Headlines

थरूर म्हणाले- पासपोर्टवरील सरकारचे निर्णय निरर्थक:यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होतोय; पासपोर्ट व आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले जावेत

काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले- केंद्र सरकारचे हे म्हणणे की पासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा नाही, एक हास्यास्पद कायदेशीर विरोधाभास आहे. त्यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर लिहिले की सरकारचा निर्णय गोंधळ आणि राजकीय वादाचे कारण आहे. त्यांनी पुढे लिहिले की, पासपोर्टला नेहमीच सर्वात विश्वसनीय सरकारी ओळखपत्र मानले गेले आहे. जर पासपोर्टने देशात नागरिकत्व सिद्ध होत नसेल, तर कोणत्या…

Read More

रोहित पवार, पुढे तुम्ही आमचेच झेंडे घेऊन फिरणार:'ऑपरेशन तुतारी' आधीच झाले होते, शरद पवार-अजितदादांच्या 'त्या' भेटीवरून शिरसाटांचा मोठा दावा

आम्हाला उद्धव ठाकरे यांचा स्वभाव माहिती आहे, मी त्यांच्यासोबत काम केले आहे, ते कधी तोंड फिरवतील याचा काही नेम नाही. रोहित पवारांनी आपला पक्ष वाचवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. कधी हे ऑपरेशन तुमच्याकडे येईल हे सांगता येत नाही, आता काही जरी बोलत असलात तरीसुद्धा पुढे तुम्ही आमचेच झेंडे घेऊन फिरणार आहात, असे शिवसेना नेते संजय शिरसाट…

Read More

सुनील शेट्टीची नात करते नरेंद्र मोदींची पूजा:म्हटले- साईं बाबांच्या फोटोशेजारी आहे मोदीजींचा फोटो, मंदिराचे लाडू खाऊ घालते

सुनील शेट्टी यांनी नुकतेच सांगितले आहे की, त्यांची १५ महिन्यांची नात इवारा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भक्त आहे. ती रोज त्यांचा फोटो पाहते आणि त्यांना गणेश मंदिरात वाहिलेले लाडू आणून खाऊ घालते. सुनील शेट्टी यांनी नुकतेच टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, ‘मी नेहमीच म्हटले आहे की मी नरेंद्र मोदींचा खूप मोठा चाहता आहे. मी कोणत्याही…

Read More

उभ्या असलेल्या कारची एअरबॅग अचानक उघडली अन् क्षणात होत्याचं नव्हतं:मुंबईत 25 वर्षीय कार विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?

मुंबईलगतच्या मीरा रोड परिसरात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. सेकंड-हँड कारचा व्यवसाय करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाचा कारची तपासणी करत असताना स्टिअरिंगमधील एअरबॅग अचानक उघडल्याने मृत्यू झाला. एअरबॅग उघडताना तिच्या प्लास्टिक कव्हरचा जबरदस्त फटका मानेवर बसल्याने गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. या विचित्र अपघातामुळे वाहनांच्या सुरक्षाव्यवस्थेवर आणि एअरबॅगच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह…

Read More

अदानी खटला त्वरित रद्द करण्यास अमेरिकन न्यायाधीशांचा नकार:म्हणाले- फक्त साध्या निवेदनामुळे खटला रद्द होणार नाही; सरकारला पूर्ण स्पष्टीकरण द्यावे लागेल

अमेरिकेच्या न्यायाधीशांनी शुक्रवारी न्याय विभागाला निर्देश दिले आहेत की त्यांनी भारतीय व्यावसायिक गौतम अदानी यांच्यावरील फौजदारी खटले मागे घेण्याच्या त्यांच्या निर्णयाचे समर्थन करणारी कारणे सांगावीत. अदानींच्या वकिलांनी खटला औपचारिकपणे रद्द करण्याच्या विनंतीवर कोर्टाने त्वरित निर्णय देण्यास नकार दिला आहे. फेडरल प्रॉसिक्यूटर्स म्हणजेच सरकारी वकिलांनी 18 मे रोजी घोषणा केली होती की ते या प्रकरणात पुढे…

Read More

Nagpur Police Commissioner Vishwas Nangre Patil Faces Raj Thackerays Criticism

नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमाला हजेरी लावत संघाची स्तुती केल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी काँग्रेसने ‘ऑल इंडिया सर्व्हिसेस कंडक्ट रुल्स’चा (सेवा नियमा . राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर करत या प्रकरणावर आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. “राजीनामा द्या, तुमचंही…

Read More

गद्दार खासदारांना धडा शिकवण्याची वेळ आलीय:छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणारी गद्दार औलाद अजूनही जिवंत; अरविंद सावंतांचा थेट हल्ला

उद्धव ठाकरे हे काही चार्टर्ड विमानाने आले नाही, त्यांचा दौरा ठरलेला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ते एकाच विमानातून आले हा केवळ योगायोग आहे, असे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. विमानात काही चर्चा होत नसते. छत्रपती शिवाजी महाराज यांना आपल्याच लोकांसोबत अधिक लढावे लागले आणि छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यात आपलीच…

Read More

पक्षांतराला जनमताचा कौल घ्या!:फोडाफोडीच्या राजकारणावर मनसेची भूमिका, संसदेत विधेयक आणायला हवे, देशपांडे संजय राऊतांनाही करणार विनंती

महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या पक्षांतराच्या मालिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) वेगळी भूमिका मांडली आहे. अलीकडेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर राज्यातील पक्षांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात जनमत चाचणी घेणे बंधनकारक करण्याची संकल्पना मांडली आहे. तसेच हा विषय संसदेत उपस्थित…

Read More

फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोकशाही धोक्यात:जनता वैतागली, ठाकरे गट पुन्हा उभारी घेईल- विजय वडेट्टीवार

“महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या घाणेरड्या राजकारणाला राज्यातील जनता आता पूर्णपणे वैतागली असून लोकांमध्ये या लोकप्रतिनिधींबद्दल प्रचंड राग आहे. जर कुणाला पक्ष सोडायचाच असेल, तर त्यांनी आधी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि मगच दुसऱ्या पक्षात गेले पाहिजे,” अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बंडखोरांवर हल्ला चढवला आहे. सध्या देशात लोकशाही पूर्णपणे धोक्यात आली असली, तरी शिवसेना…

Read More

MP Bajarang Sonawanes Son Saurav Sonawane to be Questioned by SIT

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडणार आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडून (SIT) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांची . पुरवणी जबाबात सौरव सोनवणे यांचे नाव या प्रकरणात फिर्यादीने दिलेल्या पुरवणी जबाबात सौरव सोनवणे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात…

Read More