Headlines

दिव्य मराठी- 6 महिन्यांपूर्वी उबाठातून भाजपमध्ये, तरीही अध्यक्ष कसे केले?:अध्यक्ष गलांडे- पक्षात नवा-जुना असे काही नसते, अनुभवामुळे पद दिले

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपने अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती बिनविरोध निवडून आणले आहेत. भाजपने 6 महिन्यांपूर्वी उबाठातून आलेल्या अविनाश गलांडे यांना अध्यक्ष केले. शिवसेनेने उबाठा अन् अपक्षांची मोट बांधून अध्यक्ष बसवण्याची तयारी केली होती. मात्र, भाजपने एका रात्रीत ‘गेम’ फिरवत बहुमताची ‘मॅजिक फिगर’ त्यांच्या बाजूने केली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश…

Read More

‘घाटी’त 3 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा!:उन्हाळ्यामुळे शिबिरे झाली ठप्प, खासगी पेढ्यांतही रक्ताच्या पुरवठ्याची अडचण

उन्हाळ्यामध्ये शिबिरांची संख्या घटल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या घाटीत केवळ १५० बॅग रक्त शिल्लक असून हा साठा अवघे ३ ते ४ दिवस पुरेल इतकाच आहे. हीच परिस्थिती जिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांतही आहे. रक्तटंचाईचा परिणाम शस्त्रक्रियांवर होऊ शकतो. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये रक्तदान शिबिरांचे प्रमाण घटते. मात्र,…

Read More

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त विविध समाज प्रबोधनपर उपक्रम:ठिकठिकाणी विविध कार्यक्रम; शाळा महाविद्यालयात जयंती साजरी‎

समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, ११ एप्रिल रोजी सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विविध कार्यक्रमातून त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय यासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या फुल . श्री गणेश कला महाविद्यालयात महात्मा फुलेंना अभिवादन अकोला | स्थानिक कुंभारी येथील श्री गणेश कला महाविद्यालयात नुकतीच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले…

Read More

Connect the connection across the railway line to the city, Anjangaon’s Yuva Swabhiman Party appeals to Mahavitaran, demands immediate action

शहरातील रेल्वे लाईन पलीकडील भागाचा वीज पुरवठा ग्रामीण वाहिनीवरून काढून तो तात्काळ अंजनगाव शहराच्या मुख्य वीज वाहिनीला जोडण्यात यावा, या मागणीसाठी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. . युवा स्वाभिमान पार्टीचे तालुका संघटक निलेश देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. अंजनगाव सुर्जी शहरातील रेल्वे लाईन पलीकडचा भाग हा तांत्रिकदृष्ट्या शहरातच…

Read More

शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का?:त्यांच्यामुळेच तुम्ही राजकारणात आहात, याचा विसर पडता कामा नये- संजय राऊत

शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का? तुम्ही किती मोठे झाला असाल, अजितदादा असतील, सुनेत्रा पवार असतील, त्यांचे चिरंजीव असतील. तुम्ही आज राजकारणात उभे आहात ते शरद पवार यांच्यामुळे आहात. याचा विसर पडता कामा नये, असे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मांडले आहे. संजय राऊत म्हणाले, तुम्ही आज राजकारणात उभे आहात ते शरद…

Read More

West Bengal Election 2026 BJP Manifesto LIVE Update; TMC DMK AIMIM

Marathi News National West Bengal Election 2026 BJP Manifesto LIVE Update; TMC DMK AIMIM | Tamil Nadu Election कोलकाता/चेन्नई/गुवाहाटी/तिरुवनंतपुरम5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय जनता पक्ष आज पश्चिम बंगालसाठी संकल्पपत्र जारी करेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा थोड्याच वेळात कोलकाता येथे आयोजित कार्यक्रमात याची घोषणा करतील. त्यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिले – टीएमसीमुळे त्रस्त बंगालला आता परिवर्तन हवे…

Read More

शहीद सुखदेव थापर यांना जयंतीनिमित्त विचारांनी अभिवादन:नवजागरण समितीने अमरावतीत आयोजित केला कार्यक्रम

अमरावती येथे नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समितीच्या स्थानिक शाखेने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारी शहीद सुखदेव थापर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित केला. महावीर नगर येथील समिती कार्यालयात क्रांतिकारी विचारांच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात शहीद सुखदेव थापर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘साम्राज्यवाद मुर्दाबाद’, ‘शहीद…

Read More

कला,विज्ञान महाविद्यालयात 55 विद्यार्थ्यांना पदवी वितरण:पदवी वितरण समारंभ‎ उत्साहात झाला संपन्न‎

येथील कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये पदवी वितरण समारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव घनश्याम मेश्राम हे होते.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नारायण राणा महाविद्यालयातील भूगोल विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. ओमप्रकाश मुंदे उपस्थित होते. तसेच धामणगाव रेल्वे नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष अर्चना अडसड (अक्का), नगरपरिषदेचे उपाध्यक्ष गिरीश मुंदडा, महाविद्यालयाचे…

Read More

कौटुंबिक वादाचा भीषण अंत:लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईने विहिरीत उडी मारली; परिसरात खळबळ

लातूर जिल्ह्यात हृदयद्रावक घटनांची मालिका सुरूच असून, चाकूर येथील 6 वर्षीय चिमुरड्याचा त्याच्याच चुलतीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता खरोसा येथे एका विवाहित महिलेने कौटुंबिक वादातून आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. एकामागून एक घडलेल्या या भीषण आणि खळबळजनक घटनांमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून, खरोसा येथील घटनेची माहिती…

Read More

कशाला कोकण, गोवा? ‘प्री-वेडिंग शूट’साठी नगरचा तोरा नवा:जिल्ह्यातील मंदिरे व ऐतिहासिक ठिकाणांना पसंती; स्थानिक पर्यटनाला लाभले ‘ग्लॅमर’‎

लग्न म्हटलं की केवळ अक्षता आणि मंगलाष्टके उरली नसून, त्यापूर्वीचा ‘प्री-वेडिंग शूट’ हा सोहळा आता तरुण जोडप्यांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनला आहे. एकेकाळी यासाठी कोकण, गोवा, महाबळेश्वरची वाट धरणारी पावले आता स्वतःच्या अहिल्यानगर जिल्ह्याकडेच वळू ला . सध्या लग्नसराईचा हंगाम जोमात असून ऐतिहासिक चांदबीबी महाल येथे दररोज ४ ते ५ जोडपी प्री-वेडिंग शूटसाठी हजेरी लावत…

Read More