अमरावती जिल्ह्यात सूर्यफूलाचे दिसणारे ताटवे आता दुर्मिळ:सोयाबीनच्या वाढत्या पेरणीमुळे घटले उत्पादन
अमरावती जिल्ह्यात सूर्यफुलाची लागवड मोठ्या प्रमाणात घटली आहे, ज्यामुळे एकेकाळी शेतात दिसणारे सूर्यफुलाचे ताटवे आता दुर्मिळ झाले आहेत. सोयाबीनला वाढती मागणी मिळाल्याने शेतकऱ्यांनी सूर्यफुलाकडे दुर्लक्ष केले आहे. जुने जाणते शेतकरी सांगतात की, सूर्यफूल हे हलक्या आणि मध्यम प्रतीच्या जमिनीत घेतले जाणारे पीक होते. कमी पाणी, कमी खर्च आणि कमी कालावधीत हे पीक एकरी सात ते…