Headlines

भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत राहील:सरकारने सांगितले- अमेरिकेच्या निर्बंधांमुळे फरक पडणार नाही, मे महिन्यात दररोज 23 लाख बॅरल कच्चे तेल खरेदी केले

अमेरिकेकडून मिळणारी निर्बंधांची सूट संपल्यानंतरही भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे सुरूच ठेवेल. पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, रशियाकडून कच्च्या तेलाची (क्रूड ऑइल) खरेदी पुढेही सुरूच राहील. अमेरिकेच्या निर्बंधांची सूट संपल्याने भारताच्या आयात योजनेवर कोणताही परिणाम होणार नाही, कारण भारताचा हा निर्णय कोणत्याही देशाच्या सवलतीवर आधारित नसून…

Read More

'उरी' अभिनेत्री रीवा अरोरासोबत गैरवर्तन:डिलिव्हरी बॉयने घरी शिवीगाळ केली, प्रकरण वाढल्यावर पोलिसांना बोलवाले; ब्लिंकिटकडेही तक्रार केली

‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ फेम अभिनेत्री रीवा अरोराने तिच्यासोबत घडलेल्या एका भयानक घटनेचा खुलासा केला आहे. रीवाने सांगितले की, 10 दिवसांपूर्वी एका ऑनलाइन डिलिव्हरी एजंटने तिच्या आणि तिच्या कुटुंबासोबत गैरवर्तन केले आणि शिवीगाळ केली. प्रकरण इतके वाढले की मध्यस्थीसाठी मुंबई पोलिसांना बोलावावे लागले. अभिनेत्रीने आता ही संपूर्ण घटना सार्वजनिक करत कंपनीच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले…

Read More

हिमाचलमध्ये तरुणीचा गळा चिरून खून, आरोपीला अटक:ग्रामस्थांनी लाठी-काठ्यांनी मारहाण केली, नशेत गुन्हा केल्याची शक्यता, कॉलेजला जाताना हल्ला

हिमाचल प्रदेशातील मंडी येथे सोमवारी सकाळी एका 19 वर्षीय तरुणीचा गळा आणि हात कापून खून करण्यात आला. कृत्य केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी साडेतीन तासांनी अटक केली. त्यापूर्वी ग्रामस्थांनी लाठी-काठ्यांनी आरोपीला बेदम मारहाण केली. पोलिसांनी त्याला घटनास्थळापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर ग्रामस्थांच्या मदतीने जंगलात पकडले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. आरोपी…

Read More

महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीत राजकीय विलंब:काँग्रेसची 'विनाअट' तात्काळ अंमलबजावणीची मागणी; ओबीसी आरक्षणावरही भर

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीतील विलंबावरून केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. हा विलंब भाजपचा सुनियोजित राजकीय कट असून, महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली मतदारसंघ पुनर्रचनेचा फायदा घेणे हाच सत्ताधारी पक्षाचा खरा हेतू असल्याचा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसने या विधेयकाची तात्काळ आणि विनाअट अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या…

Read More

जिल्हा बँकांमधील नोकरभरतीत 70%जागा स्थानिक उमेदवारांसाठी राखीव:राज्य सरकारचा मोठा निर्णय; ग्रामीण भागातील तरुणांना रोजगारात प्राधान्य

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरतीबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या बँकांमधील रिक्त पदांच्या भरतीमध्ये आता ७० टक्के जागा संबंधित जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या स्थानिक उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. यामुळे . जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या प्रामुख्याने जिल्ह्यातील शेतकरी, सभासद आणि ग्रामीण जनतेशी निगडीत असतात. स्थानिक उमेदवारांना बँकेच्या कामकाजाची आणि भौगोलिक…

Read More

अमरावतीत परिचारिकांचे कामबंद आंदोलन सुरू:'जीएमसी'मध्ये महिला परिचारिकेवर अत्याचार; पोलिसांच्या उदासीनतेविरोधात संतापाचा उद्रेक

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) एका महिला परिचारिकेवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी स्थानिक पोलिस प्रशासनाने दखल न घेतल्याने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या स्थानिक शाखेने आज, शनिवार, १६ मे पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे रुग्णालयातील रुग्णसेवा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी कर्तव्यावर असताना एका अज्ञात…

Read More

सेन्सेक्स 500 अंकांनी वाढून 77,150च्या पातळीवर:निफ्टी 160 अंकांनी वाढून 23940 वर पोहोचला; बँकिंग आणि ऑटो शेअर्समध्ये खरेदी

आठवड्याच्या शेवटच्या व्यावसायिक दिवशी, म्हणजेच आज शुक्रवार, 10 एप्रिल रोजी, सेन्सेक्स 500 अंकांनी (0.66%) वाढून 77,150 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 160 अंकांची वाढ झाली आहे, तो 23940 वर पोहोचला आहे. आजच्या व्यवहारात बँकिंग आणि ऑटो शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे. आशियाई बाजारांमध्येही वाढ ९ एप्रिल रोजी अमेरिकन बाजारात तेजी होती काल सेन्सेक्स 931 अंकांनी…

Read More

छत्रपती संभाजीनगर-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांवरून संताप:अंबादास दानवेंनी सरकारला धारेवर धरलं; नितीन गडकरींना थेट पत्र

छत्रपती संभाजीनगर ते नाशिक महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे. विशेषतः वैजापूरजवळील चार ते पाच किलोमीटरचा पट्टा अत्यंत धोकादायक बनला असल्याचे…

Read More

माळेगाव शिवारात देशीदारूच्या 13 बॉक्ससह 5.57 लाखांचा मुद्देमाल जप्त:दोघांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली ते आखाडा बाळापूर मार्गावर माळेगाव शिवारात पोलिसांच्या पथकाने एका कारसह देशीदारूचे 13 बॉक्स असा 5.57 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 13 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला असून दोघांनाही ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली ते माळेगाव मार्गे शेंबाळपिंपरी कडे एका कारमधून देशीदारूच्या बॉक्सची वाहतूक केली…

Read More

उष्णतेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज:नागपुरात उभारणार राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था – मंत्री गिरीश महाजन

वातावरणीय बदलांमुळे राज्यात हवामानात मोठे आणि अनियमित बदल दिसून येत आहेत. मे महिन्यात पाऊस, एप्रिलमध्ये गारपीट तसेच वर्षभर विविध ठिकाणी पावसाच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे. उष्णतेसारख्या आपत्तीचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी ठोस प्रणाली निर्माण केली जात असून यासाठी मानक कार्यपद्धती (SOP) तयार करण्यात आली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली….

Read More