Headlines

Manoj Jarange Patils Strong Reply to Vijay Vadettiwar

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे शेतात शनिवारी सकाळी भर उन्हात सुरू केलेले बेमुदत उपोषण 15 तासांनंतर सोडले. त्यानंतर सरकारच्या एकंदरीत भूमिकेवर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी डबल ढोलकी सरकार म्हणत सड . मनोज जरांगे पाटील म्हणाले, विजय वडेट्टीवार यांचे कॉंग्रेसचे सरकार असताना ओबीसींचे कल्याण केले होते का? झोके बांधून…

Read More

Ayodhya Ram Mandir donation case Supreme Court hearing SIT status report CBI investigation Live updates

Marathi News National Ayodhya Ram Mandir Donation Case Supreme Court Hearing SIT Status Report CBI Investigation Live Updates अयोध्या2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी आज म्हणजेच सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांचे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करेल. यापूर्वी, विशेष तपास पथकाने (SIT) रविवारी रात्री उशिरा…

Read More

हिंगोली शहरात 4.97 लाखांचा गुटखा जप्त:तिघांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हिंगोली शहरातील पेन्शन पुरा भागामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी तारीख 9 एका घरावर टाकलेल्या छाप्यात 4 लाख 97 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे हिंगोली शहरासह जिल्हाभरामध्ये मटका, जुगारअड्डे, गुटखा…

Read More

नकारात्मकता सोडा अन् आत्मविश्वासाने प्रगती साधा:हिवरेझरे येथील कार्यक्रमात उपस्थितांना व्याख्याते गणेश शिंदेंकडून यशाचा कानमंत्र

“आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ कष्ट उपसून चालणार नाही, तर तुमच्याकडे कामाप्रती सकारात्मक दृष्टिकोन आणि अढळ आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. ज्यावेळी कर्मचारी संस्थेला स्वतःचे कुटुंब मानून काम करतो, तेव्हा त्या संस्थेची प्रगती कोणीही रोखू शकत नाही,” असे प्रेरणादायी उद्गार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी काढले. विंटेज हिल्स रिसॉर्ट (हिवरेझरे) येथे वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आणि चैतन्य…

Read More

राज्याच्या तिजोरीला “गळती’; प्रशासकीय नाकर्तेपणामुळे 32 हजार कोटींची धुळधाण:कॅगचा अहवाल राज्याच्या तिजोरीला प्रशासकीय अकार्यक्षमतेची वाळवी

एकीकडे राज्याच्या विकासासाठी निधी कमी पडत असल्याचे रडगाणे गायले जात असतानाच दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीचे अक्षरशः वाभाडे निघाले आहेत. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांनी मार्च २०२३ ला संपलेल्या कालावधीचा जो अहवाल मांडला आहे तो राज्याच्या महसूल विभागासाठी मोठा दणका मानला जात आहे. तब्बल ३२,३०७ कोटी रुपयांचा महसूल अद्याप वसूल झालेला नाही, ही…

Read More

आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत पोहोचली मुस्कान:लोकांनी म्हटले – चुकीचे काम करत असेल, नंतर इन्स्पेक्टर अविनाशमध्ये पाहून अभिमान वाटला

अभिनेत्री मुस्कान वर्माने छोट्या शहरातून, रुरकीतून बाहेर पडून मुंबईत स्वतःची ओळख निर्माण केली. संगीत शिकणाऱ्या मुस्कानच्या मनात अभिनयाचे स्वप्न तिच्या आईने जागवले, ज्या स्वतः अभिनेत्री बनू इच्छित होत्या. सुरुवातीच्या दिवसांत तिला संघर्ष, नकार आणि लोकांचे टोमणे सहन करावे लागले, पण तिने हार मानली नाही. ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमधील बिन्नीच्या भूमिकेने तिला नवी ओळख दिली….

Read More

गुजरात-MPत जैशचे 8 दहशतवादी पकडले:गुजरातेत दहशतवादी नेटवर्क पसरवण्याचे काम करत होते, एटीएसने चौकशी सुरू केली

गुजरात एटीएसने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM) च्या आठ दहशतवाद्यांना गुजरात आणि मध्य प्रदेशातून पकडले आहे. एटीएसनुसार, ते गुजरातमध्ये JeM चे एक सक्रिय नेटवर्क तयार करण्याचे काम करत होते जेणेकरून दहशतवादी कारवाया करता येतील. एटीएसने त्यांची चौकशी सुरू केली आहे. एटीएसने या सर्वांविरुद्ध राष्ट्रविरोधी कारवाया आणि दहशतवादी नेटवर्कशी संबंधित असल्याच्या गंभीर आरोपांवर पुढील कायदेशीर तपास आणि…

Read More

CBSE 12th Result Declared | Girls Outperform Boys; Marksheets on Digilocker-Umang

Marathi News National CBSE 12th Result Declared | Girls Outperform Boys; Marksheets On Digilocker Umang नवी दिल्लीकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक CBSE म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशनने 12वीचा निकाल जाहीर केला आहे. एकूण 85.20% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हे मागील वर्षापेक्षा 3% कमी आहे. यावेळी उत्तरपत्रिका ऑन-स्क्रीन मार्किंग सिस्टिम अंतर्गत तपासण्यात आल्या आहेत. उमेदवार cbse.gov.in…

Read More

शिवन्यात दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; रस्त्याच्या कडेलाच टाकतात कचरा:कचरामुक्तीच्या केवळ घोषणा, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी‎

स्वच्छ भारत अभियान (टप्पा दोन) अंतर्गत गाव हागणदारीमुक्त व कचरामुक्त करण्याच्या वल्गना एकीकडे शासन पातळीवर केल्या जात असताना, प्रत्यक्षात सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे गावात प्रवेश करताना नाकाला रुमाल बांधून प्रवेश करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला . ग्रामपंचायत आवारात साचलेला कचरा, गल्लोगल्ली तुंबलेल्या गटारी, उखडलेले रस्ते, तुटलेले ढापे आणि नळाला येणारे अशुद्ध पाणी यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या…

Read More

चांभुर्डी अवैध मुरूम उपसा प्रकरणात तिसऱ्यांदा पंचनामा:तहसीलदार डोंगरे यांच्या आदेशामुळे भूमाफियांचे धाबे दणाणले‎

तालुक्यातील चांभुर्डी येथील शासकीय जमिनीतून झालेल्या मोठ्या प्रमाणावरील अवैध मुरूम उपसा प्रकरणात महसूल प्रशासनाने अखेर पुन्हा एकदा कारवाईचे पावले उचलली आहेत. तक्रारदार श्रीरंग साळवे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर, तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या आदेशानुसार १५ मे २०२६ रोजी संबंधित जागेचा तब्बल तिसऱ्यांदा पंचनामा करण्यात आला. यापूर्वी झालेल्या दोन पंचनाम्यांमध्ये पारदर्शकता नसल्याचा आक्षेप घेत साळवे यांनी सखोल चौकशीची…

Read More