्तक अभिषेक महोत्सव उत्साहात:हजारो भाविकांनी घेतले भगवान मुनिसुव्रतनाथांचे दर्शन‎

प्रतिनिधी | पैठण येथील श्री शनिग्रह अरिष्ट निवारक मुनिसुव्रतनाथ भगवान क्षेत्र येथे शनिअमावस्येनिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य महामस्तक अभिषेक महोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. भारतातील जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या मूलनायक भगवान मुनिसुव्रतनाथ यांच्या महामस्तक अभिषेकासाठी राज्यासह देशभरातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. हा सोहळा बुंदेलखंड केसरी आचार्य श्री…

Read More

लेखकाला न्याय देणारी गोष्ट: समीक्षा नव्हे, जीवनच!:सामाजिक बदलासाठी लेखन; मेघना पेठेंची स्पष्टाेक्ती‎

प्रतिनिधी | सोलापूर “प्रसिद्धीसाठी नव्हे, तर समाजपरिवर्तनासाठी मी लिहित गेले. मात्र समीक्षा कधीच माझ्या वाट्याला आली नाही. पुरुष समीक्षकांना महिला लेखिकेबद्दल काहीसा संकोच असतो. खऱ्या अर्थाने लेखकाला न्याय देणारी गोष्ट म्हणजे समीक्षा नव्हे, तर जीवनच असते,” असे स्पष्ट मत मराठी साहित्यातील ठाम आणि स्वतंत्र आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेघना पेठे यांनी व्यक्त केले. प्रिसिजन वाचन…

Read More

बकरी ईदपूर्वी गोवंशाचे टॅगिंग आवश्यक:जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे यंत्रणांना निर्देश, शहरात आठ ठिकाणी चेकपोस्ट

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशाची कत्तल रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. पशूसंवर्धन विभागाने प्राण्यांचे टॅगिंग करावे आणि महापालिका स्तरावर याबाबत जनजागृती करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या प्राणीक्लेश समितीच्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे आणि पशूसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय…

Read More