Headlines

अमरावती जिल्ह्यात सूर्यफूलाचे दिसणारे ताटवे आता दुर्मिळ:सोयाबीनच्या वाढत्या पेरणीमुळे घटले उत्पादन

अमरावती जिल्ह्यात सूर्यफुलाची लागवड मोठ्या प्रमाणात घटली आहे, ज्यामुळे एकेकाळी शेतात दिसणारे सूर्यफुलाचे ताटवे आता दुर्मिळ झाले आहेत. सोयाबीनला वाढती मागणी मिळाल्याने शेतकऱ्यांनी सूर्यफुलाकडे दुर्लक्ष केले आहे. जुने जाणते शेतकरी सांगतात की, सूर्यफूल हे हलक्या आणि मध्यम प्रतीच्या जमिनीत घेतले जाणारे पीक होते. कमी पाणी, कमी खर्च आणि कमी कालावधीत हे पीक एकरी सात ते…

Read More

किरणताई महल्ले यांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगावर निवड:सहकार भारतीतर्फे सत्कार, अमरावतीकरांसाठी अभिमानाची बाब

अमरावतीच्या माजी महापौर किरणताई महल्ले यांची केंद्र शासनाच्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली आहे. या गौरवास्पद नियुक्तीबद्दल ‘सहकार भारती’च्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. हा सत्कार अमरावती येथे आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग ही देशातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या हक्कांचे संरक्षण करणारी सर्वोच्च घटनात्मक संस्था आहे….

Read More

‘आर्यभट्ट का झिरो’ मध्ये दिसणार हिमांश कोहलीचे नवीन रूप:चित्रपटाची कथा वडील-मुलांमधील संघर्ष आणि स्वप्नांच्या संघर्षावर

‘यारियां’, ‘स्टूडेंट ऑफ द ईयर 2’ यांसारख्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारलेल्या हिमांश कोहलीचा नवीन चित्रपट ‘आर्यभट्ट का झिरो’ आहे. या चित्रपटाशी जोडले जाण्यापासून ते निर्मितीपर्यंत त्यांच्याशी झालेली खास बातचीत… हिमांश म्हणतात… ‘आर्यभट्ट का झिरो’ ही देहरादूनमधील एका वस्तीची कथा आहे. यात माझी भूमिका ब्रह्मगुप्त श्रीवास्तव उर्फ बग्गूची आहे, ज्याला त्याचे वडील नेहमी ‘झिरो’…

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:कपाशी बियाणे पहिल्याच दिवशी संपले; नाइलाजास्तव अन्य खरेदी

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात बियाणे विक्रीचा शुभारंभानंतर पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी असलेले कपाशी बियाणे अजित-५ हे वाण संपल्याचे शनिवारी दिसून आले. शेतकऱ्यांनी सकाळीच अनेक कृषी केंद्रांवर धाव घेतली. मात्र त्यांना या बियाण्यांचा साठा संपल्याचे सांगण्यात आले. कृषी केंद्रांचे संचालक, तेथील कर्मचारी शेतकऱ्यांना अन्य बियाणे घेण्याचे सुचवत असल्याचे पहावयास मिळाले. मात्र शेतकरी त्याच वाणावर ठाम होते….

Read More

Aamir Khans Third Marriage at 61 Backed by Rakhi Gulzar

46 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेता आमिर खान वयाच्या 61 व्या वर्षी तिसरे लग्न करणार आहेत. ते 5 जुलै रोजी त्यांची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत लग्न करणार आहेत. आमिरच्या वाढत्या वयात लग्न करण्यावरून होणाऱ्या टीकेदरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री राखी गुलजार आमिर खानच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. व्हरायटी इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत राखी म्हणाल्या की, वैवाहिक जीवनातील सुखाचा संबंध…

Read More

16 more reservoirs in critical category in 42 days, Goa-Mumbai have only a month’s supply, water cut begins in Mumbai

Marathi News National 16 More Reservoirs In Critical Category In 42 Days, Goa Mumbai Have Only A Month’s Supply, Water Cut Begins In Mumbai नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशाच्या अनेक भागांत मान्सूनचा वेग मंदावलेला असताना प्रमुख जलाशयांची स्थिती सातत्याने खालावत चालली आहे. केंद्रीय जल आयोग (सीडब्ल्यूसी) च्या १८ जूनच्या अहवालानुसार सामान्य साठवणुकीच्या ८०% किंवा…

Read More

India Spy Secrets Revealed; Pakistan Nuclear Program

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दिव्य मराठी सिरीज ‘स्पाय फाइल्स’ मध्ये तुम्ही वाचत आहात – ‘ऑपरेशन कहूटा’. भाग-1 मध्ये तुम्ही वाचले – 1974 मध्ये भारताच्या अणुचाचणीनंतर पाकिस्तानही अणुबॉम्ब बनवण्याच्या तयारीत लागला होता. अभियंता डॉ. अब्दुल कदीर खान यांनी नेदरलँड्समधील एका अणुप्रयोगशाळेतून अणुबॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान चोरले होते. अब्दुल यांचा जन्म स्वातंत्र्यापूर्वी भोपाळमध्ये झाला होता. भारताची गुप्तचर संस्था…

Read More

निलजगाव पीएचसीतर्फे हनुमंतगावात टीबीमुक्त मोफत तपासणी अभियान:राज्य सरकारच्या टीबीमुक्त अभियानाचा भाग

ढोरकीन | पैठण तालुक्यातील हनुमंतगाव येथे निलजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत टीबीमुक्त अभियान नुकतेच राबविण्यात आले. राज्य सरकारच्या टीबीमुक्त अभियानाचा भाग म्हणून ग्रुप ग्रामपंचायत येथे मोफत निदान व उपचार अभियान घेण्यात आले. ग्रामस्थांनी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रोगाचे निदान, उपचार याबाबत कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी प्रयोगशाळेचे वरिष्ठ पर्यवेक्षक महेश कोरडे, टीबी हेल्थ व्हिजिटर इर्शाद सय्यद, रेडिओलॉजिस्ट…

Read More

काँग्रेसच्या काळात राहुल गांधींना प्रभावी नेतृत्व दाखवता आले नाही:आयात कमी करून निर्यात वाढवली तर जीडीपी वाढतो, राणेंची टीका

अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी दिली. सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शासनाने दिलेली मदत ही अंतिम नसल्याचे स्पष्ट करत नुकसानभरपाई वाढवण्याबाबत पुन्हा विचार केला जाईल, असे सांगितले….

Read More

Pahalgam Terror Attack Anniversary Security Tightened Across Tourist Spots Kashmir

Marathi News National Pahalgam Terror Attack Anniversary Security Tightened Across Tourist Spots Kashmir पहलगाम2 तासांपूर्वी कॉपी लिंक पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पहिल्या वर्षपूर्तीपूर्वी काश्मीरमधील पर्यटन स्थळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सर्व सुरक्षा यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पर्यटन स्थळांच्या आसपास, कोणत्याही संभाव्य दहशतवादी हल्ल्याबाबत सतर्क राहावे. पहलगामला येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित…

Read More