Headlines

पुणे शहरात 600 हून अधिक कचरा प्रकल्प बंद:नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपाची लवकरच व्यापक कारवाई

पुणे शहरात दररोज 100 किलोपेक्षा अधिक ओला कचरा निर्माण करणाऱ्या संस्था, हॉटेल्स, मंगल कार्यालये आणि गृहनिर्माण सोसायट्यांसाठी स्वतःच्या परिसरातच कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक असतानाही अनेक ठिकाणी या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने आता कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात सुमारे…

Read More

अवनीत कौरने प्लास्टिक सर्जरीच्या अफवांवर मौन सोडले:अभिनेत्री म्हणाली- वयानुसार लूकमध्ये नैसर्गिक बदल झाला आहे

अभिनेत्री अवनीत कौरने नुकतेच तिच्या दिसण्याबद्दल सुरू असलेल्या प्लास्टिक सर्जरी आणि बोटॉक्सच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली. तिने स्पष्ट केले की तिच्या दिसण्यातील बदल वयानुसार नैसर्गिकरित्या झाला आहे. विशेष म्हणजे, अवनीत कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. वेळेनुसार तिच्या दिसण्यात आलेल्या बदलांबद्दल सोशल मीडियावर काही लोकांकडून बोटॉक्स किंवा प्लास्टिक सर्जरी…

Read More

India Time Capsule Unearthing Controversy; Red Fort, Indira Gandhi Era

लेखक: अभिषेक गर्ग7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250 व्या वर्धापनदिनानिमित्त एक टाइम कॅप्सूल पुरले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या 25 वर्षांनंतर असेच एक टाइम कॅप्सूल पुरण्यात आले होते. आज त्याचीच कहाणी… *** 15 ऑगस्ट 1973, स्वातंत्र्याचा 26 वा वर्धापनदिन. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी सकाळी-सकाळी लाल किल्ल्यावर पोहोचल्या. प्रथेप्रमाणे तिरंगा फडकवला, भाषण…

Read More

आरोग्य सेवेत कट प्रॅक्टिस-निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही:शासकीय रुग्णालयांवर विश्वास वाढवून संस्थात्मक प्रसूतींना प्राधान्य द्या– मंत्री आबिटकर

राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार, पारदर्शक आणि तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक जबाबदारीने काम करावे. रुग्णांना जाणीवपूर्वक खासगी रुग्णालयांकडे वळविणे, कट प्रॅक्टिसला प्रोत्साहन देणे किंवा शासकीय यंत्रणेतील उपलब्ध सुविधांकडे दुर्लक्ष करणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रकारांमध्ये दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी, ईएमएस समन्वयक आणि कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल असे स्पष्ट निर्देश…

Read More

राज्यात पावसाचा हाहाकार:रायगड-पालघरमधील शाळांना सुट्टी; पुढील 8 तासांसाठी रेड अलर्ट, मुंबईत लोकल वाहतूक खोळंबली

महाराष्ट्रभरात मान्सूनने रौद्ररूप धारण केले असून मुंबई, ठाणे आणि कोकणासह अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील ८ तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा इशारा दिला असून नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे. शाळांना सुट्टी जाहीर मुसळधार पावसाचा धोका…

Read More

माढ्यात विवाहितेचा विजेच्या धक्क्याने संशयास्पद मृत्यू:शिक्षक पतीवर गुन्हा दाखल; माहेरच्यांकडून घातपाताचा संशय

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील विवाहित महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मात्र, विवाहितेच्या या मृत्यूवर महिलेच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला असून हा घातपात असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी माढा पोलिसांत मृत विवाहितेच्या शिक्षक असलेल्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचे पुढील…

Read More

हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा:विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई, ठाणे, पालघरसह पुण्यातील घाटमाथ्यावरील शाळाही राहणार बंद

राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि लगतच्या भागातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, विविध पावसाळी दुर्घटनांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. उद्याही राज्याच्या अनेक भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला योग्य ते आदेश जारी केले असून, या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून अनेक जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी देण्यात…

Read More

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल:म्हणाले- लाडक्या बहिणीला द्यायला पैसे नाहीत, पण खासदार फोडायला आहेत

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप, शिंदे गट आणि अलीकडेच पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर जोरदार टीका केली. राज्यातील पाणीटंचाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, वीजपुरवठा, लाडकी बहीण योजना आणि शिवसेनेतील फुटीच्या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. एकच शिवसेना आहे, बाकी भाजपचे गुलाम शिवसेना (ठाकरे गट)…

Read More

शेतीला पाणी देण्यावरून ज्येष्ठावर कुऱ्हाडीने हल्ला:लोणीकंद परिसरात चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल

शेतीला पाणी देण्यावरून झालेल्या वादातून एका 61 वर्षीय ज्येष्ठावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. ही घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई गावात घडली. या प्रकरणी जखमी जालिंदर नामदेव नागवडे यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यांचा चुलतभाऊ सुधीर सुरसिंग नागवडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडेबोल्हाईतील शिरसवाडी येथे नागवडे कुटुंबीयांची शेतजमीन आहे….

Read More

जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल'!:कॉंग्रेस नेते नाना पटोलेंची नरेंद्र मोदींवर टीका, म्हणाले- त्यांच्यामुळे देशाची मान शर्मेने खाली गेली

सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी तरुण पिढीचा उल्लेख ‘कॉकरोच’ असा केल्याच्या पार्श्वभूमीवर आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या ट्रेंडचा संदर्भ देत, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. देशाच्या तरुण पिढीला अशा प्रकारची उपमा दिली जाणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत, तरुणांचा सातत्याने होणारा अपमान आणि वाढती बेरोजगारी यामुळेच आजच्या…

Read More