Headlines

देशात 90, महाराष्ट्रात 98% पाऊस; पण यंदा खंडही मोठे:नैऋत्य मान्सून येत्या 2 ते ३ दिवसांत केरळममध्ये; संभाजीनगरला वादळी पावसाचा तडाखा

देशाची अर्थव्यवस्था आणि शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला नैऋत्य मान्सून येत्या २ ते ३ दिवसांत केरळमच्या मार्गे देशात प्रवेश करू शकतो. यंदा प्रशांत महासागरातील ‘एल निनो’च्या प्रभावामुळे देशभरात सरासरीपेक्षा कमी (९०%) पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला तरी, महाराष्ट्रासाठी मात्र एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात यंदा सरासरीच्या तब्बल ९८ टक्के पाऊस पडण्याची…

Read More

उद्धव ठाकरे कधी जमिनीवर आलेच नाहीत, आता काय येणार?:श्रीकांत शिंदेंचा टोला, म्हणाले- वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी म्हणून रुग्णालयात हलवले

उद्धव ठाकरे आतापर्यंत कधीही जमिनीवर आलेले नाहीत, ते आता काय येणार? त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे. नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीकास्त्र सोडले. तसेच संसदेत एनडीएची ताकद वाढली असून, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे 13 खासदार महाराष्ट्राचे…

Read More

रोजंदारी करून पाहिलेले खाकी‎वर्दीचे स्वप्न पहिल्याच प्रयत्नात पूर्ण‎:कन्नड तालुक्यातील हतनूर येथील गुंजाळ बंधूंची एकाचवेळी निवड‎

प्रतिनिधी | हतनूर जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील मुले कोणतीही परिस्थिती बदलू शकतात, याचे जिवंत आणि प्रेरणादायी उदाहरण कन्नड तालुक्यातील हतनूर येथे पाहायला मिळाले. अत्यंत गरिबीत, आई-वडिलांसोबत मोलमजुरी करून शिक्षण घेणाऱ्या विष्णू भानुदास गुंजाळ आणि राहुल भानुदास गुंजाळ या दोन सख्ख्या भावांनी पहिल्याच प्रयत्नात भारतीय सैन्य दलाच्या अग्नीवीर भरतीत यश मिळवून स्वप्न…

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:कपाशी बियाणे पहिल्याच दिवशी संपले; नाइलाजास्तव अन्य खरेदी

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात बियाणे विक्रीचा शुभारंभानंतर पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी असलेले कपाशी बियाणे अजित-५ हे वाण संपल्याचे शनिवारी दिसून आले. शेतकऱ्यांनी सकाळीच अनेक कृषी केंद्रांवर धाव घेतली. मात्र त्यांना या बियाण्यांचा साठा संपल्याचे सांगण्यात आले. कृषी केंद्रांचे संचालक, तेथील कर्मचारी शेतकऱ्यांना अन्य बियाणे घेण्याचे सुचवत असल्याचे पहावयास मिळाले. मात्र शेतकरी त्याच वाणावर ठाम होते….

Read More

फ्लॉपची भीती, अक्षयने घेतला भोजपुरीचा आधार:अश्लील गाण्याचे बोल- 'रगडके नहला देब साबुन से', अशाच गाण्यामुळे नोरा-संजय अडकले

‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटातील ‘घिस घिस घिस’ हे गाणे आज प्रदर्शित झाले आहे. हे एक भोजपुरी गाणे आहे, ज्यात अक्षय कुमार भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहसोबत अश्लील आणि दुहेरी अर्थाच्या गीतांवर थिरकताना दिसत आहे. अर्थात, सतत फ्लॉप चित्रपट देणारा अक्षय कुमार आता या नवीन रणनीतीसह भोजपुरी प्रेक्षकांना लक्ष्य करत भोजपुरी कलाकारांचा आधार घेत आहेत. अक्षय…

Read More

तुझ्यावरील गद्दारीचा शिक्का कसा पुसणार?:हा वाघचा कातडं पांघरलेला लांडगा निघाला, उद्धव ठाकरेंचा निंबाळकरांवर हल्लाबोल

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून शिवसेनेत दुसरे सर्वात मोठे बंड पाहायला मिळाले असून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे 6 खासदार फोडून त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे. शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना देण्यात आलेला हा दुसरा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर आक्रमक झालेल्या उद्धव ठाकरे यांनी थेट या 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरे…

Read More

'बॉस'चा DP अन् 5.30 कोटींचा गंडा:अकाऊंटंटला मेसेज करून करोडोंची फसवणूक, सायबर पोलिसांकडून पुण्यातून आरोपीला बेड्या

राजस्थान पोलिसांच्या राज्य सायबर क्राईम शाखेने कॉर्पोरेट कंपन्यांना लक्ष्य करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय सायबर टोळीचा पर्दाफाश करत महाराष्ट्रातील पुणे येथून एका आरोपीला अटक केली आहे. सायबर ठगांनी एका नामांकित कंपनीच्या चेअरमनच्या व्हॉट्सॲप प्रोफाइल फोटो (डीपी) आणि नावाचा वापर करून कंपनीच्या अकाउंटंटला फसवले आणि दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 5 कोटी 30 लाख रुपये…

Read More

Heavy Rain Alert: Palghar & Kalyan-Dombivli Schools Closed

राज्यात गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनने दमदार बॅटिंग सुरू ठेवली असून मुंबईसह उपनगरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. हवामान विभागाने ४ ते ६ जुलै दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये अत्यंत . अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उद्भवू शकणारी पूरस्थिती आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत….

Read More

महाराष्ट्रात 'व्यवहारिक मराठी' अनिवार्य:प्रवासी सुरक्षेसह भाषिक स्वाभिमानाचा नवा अध्याय, महाराष्ट्र मोटार वाहन नियमात सुधारणा

“मराठी ही कोणाला दूर करणारी भाषा नाही, तर माणसाला माणसाशी जोडणारी भाषा आहे.” या भावनेतून महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 4, 22, 78 आणि 85 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून, 16 ऑगस्ट 2026 पासून…

Read More

उपळाईमध्ये बोगस डॉक्टर गजाआड; चुकीच्या उपचारामुळे रुग्ण दगावला:प्रिन्स क्लिनिकवर पोलिसांची धाड; मृताच्या नातेवाइकांकडून कठोर शिक्षेची मागणी‎

वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारी कोणतीही पदवी नसताना आणि ॲलोपॅथी उपचारांचा अधिकार नसताना मागील २० वर्षांपासून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या एका बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश झाला आहे. बार्शी तालुक्यातील उपळाई (ठोंगे) येथे ५ मे रोजी सकाळी १० वाजता ही कारवाई करण्यात आली. शंकर मनोहर पाठक ऊर्फ डॉ. एस. एम. पाठक (बी.ए.एम.एस. बोर्ड लावलेला) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव…

Read More