Headlines

महिलांनी आत्मरक्षणासाठी दुर्गा बनावे:दर्यापूर येथील हिंदू जागरण सभेत काजल हिंदुस्थानी यांचे आवाहन

दर्यापूर येथे आयोजित हिंदू जागरण सभेत प्रखर हिंदुत्ववादी वक्त्या काजल हिंदुस्थानी यांनी महिलांना आत्मसंरक्षणासाठी ‘दुर्गा’ बनण्याचे आवाहन केले. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि स्वसंरक्षणासाठी हे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी पालकांना आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यास सांगितले. तसेच, स्वतःला आणि मुलांना भ्रमणध्वनीच्या अतिवापरापासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला. अनोळखी व्यक्तींना सामाजिक माध्यमांवर मित्र बनवू नये, असे…

Read More

‘धमाल 4’ ची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलली:अक्षय कुमारच्या चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ला क्लीन विंडो, अजय देवगणने मैत्री निभावली

अजय देवगण आणि अक्षय कुमारची मैत्री पुन्हा चर्चेत आहे. बातमी आहे की अजयने ‘धमाल 4’ ची रिलीज डेट पुढे ढकलली आहे, जेणेकरून ‘वेलकम टू द जंगल’ ला बॉक्स ऑफिसवर क्लीन विंडो मिळू शकेल. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, आधी ‘धमाल 4’ 4 जुलै 2026 रोजी रिलीज होणार होती. आता हा चित्रपट 17 जुलै 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये येईल….

Read More

बकरी ईदपूर्वी गोवंशाचे टॅगिंग आवश्यक:जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे यंत्रणांना निर्देश, शहरात आठ ठिकाणी चेकपोस्ट

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशाची कत्तल रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. पशूसंवर्धन विभागाने प्राण्यांचे टॅगिंग करावे आणि महापालिका स्तरावर याबाबत जनजागृती करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या प्राणीक्लेश समितीच्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे आणि पशूसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय…

Read More

पुण्यात कारच्या काचा फोडून चोऱ्या करणारा गुन्हेगार जेरबंद:12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; आरोपीवर 100 हून अधिक गुन्हे दाखल

पुण्यात कारच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अलंकार पोलिसांनी अटक केली आहे. राजू बाबूराव जवळकर (वय ५७, रा. डोणजे फाटा, ता. हवेली, जि. पुणे) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून १२ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तो रस्त्याच्या कडेला किंवा निर्जन ठिकाणी पार्क केलेल्या गाड्यांना लक्ष्य करत असे. अलंकार…

Read More

आंध्रमध्ये तिसऱ्या-चौथ्या मुलाच्या जन्मावर पैसे मिळतील:मुख्यमंत्री म्हणाले- जन्मदर वाढवण्याची गरज, कमी लोकसंख्येमुळे अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी शनिवारी घोषणा केली की, राज्यात तिसऱ्या मुलाच्या जन्मावर कुटुंबाला 30 हजार रुपये आणि चौथ्या मुलाच्या जन्मावर 40 हजार रुपये दिले जातील. नायडू श्रीकाकुलम जिल्ह्यात एका जनसभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, यापूर्वी ते लोकसंख्या नियंत्रणाच्या बाजूने होते, परंतु आता काळ बदलला आहे. आता जन्मदर वाढवण्याची गरज आहे….

Read More

Groups Warn of Self-Immolation Protest May 19 in Pune

देशभर गाजत असलेल्या नीट २०२६ परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून पुण्यातही संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित शिक्षण माफिया, एजंट आणि कोचिंग क्लासेसवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय छात्र संघटना आणि विविध सामाजिक संघटनां . निवेदनात म्हटले आहे की, देशभरात सातत्याने होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक…

Read More

कळमनुरीत दुचाकीवरील चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले:बस स्थानकावरील पोलिस चौकी बंद असल्याने चोरट्यांचे फावले

कळमनुरी शहरातील बस स्थानकाजवळ गजबजलेल्या रस्त्यावरून दुचाकी वाहनावर भरदा वेगात आलेल्या चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविल्याची घटना शनिवारी तारीख 16 सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे कळमनुरी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील कडपदेव येथील सुरेखा चव्हाण या त्यांचे वडील सुभाष राठोड दोघेजण कामानिमित्त कळमनुरी येथे आले होते. सायंकाळीच्या…

Read More

CJI सूर्यकांत यांनी झुरळांच्या विधानावर स्पष्टीकरण दिले:म्हणाले- ते चुकीच्या पद्धतीने सादर केले गेले, मी बनावट पदवीधारकांवर टीका केली होती

मुख्य न्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी शनिवारी त्यांच्या परजीवी आणि झुरळांच्या टिप्पणीवर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, माध्यमांच्या एका वर्गाने माझ्या टिप्पणीचा चुकीचा अर्थ लावला. CJI म्हणाले, माझी टिप्पणी विशेषतः अशा लोकांसाठी होती, जे बनावट आणि खोट्या पदव्यांच्या आधारावर वकिलीसारख्या व्यवसायात आले आहेत. माध्यम, सोशल मीडिया आणि इतर प्रतिष्ठित व्यवसायांमध्येही असे लोक घुसले आहेत. ते परजीवींसारखे…

Read More

अखिलेश म्हणाले- पीएम गोंधळलेले, सोन्याबाबतचा आदेश योग्य नाही:काहींकडे पैसा, बाकीचे हात रिकामे, अर्थव्यवस्था कशी सुधारेल

सपा सुप्रीमो अखिलेश यादव म्हणाले- सोन्याबाबत भाजप सरकारचा फतवा योग्य नाही. भाजप सरकार आणि पंतप्रधान गोंधळलेले आहेत. लोकांकडे पैसे नाहीत. अर्थव्यवस्था कशी चांगली होईल? काही मोजक्या लोकांकडे पैसे आहेत, बाकीच्या लोकांचे हात रिकामे आहेत. शनिवारी पक्षाच्या कार्यालयात सुवर्णकार समाजाच्या प्रतिनिधींशी बोलताना अखिलेश म्हणाले- भाजप सरकारच्या काळात व्यापारी उद्ध्वस्त झाला आहे. पोलिस-प्रशासन व्यापाऱ्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवते….

Read More

43 अंश तापमानातही भक्तीचा महापूर!:माहूरच्या कैलास टेकडीवर भाविकांची अलोट गर्दी; प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रचंड हाल

कडक उन्हाळा आणि तब्बल ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेला तापमानाचा पाराही भाविकांच्या श्रद्धेपुढे फिका पडल्याचे चित्र आज नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे पाहायला मिळाले. अमावस्येच्या निमित्ताने माहूर गडावरील कैलास टेकडी येथे भगवान दत्तात्रेयांच्या पादुकांच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. अंगाची लाहीलाही करणाऱ्या रणरणत्या उन्हातही भाविकांची पाऊले गडाकडे वळत होती. मात्र, दुसरीकडे मंदिर प्रशासनाच्या भोंगळ…

Read More