Headlines

‘जल जीवन’चा बोजवारा!:हिंगोलीच्या नांदूरा येथील महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा; 24 मेपासून उपोषणाचा इशारा

हिंगोली तालुक्यातील नांदूरा येथे पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी महिलांनी गुरुवारी ता. 21 दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे अन्यथा तीन दिवसानंतर कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. हिंगोली तालुक्यातील नांदूरा येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे कामे झाले आहे. मात्र सदरील काम…

Read More

Aamir Khan Security Increased In Mumbai After Threat

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आमिर खानला तिसरे लग्न केल्याबद्दल मिळालेल्या कथित धमकीबद्दल चौकशी सुरू करण्यात आली आहे. शनिवारी व्हॉइस क्लिप आणि सोशल मीडिया पोस्ट समोर आल्यानंतर पोलिसांनी वांद्रे पश्चिममधील पाली हिल येथील आमिर खानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली. मात्र, आमिर खान सध्या देशाबाहेर आहेत. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अद्याप व्हॉइस क्लिप किंवा सोशल…

Read More

1 लाख कोटींचा प्रकल्प:धारावीत नवे पर्व ! 350 चौरस फुटांची 1 लाख घरे, 3 लाख हातांना मिळेल सुरक्षितता, 12 हजार उद्योग 5 वर्षे टॅक्स फ्री

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख पुसून धारावी आता जगातील एक आधुनिक ‘बिझनेस हब’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत येथील रहिवाशांना मिळणारे ३५० चौरस फुटांचे घर आणि लघुउद्योगांना मिळणारी करसवलत हे केवळ पुनर्वसन नसून, मुंबईच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारे पाऊल आहे. सुमारे ८,३०० कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या या ‘मिनी इकॉनॉमी’ला आता कॉर्पोरेट…

Read More

गार्ड म्हणाले- तेजप्रताप 6 जून रोजी अनुष्काच्या घरी आले होते:भाऊ आकाशने रजिस्टर एंट्री करण्यास नकार दिला, CCTV बॅकअप फक्त 4 दिवसच राहतो

‘संध्याकाळचे 6 वाजले होते. माझी शिफ्ट बदलत होती. याच दरम्यान तेजप्रताप अपार्टमेंटमध्ये आले. मी बाऊन्सर्सच्या गर्दीत त्यांना आधी ओळखू शकलो नाही. नंतर नेताजींना पाहिल्यावर समजले की ते 207 मध्ये जातील. ते तर नेहमीच ये-जा करत असतात. आता तर 207 मधील कुटुंबही कुठेतरी निघून गेले आहे. फ्लॅटला अनेक दिवसांपासून कुलूप लावले आहे. लोक कुठे गेले, माहीत…

Read More

Beed Vilas Ghule Murder Case: Woman Alleges Rape & Threats

बीड जिल्ह्यातील गाजत असलेल्या विलास घुले हत्याप्रकरणाला आता नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणात पीडित महिलेने गंभीर आरोप करत संपूर्ण घटनाक्रम उघड केला आहे. दरम्यान, या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार बजरंग सोनवण . ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेने आरोप केला आहे की, विलास घुलेचा मित्र उमेश माने याने…

Read More

PM Modi Karnataka Visit | Inauguration Sri Guru Bhairavaya Book Launch HD Devegowda

Marathi News National PM Modi Karnataka Visit | Inauguration Sri Guru Bhairavaya Book Launch HD Devegowda बंगळूरु1 तासापूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी कर्नाटक दौऱ्यावर असतील. पंतप्रधानांनी सकाळी 11 वाजता मंड्या जिल्ह्यातील श्री क्षेत्र आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन केले. थोड्याच वेळात ते लोकांना संबोधितही करतील. याशिवाय त्यांनी ‘सौंदर्य लहरी अँड शिव…

Read More

लोकांनी महायुतीविरोधात निवडून दिलंय, मग खासदार अस्वस्थ का?:2029 मध्ये देशात 'इंडिया' आघाडीच सत्तेत येणार- संजय राऊत

आमच्या पक्षातून किंवा शरद पवारांच्या पक्षाकडून निवडून आलेल्या खासदारांना लोकांनी महायुतीच्याविरोधात निवडून दिले आहे. मग त्यांनी अस्वस्थ का व्हावे? असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शरद पवार गटातील 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत, पंतप्रधान मोदी आणि शहा त्यांच्यामागे लागले आहेत ते खासदार काय करतील सांगता येत नाही या पृथ्वीराज चव्हाण यांच्या…

Read More

अशोक पर्वात संविधानाचा जागर; 500 प्रतींचे करणार वितरण:मूल्यांच्या जपणुकीसाठी सम्राट अशाेक प्रतिष्ठान, भीमशक्ती संघटनेचे आयाेजन

भारतीय सुवर्णयुगाचे शिल्पकार सम्राट अशोक यांच्या ऐतिहासिक कार्याला उजाळा देणाऱ्या राज्यस्तरीय “अशोक पर्व महोत्सवा’त यंदा एक विशेष आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात येत आहे. या महोत्सवात तब्बल ५०० भारतीय संविधानाच्या प्रतींचे वितरण करण्यात येणार असून, . मूर्तिजापूर तालुक्यातील भवनसुंदर वानखडे यांचा हा उपक्रम असून त्यांनी ५०० संविधान प्रतींचे दान देत समाजापुढे आदर्श ठेवला आहे. सामाजिक, धार्मिक…

Read More

प्रलंबित मागण्यांसाठी चांदवडमधील‎कृषी निविष्ठा विक्री केंद्रे बेमुदत बंद‎:तालुका अ‍ॅग्रो डीलर्स असोसिएशनचे तहसीलदार, कृषी अधिकाऱ्यांना निवेदन‎

कृषी निविष्ठा विक्री व्यवसायातील गेल्या ४-५ वर्षांपासूनच्या प्रलंबित अडचणी आणि मागण्यांवर शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याने, राज्यातील निविष्ठा विक्रेत्यांनी सोमवार (दि. २७) पासून बेमुदत बंद पुकारला आहे. या राज्यव्यापी आंदोलनात चांदवड तालुक्य . या संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन चांदवड तालुका अ‍ॅग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने तहसीलदार अनिल चव्हाण, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांना…

Read More

Mumbai Thackeray Faction Posters Spark Debate; Political Message on Anniversary

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, पक्षाच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत उबाठा गटाने मोठ्या प्रमाणावर पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टर्समधून पक्षाने आपल्या विचारधारेचा आणि . ‘गद्दार बदलले, चेहरे बदलले… पण विचार नाही’ मुंबईतील विविध भागांत लावण्यात आलेल्या पोस्टर्सवरील एक संदेश विशेष चर्चेत आला आहे. “गद्दार बदलले, चेहरे बदलले……

Read More