अमरावतीत पाऊस सरासरीवरून 76 टक्क्यांवर घसरला:चार दिवसांत मान्सूनचा खंड; जलसाठे, पेरणी आणि व्यापाराला फटका
अमरावती जिल्ह्यात मान्सूनने दमदार हजेरी लावून सरासरी गाठली असली तरी, गेल्या चार दिवसांत पावसाचे प्रमाण पुन्हा सरासरीच्या ७६.६ टक्क्यांवर घसरले आहे. मान्सूनच्या या खंडामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, जलसाठे, पेरणी आणि स्थानिक व्यापारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.चार दिवसांपूर्वी जिल्ह्याचा पाऊस सरासरीच्या ९० टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र, त्यानंतरच्या खंडामुळे तो सुमारे १५ टक्क्यांनी घटला आहे. पावसाने…