Headlines

10 Lakh Sadhus, 1000 Acres Sadhu Gram, 118 Hectares Parking

कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशभरातून येणाऱ्या भाविक व साधू-महंतांची विक्रमी गर्दी लक्षात घेऊन, प्रशासनाने 2015 च्या तुलनेत यंदा साधुग्रामचा विस्तार तब्बल तिपटीने वाढवण्यात आला असून, 1000 एकर जागेवर अत्याधुनिक सुविधांनी युक्त साधुग्राम उभारण्याचे प्रस् . प्रयागराजमध्ये कुंभाला देशभरातून भाविक मोठ्या संख्येने आल्याने आणि नाशिकच्या कुंभमेळ्याचे सरकारकडून मोठ्या प्रमाणात ब्रॅण्डींग सुरू असल्याने यंदा नाशिकमध्ये 5 कोटींहून अधिक भाविक…

Read More

पालखी प्रस्थाननंतर आळंदीत युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम:मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या माहितीनुसार निर्जंतुकीकरणही सुरू

संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर, आळंदी नगरपरिषदेमार्फत संपूर्ण शहरात युद्धपातळीवर स्वच्छता व निर्जंतुकीकरणाची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी ही माहिती दिली. पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी नगर परिषदेने मध्यरात्रीच्या वेळेत साफसफाई, कचरा संकलन व वाहतुकीची कामे सातत्याने केली. दिंड्यांच्या मुक्कामाची ठिकाणे, जर्मन…

Read More

शेतकरी मेळावा:आधुनिक शेती, संघटन शक्‍तीनेच शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटतील- पद्मश्री डॉ. श्रीरंगदादा लाड

शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांची संघटन शक्ती या दोनच गोष्टींच्या जोरावर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात. शेतकऱ्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी भारतीय किसान संघ राज्यभर मेळावे घेऊन शेतकऱ्यांना संघटित करत आहे. आगामी काळात आपल्या हक्कांसाठी तीव्र संघर्ष करावा लागेल, असा विश्वास पद्मश्री कृषी संशोधक डॉ. श्रीरंगदादा लाड यांनी व्यक्त केला. अहमदपूर तालुक्यातील राजूर येथील…

Read More

अन्वी फाट्याजवळ बस नालीमध्ये घसरली; 7 प्रवासी किरकोळ जखमी:सारोळ्याहून सिल्लोडकडे येताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात‎

पालोद-अन्वी फाट्यावरील महानुभाव आश्रमाजवळ मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एक एसटी बस अनियंत्रित होऊन रस्त्याशेजारील नालीत घसरली. या अपघातात बसमधील ७ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सारोळा येथून अन्वीमार्गे सिल्लोडकडे येत असलेली एसटी बस (एम.एच. २९ बीएल १६२१) अन्वी फाट्याजवळील वळणावर आली असता, चालकाचे बसवरील नियंत्रण अचानक सुटले….

Read More

पंतप्रधानांचे बचतीचे आवाहन, महाराष्ट्राचे मंत्री फ्रान्सला जाणार नाहीत:कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होणार होते; सरकारने म्हटले- पेट्रोल-डिझेलची कमतरता नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग दोन दिवस लोकांना इंधन आणि संसाधनांचा कमी वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, जिथे शक्य असेल तिथे पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा आणि मेट्रो, इलेक्ट्रिक बस तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. परदेशी प्रवासापासून दूर राहा. हे लक्षात घेऊन, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी घोषणा केली की, ते या…

Read More

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला झटका:भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांची निवड रद्द; पडताळणीत जात प्रमाणपत्र ठरले अवैध

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. त्यामुळे सरकारने त्यांची नगरसेवक व नगराध्यक्षपदावरील निवड रद्द केली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जोरदार झटका बसला आहे. भुसावळ नगरपरिषदेची निवडणूक नुकतीच झाली होती. त्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने गायत्री भंगाळे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय…

Read More

एकाच पावसाने महाराष्ट्र पॅरालाइज झाला!:सुप्रिया सुळे यांची कडाडून टीका, मुख्यमंत्र्यांनी तातडीने राज्यात इमर्जन्सी जाहीर करण्याची मागणी

राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मुंबई-पुणे दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले असून, मिसिंग लिंक प्रकल्प, दरडी कोसळण्याच्या घटना, मानखुर्द दुर्घटना आणि पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राज्यात ‘इमर्जन्सी’ जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. ‘महाराष्ट्रात नेमकं…

Read More

PM मोदी 10 जून रोजी 4993 दिवसांचा विक्रम करणार:विकसित भारताचा पाया 12 वर्षांत रचला गेला- मंत्री मुरलीधर मोहोळ

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतेच सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी १० जून २०२६ रोजी सलग ४९९३ दिवस पदावर राहण्याचा विक्रम पूर्ण करतील. त्यांच्या मागील १२ वर्षांच्या कार्यकाळात सन २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ निर्माण करण्याचा पाया रचला गेला आहे, असेही मोहोळ म्हणाले. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला…

Read More

बागेश्वर बाबांचे वक्तव्य गाजले:शिवराय-रामदास स्वामींचा किस्सा सांगितला; म्हणाले- चार मुलं जन्माला घाला आणि एक संघासाठी द्या

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे नव्याने चर्चा रंगली आहे. या कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याशी संबंधित एक प्रसंग सांगत उपस्थितांना प्रेरणादायी संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्याने कार्यक्रमात मोठी उत्सुकता निर्माण झाली. नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात आयोजित कार्यक्रमात भारतदुर्गा…

Read More

विधान परिषदेवरून महायुतीत धुसफूस वाढली:शंभूराज देसाईंचा थेट इशारा- "आता आलेल्या परिस्थितीला भाजपलाच सामोरे जावे लागेल"

सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आले आहेत. भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतरही शिवसेनेचा पाठिंबा अद्याप स्पष्ट झालेला नसताना राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. “नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवेळी आम्ही समन्वयाचा प्रयत्न केला, पण भाजपकडून प्रतिसाद मिळाला नाही. आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तिला भाजपलाच…

Read More