Headlines

सप्तशृंगी गडावर 22 किलो चांदीचा अपहार!:जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल चौकशीचे निर्देश, मंदिर ट्रस्टच्या कारभारावरच संशय

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावरील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या कारभारात 22 किलो चांदीची तफावत आढळल्याने मोठी खळबळ उडाली असून, या चांदी अपहार प्रकरणाची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेत आता सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते विठोबा लच्छिराम द्यानद्यान यांनी पुराव्यानिशी केलेल्या तक्रारीनुसार, मंदिरातील नक्षीकामासाठीच्या जुन्या नोंदींमध्ये…

Read More

कापूस पिकाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील:राज्यस्तर राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार वितरण सोहळा‎

‘कापूस हे विदर्भाच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख पीक असून, कापसाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत शेती पद्धती आणि शेतकरी मार्गदर्शनातून उत्पादनवाढ साध्य केली जाईल,’ असे प्रतिपादन विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी केले आहे. ते पुसदा येथे आयोजित कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा, राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत…

Read More

Maharashtra CM Orders Probe Into Fuel Shortage Scam; Devendra Fadnavis Suspects Foul Play

राज्यात वाढत्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना तातडीच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक तेवढे डिझेल वेळेत उपलब्ध करून द्यावे आणि त्यांच्या कामात कोणताही अडथळा येऊ देऊ नये, असे . शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, काही भागांत पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत अचानक 20 ते 30 टक्क्यांनी वाढ…

Read More

पेट्रोल पंपावर तरुणीची भरदिवसा निर्घृण हत्या:माथेफिरू प्रियकराने गळा चिरून संपवले, संभाजीनगरच्या करमाडमधील घटना;VIDEO

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना समोर आली आहे. भरदिवसा, लोकांच्या गर्दीने गजबजलेल्या पेट्रोल पंपावर एका माथेफिरू तरुणाने आपल्याच प्रेयसीचा गळा चिरून निर्घृण खून केला. या थरारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, करमाड येथील गणपती मंदिराजवळ…

Read More

खत खरेदीत लूट थांबवा; लिंकिंग बंद करा‎:युवक काँग्रेस अाक्रमक; कृषी अधीक्षक कार्यालयावर दिली धडक‎

प्रतिनिधी | अकोला जिल्ह्यात रासायनिक खतांच्या खरेदीबाबत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून खत विक्रेत्यांकडून लिंकिंग पद्धतीने विक्री, जादा दराने विक्री तसेच कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप करत युवक काँग्रेसने मंगळवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली. कारवाई करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते तथा प्रदेश युवक…

Read More

ऑफिसमध्ये फरशीवर गोण्या अन् भिंतीवर रक्ताचे डाग:माझ्या बायकोची बॉडी…; मृत पूनमच्या पतीने सांगितली इन्साइड स्टोरी

पुण्यातील मुंढवा परिसरात एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून ॲड. संजय सावंत याने आपल्या पत्नी आणि अल्पवयीन मुलीच्या मदतीने महिला सेक्रेटरीचा क्रूरपणे खून केला. पूनम दिनेश मुन (वय 35) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी सावंत कुटुंबातील तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी आता मृत पूनम मुन यांचे पती…

Read More

Amitabh Bachchan Ayodhya Property; The Sarayu Project Land Deal Exposed

Marathi News National Amitabh Bachchan Ayodhya Property; The Sarayu Project Land Deal Exposed | Plot Price लखनऊ/अयोध्या48 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘अयोध्यातील शरयू घाट श्रद्धा आणि प्रगतीचा एक अनोखा संगम बनला आहे…। येथे कोट्यवधी लोक येऊ लागले आहेत… जगाच्या कानाकोपऱ्यातून। तुमचे स्वागत आहे… अयोध्येच्या या सुवर्णकाळात, ज्याचा मीही रहिवासी आहे…।’ एका व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन स्वतःला अयोध्येचे…

Read More

नवरी एक, नवरदेव अनेक:आठ लग्नांनंतर नवव्या वेळी पर्दाफाश; लाखो लुटणाऱ्या बनावट नवरीला बेड्या, बोगस टोळीचा भंडाफोड

बीड जिल्ह्यात लग्नाच्या नावाखाली मोठ्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून बोगस विवाह लावणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका तरुणीने आधीच अनेक वेळा लग्न करून नवऱ्या मुलांकडून लाखो रुपये उकळल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, आठ लग्नं करूनही ही फसवणूक सुरूच ठेवत नवव्या लग्नावेळी तिचे बिंग फुटले आणि अखेर पोलिसांनी नवरीसह एजंटाला अटक…

Read More

उष्णतेच्या लाटेमुळे विद्यापीठ परीक्षांच्या वेळेत बदलाची मागणी:सिनेट सदस्य अमोल देशमुख यांनी कुलगुरूंना केले पत्रव्यवहार

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षांच्या वेळेत बदल करण्याची मागणी सिनेट सदस्य अमोल देशमुख यांनी केली आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांनी विद्यापीठाला पत्रव्यवहार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्याचे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. भारतीय हवामान विभागाने २५ एप्रिल ते १२ मे दरम्यान तापमान ४९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा…

Read More

अभ्यासाची जिद्द ठेवा व पालकांचे ऋण फेडा- मुख्य अभियंता चव्हाण:मतेवाडी फाटा पिंपळगाव येथील विद्यालयात विद्यार्थी-पालक सन्मान सोहळा‎

सध्याचे युग विज्ञानाचे आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आई-वडील तुम्हाला शिकवण्यासाठी अतोनात कष्ट करतात. ही जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याने ठेवावी. पालकांच्या कष्टाचे ऋण फेडायचे असेल तर जिद्दीने अभ्यास करा. मोठ्या पदावर नोकरी मिळवा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी केले. मतेवाडी फाटा, पिंपळगाव येथील आदर्श प्राथमिक व ग्रामगीता विद्यालयात शैक्षणिक व…

Read More