Headlines

देवगिरी किल्ल्यावर सारथीची स्वच्छता मोहीम:40 संशोधक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांच्या वतीने देवगिरी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सारथीच्या ४० संशोधक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ‘सारथी’ संस्थेतर्फे 26 मे ते 25 जून 2026 या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 1 ते…

Read More

मावसगव्हाणच्या शेतकऱ्यांनी केला शेताकडे जाणारा रस्ता काटेरी मुक्त:शेतकऱ्यांनी एकत्र येत प्रश्न स्वतःच्या पुढाकाराने सोडवला

प्रतिनिधी | लोहगाव प्रकल्पग्रस्त मावसगव्हाण गावापासून जवळच असलेल्या नाथसागर जलफुगवटा क्षेत्राकडे जाणारा रस्ता काटेरी झाडांपासून मोकळा करण्यात आला असून या कामासाठी मावसगव्हाण येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत नाथसागराच्या जलफुगवटा क्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्यालगत वाढलेल्या काटेरी झाडांचा प्रश्न स्वतःच्या पुढाकाराने सोडवला. हा रस्ता शेतकऱ्यांच्या शेतातील शेतीला पाणी देण्यासाठी विद्युत पंप चालू करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून अनेक दिवसांपासून काट्यांमुळे…

Read More

353 कट्टे हळद चोरीचे प्रकरण उघड:सुमारे 11 लाखांचा मुद्देमाल जप्त, चार जणांना अटक; हिंगोली पोलिसांची कारवाई

हिंगोली शहरालगत लिंबाळा मक्ता येथील औद्योगिक वसाहती मधील एका गोदामातून ३५३ कट्टे हळद चोरणाऱ्या टोळीचा अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार मुख्य जणांना मंगळवारी अटक केली असून, सुमारे ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरट्यांकडून आणखी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जून…

Read More

अजित पवारांचा फोन सापडला, पण ब्लॅक बॉक्स कुठे?:सुप्रिया सुळेंचा रोष; म्हणाल्या, अशोक खरात प्रकरणामुळे राज्याची चेष्टा

सुप्रिया सुळे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून तपास यंत्रणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळ झालेल्या या अपघातानंतर अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचे त्यांनी सांगितले. हा अपघात की घातपात, याबाबत अजूनही स्पष्टता नसल्याने या प्रकरणातील तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात सर्वात मोठा मुद्दा म्हणजे ब्लॅक…

Read More

BMC Zone 5 Drain Cleaning Speed Up; Amit Satam Directs Review in 10 Days

मुंबईतील नालेसफाई कामांच्या पाहणीचा धडाका सुरू ठेवत आमदार अमीत साटम यांनी मंगळवारी पूर्व उपनगरांमध्ये संयुक्त पाहणी केली. झोन ६ मध्ये ५५ टक्क्यांहून अधिक नालासफाईचे काम पूर्ण झाले असले, तरी झोन ५ मध्ये केवळ २० टक्केच काम पूर्ण झाले आहे. झोन ५ मधील ना . आमदार साटम यांनी पूर्व उपनगरांतील मुलुंड, भांडुप, घाटकोपर, माहुल आणि चेंबूर…

Read More

सिद्धिविनायक कॉरिडॉरवरून नवा वाद; मैदान वाचवण्यासाठी नागरिकांचा एल्गार:मैदान हिरावून घेऊ देणार नाही; नागरिक रस्त्यावर

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पावरून आता नवीन वाद समोर आला आहे. प्रभादेवी परिसरातील नर्दुल्ला टँक मैदानावर पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या निर्णयामुळे परिसरातील मोकळी जागा कमी होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून मैदान वाचवण्यासाठी मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही…

Read More

अजिंठा-बुलढाणा राज्य मार्गावरील शिवना येथील वाहतूक कोंडी सुटेना:बाजारपेठेत वारंवार खोळंबा; शेगाव, नागपूरकडे जाणारे पर्यटक हैराण‎

अजिंठा लेणी आणि लोणार सरोवराला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग म्हणून अजिंठा-बुलढाणा राज्य मार्गाकडे पाहिले जाते. मात्र, सद्यस्थितीत हा मार्ग शिवना गाव परिसरात वाहतूक कोंडीचा मुख्य केंद्र बनले आहे. बसस्थानक आणि मुख्य बाजारपेठ परिसरात वाहनधारक अस्ताव्यस्त पार्किंग करीत असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी, दररोज या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, बुधवारी बाजाराच्या दिवशी…

Read More

रेवतीच्या लग्नात जल्लोष होता, पण तुमच्या नसण्याने जान मिसिंग होती:अजित पवारांच्या निधनाला 5 महिने पूर्ण, रोहित पवारांची भावूक पोस्ट

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताला आज पाच महिने पूर्ण झाले आहेत. २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या या अपघाताने संपूर्ण राज्याला आणि देशाला हादरवून सोडले होते. या घटनेला पाच महिने लोटल्याच्या निमित्ताने, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली…

Read More

शेखर सुमनचा आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर टोमणा:म्हटले – ट्रिपल इंजिन सरकार चालवत आहेत, मोदीजी संभ्रमात, माजी पत्नींच्या मैत्रीवरही कटाक्ष

अभिनेता आणि होस्ट शेखर सुमन यांनी नुकतेच आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर टोमणा मारला आहे. त्यांनी आमिरच्या 2 अयशस्वी लग्नांनंतर तिसऱ्या लग्नाला ट्रिपल इंजिन सरकार म्हटले आहे. शेखर सुमन यांनी यूट्यूब चॅनलवरील ‘शेखर टुनाईट’ या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये म्हटले आहे की, म्हणतात की राजकारण करणाऱ्यांना युतीची खूप सखोल समज असते. पण त्यांना युतीचा योग्य सल्ला या…

Read More

पंजाबी गायिका सुनंदाच्या बरेली शोमध्ये बोल्ड ठुमके:लॉलीपॉप लागेलु गाण्यावर जोरदार डान्स, चाहते अनियंत्रित झाले, पोलिसांचा लाठीचार्ज

पंजाबी गायिका सुनंदा शर्माच्या गाझियाबाद शो नंतर आता बरेली शो देखील वादात सापडला आहे. हा शो येथे झालेल्या विद्यार्थ्यांच्या गोंधळामुळे आणि सुनंदाच्या बोल्ड ठुमक्यांमुळे चर्चेत आला आहे. रविवार, ५ एप्रिलच्या रात्री बरेलीच्या फ्युचर युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित फ्युचर फिएस्टा दरम्यान, सुनंदाच्या एका डान्स परफॉर्मन्सवेळी गर्दी पूर्णपणे अनियंत्रित झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली. सुनंदाने येथे भोजपुरी गाणे ‘लॉलीपॉप’वर बोल्ड…

Read More