Headlines

दीड वर्षांपासून उच्छाद मांडणारे दोन चोरटे फ्रेजरपुरा पोलिसांच्या जाळ्यात

शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या दीड वर्षांपासून घरफोडी आणि चोऱ्यांचे सत्र राबवून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून चोरी, घरफोडीचे नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून सोन्याची लगड, ३.६९ लाखांची रोख आणि दुचाकी वाहनांसह एकूण २४ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल…

Read More

13 हजारांची भाड्याची खोली अन् 30 कोटींचा 'कारभार':अंधेरीत मोठ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश, गुजरातचा फरार तस्कर अटकेत

मुंबईतील अंधेरी परिसरात एका अत्यंत साध्या भाड्याच्या खोलीतून चालणाऱ्या कोट्यवधींच्या अंमली पदार्थांच्या काळ्या व्यवसायाचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अवघ्या १३ हजार रुपये भाड्याच्या खोलीत दरमहा २५ ते ३० कोटी रुपयांचे ‘एमडी’ (मेफेड्रोन) ड्रग्ज तयार केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. खार पोलिसांनी गस्तीदरम्यान केलेल्या एका कारवाईतून हे मोठे रॅकेट उघडकीस आले. या प्रकरणी…

Read More

संभाजी महाराजांच्या स्मारकांसाठी 529.87 कोटींचा सुधारित आराखडा:बलिदान व समाधी स्थळ स्मारकाची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर (ता. हवेली) येथील बलिदान स्थळ आणि वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील समाधी स्थळ स्मारकाच्या विकासासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे या विकास आराखड्यासाठी आता ५२९.८७ कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय जारी झाला आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणी वेळेत पूर्ण व्हावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. नव्याने समाविष्ट कामे…

Read More

टक्केवारी घेणं ही उबाठा अन् संजय राऊतांचीच परंपरा:राऊत 25 वर्षे खासदार आहात, महाराष्ट्रात एक तरी शाळा बांधली का?- नवनाथ बन

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा भाजपला प्रश्न विचारण्याआधी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या कारभाराचा हिशोब द्यावा. कोविड काळातील कंत्राटे, आर्थिक व्यवहार आणि प्रशासनातील निर्णयांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. महाराष्ट्रातील जनतेने त्यावेळीच त्यांना सत्तेबाहेर करून उत्तर दिले. त्यामुळे धमक्या आणि आव्हानांची भाषा करून राजकीय वास्तव बदलणार नाही, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी…

Read More

आंदोलनाचा धसका:नियमित वीज पुरवठा करण्याचे आश्वासन, आमदार जानकरांची पदयात्रा अखेर स्थगित

गेली २ महिन्यांपासून माळशिरस तालुक्यात सुरू असलेला अनियमित आणि कमी दाबाचा वीजपुरवठा, तसेच ग्रामीण भागात रात्री ६ ते १० या वेळेत होणाऱ्या भारनियमनाच्या त्रासाविरोधात आमदार उत्तमराव जानकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. वेळापूर ते माळशिरस अशी २० किलोमीटर लांबीची भर उन्हातील पायी पदयात्रा गुरुवार दि. २१ मे रोजी काढण्यात येणार होती. मात्र, आंदोलनाची तीव्रता पाहून…

Read More

सारोळ्यामध्ये पाणीटंचाईमुळे‎ मिरचीचे पीक काढण्याची वेळ‎:केलेला खर्चही पदरी पडेना, शासनाने पंचनामे करण्याची होतेय मागणी

निसर्गाची अवकृपा, बदलणारे हवामान आणि तीव्र पाणीटंचाईमुळे शेती व्यवसाय दिवसेंदिवस तोट्याचा ठरत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथील शेतकरी अशोक संपत वराडे यांनी पिकावरील वाढती रोगराई आणि पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे आपली एक एकर क्षेत्रातील शिमला मिरचीचे पीक स्वतःच्या हाताने उपटून टाकले आहे. यामुळे या शेतकऱ्याचे आर्थिक संकट गडद झाले आहे….

Read More

सेन्सेक्समध्ये 300 हून अधिक अंकांची वाढ, 77300 वर:निफ्टीही 100 अंकांनी वाढला; ऑटो आणि बँकिंग शेअर्समध्ये जास्त खरेदी

शेअर बाजारात आज म्हणजेच 15 जुलै रोजी तेजी आहे. सेन्सेक्स 300 अंकांनी अधिकच्या तेजीसह 77,300 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही सुमारे 100 अंकांची तेजी आहे, तो 24,150 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. ऑटो आणि बँकिंग शेअर्समध्ये आज जास्त खरेदी आहे. कच्चे तेल 1% वाढून 85 डॉलरच्या पुढे गेले कच्च्या तेलाची किंमत आज 1%…

Read More

पाळोदी येथे अल्पभूधारक शेतकऱ्याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या:नापिकी अन कर्जाचे कारण, कळमनुरी पोलिस ठाण्यात नोंद

कळमनुरी तालु्क्यातील पाळोदी येथे अल्पभूधारक तरूण शेतकऱ्याने नापिकी व कर्जाला कंटाळून शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात रविवारी ता. ३१ अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील पाळोदी येथील शेतकरी गजानन शिंदे (३५) यांना पाळोदी शिवारात चार एकर शेत आहे. या शेतीच्या उत्पन्नावरच त्यांच्या…

Read More

2285 Posts Vacant; Apply Now!

3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोगाने एकत्रित कनिष्ठ अधीनस्थ सेवा (पदवीधर स्तर) मुख्य परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवार 29 मे ते 18 जूनपर्यंत अर्ज करू शकतात. आयोगाने हे देखील स्पष्ट केले आहे की, अर्ज करताना उमेदवारांचे तेच फोटो आणि स्वाक्षरी वापरले जातील जे PET-2025 दरम्यान अपलोड केले होते. यामध्ये…

Read More

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून शेतकऱ्यांचे आंदोलन:मक्रणपूर पुलावर शीवरस्त्यासाठी शेतकऱ्यांचा दोन दिवसांपासून सत्याग्रह‎

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील मक्रणपूर पुलावर शीव रस्त्यासाठी शेतकरी सोमवारपासून सत्याग्रह करत आहेत . शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून निषेध केला. यासंदर्भात किसान सभेचे कार्यकर्ते बापू गवळी यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग गट नंबर ५२ ते गट नंबर २१ अशा तीन किलोमीटर शिव रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. यासंदर्भात…

Read More