Headlines

भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासह श्वान दंश लसीकरणाला हिरवी झेंडी:मनपा स्थायी समितीच्या सभेत निविदा; शेल्टर हाऊस उभारणीला मंजुरी‎

शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव लक्षात त्यांच्या निर्बीजीकरण शस्त्रक्रियेसह श्वान दंश लसीकरणासाठी शासनाच्या निर्धारित दरापेक्षा प्राप्त कंत्राटदार संस्थेच्या कमी दराच्या निविदेला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या सभेमध्ये बहु . शहरातील मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव, विविध विकासकामांच्या निविदा, पाणीपुरवठा विभागातील प्रलंबित देयके तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेतील सर्व विषयांना…

Read More

उन्हाळ्यामध्ये कार्बोनेटेड पेय कटाक्षाने टाळा:आहारतज्ज्ञांचे मत, नैसर्गिक, फळांचे पेय, पदार्थांचा आहारात समावेश करण्याच्या सूचना‎

उन्हाळा म्हटलं की प्रचंड उकाडा, त्यातल्या त्यात विदर्भाचा उन्हाळा म्हटल की आग ओकणारा सूर्य कोणालाही शहारे आणतो. अशा उन्हाळ्यात आपल्या स्वास्थ्याची योग्य काळजी घेण्याची विशेष आवश्यकता आहे. कारण, उन्हाळात पचन शक्ती ही काहीशी कमकुवत होते. परिणामी पचन शक्ती कायम ठेवत आरोग्य लाभ व्हावा, यासाठी आपण दक्ष राहणे गरजेचे आहे. रसाळ, मधूर फळे, हिरव्या मोसमी पालेभाज्या…

Read More

मोजलेला हरभराही परत नेण्याची वेळ:नाफेडच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह, पोर्टल बंद पडल्याने अंजनगावात हरभरा खरेदीत गोंधळ‎

हमीभाव योजनेअंतर्गत नाफेडमार्फत हरभरा (चना) खरेदी प्रक्रियेत अंजनगाव सुर्जी तालुक्यात मोठा गोंधळ निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. ऑनलाइन नोंदणी करून पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर मोजणीसाठी बोलावण्यात तर आले. मात्र अचानक नाफेडचे पोर्टल बंद पडल्याने खरेदी प्रक्रिया थांबवण्यात आली आणि काही शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करत आल्यापावलीच परत जावे लागले. सकाळपासून ट्रॅक्टरभर चना घेऊन…

Read More

'नोकरी सोडली तर घरचे म्हणाले- सगळे रस्त्यावर येतील':कॉमेडियन हर्ष गुजरालने सांगितले आयुष्यातील सर्वात मोठी भीती काय होती

कॉमेडियन हर्ष गुजराल लवकरच ‘खतरों के खिलाडी १५’ या टीव्ही शोमध्ये दिसणार आहेत. दैनिक भास्करशी खास बातचीत करताना हर्षने सांगितले की, त्याला खरी भीती उंचीची किंवा पाण्याची नव्हती, तर नोकरी सोडून पूर्णवेळ कॉमेडीमध्ये येण्याची होती. तो म्हणाला की, एका मध्यमवर्गीय मुलासाठी आपल्या आवडीचा पाठपुरावा करणे सोपे नसते. प्रश्न: ‘खतरों के खिलाडी’ बद्दल किती उत्सुकता आहे?…

Read More

आंदोलन अटळ; विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी घेतली द्वारसभा:धरणे, मोर्चा निघणार, 1 जून रोजी कामबंद, 8 पासून संप‎

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी म.रा. विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने महिनाभराआधीच आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र सरकारने अद्याप कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे हा संप अटळ आहे. त्याच्या तयारीसाठी आज, सोमवार ११ मे रोजी द्वारसभा घेण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावित संप-वजा-आंदोलनामुळे विद्यापीठांच्या शैक्षणिक व परीक्षा कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे….

Read More

अमरावती शहरात रंगला ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस:संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाने राबवला अनोखा उपक्रम‎

ज्येष्ठ नागरिक हे ज्ञानाचे भांडार असून त्यांच्या अनुभवाची गरज कुटुंबासोबतच समाजालाही आहे. त्यामुळे ज्येष्ठांनी हे कार्य अव्याहतपणे सुरु ठेवावे, असे आवाहन संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाचे उपाध्यक्ष डी. एस. पवार यांनी केले. . संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाच्यावतीने माहे एप्रिलमध्ये वाढदिवस झालेल्या सभासदांचा सामूहिक वाढदिवस कार्यक्रम येथील विरंगुळा केंद्रात मोठ्या दीमाखात पार पडला. यावेळी ते…

Read More

हिमंता दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील:4 मंत्रीही बनतील, PM मोदींसह एनडीएचे अनेक मोठे नेते उपस्थित राहतील

हिमंता बिस्वा सरमा आज सकाळी 11 वाजता दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबत आणखी 4 आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील. या समारंभात पंतप्रधान मोदींसह अनेक NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहतील. या कार्यक्रमासाठी गुवाहाटीच्या खानापारा वेटरनरी कॉलेज मैदानावर सोमवारीच तयारी सुरू झाली. रविवारी आसाममध्ये भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली, यात हिमंता यांची पुन्हा विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड…

Read More

कृषीउन्नती मधूनच ग्रामोन्नती, राष्ट्रनिर्मिती साध्य होऊ शकते:ग्राम जयंती महोत्सवात प्रा.नरेंद्र राऊत यांचे प्रतिपादन‎

“शेतीच्या विकासातूनच ग्रामोन्नती, राष्ट्रोन्नती व राष्ट्रनिर्मिती साध्य होऊ शकते,” असे स्पष्ट मत नैसर्गिक शेतीतज्ज्ञ व ग्रामगीतेचे अभ्यासक प्रा. नरेंद्र राऊत यांनी व्यक्त केले. अमरावती येथील श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, राधानगर येथे ग्राम जयंतीनिमित . याप्रसंगी प्रा. राऊत यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यातील ‘ग्रामगीता’ या ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, महाराजांनी ग्रामगीता ‘ग्रामनाथाला’ म्हणजेच…

Read More

अभिनेत्री तमन्ना भाटिया महाकाल मंदिरात पोहोचली:त्रिपुंड लावून भस्म आरतीमध्ये सहभागी; म्हणाली- अनुभव शब्दांत व्यक्त करू शकत नाही

साउथ आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया मंगळवारी पहाटे श्री महाकालेश्वर मंदिरात पोहोचल्या. त्यांनी भगवान महाकालच्या भस्म आरतीत सहभागी होऊन बाबांचा आशीर्वाद घेतला. पहाटे सुमारे 3 वाजता मंदिरात पोहोचलेल्या तमन्ना भाटिया नंदी हॉलमध्ये बसून भक्तिभावाने भस्म आरतीत सहभागी झाल्या. यावेळी त्या कपाळावर चंदन लावून पूर्णपणे बाबा महाकालच्या भक्तीत लीन झालेल्या दिसल्या. सुमारे दोन तास…

Read More

शालेय, वारकरी, तंत्रज्ञानाचे निःशुल्क शिक्षण:आप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठामध्ये पाचवीच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश‎

माऊली कृपांकित आप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ हे अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात कुऱ्हा बहिरम येथे आहे. हे राज्यातील नामवंत डिजिटल वारकरी ज्ञानपीठापैकी एक तसेच जिल्ह्यातील डिजिटल वारकरी ज्ञानपीठ आहे. ‘त्वं ज्ञानमयो, त्वं विज्ञानमयो, त्वं तंत्रज्ञानमयोसि’ या संकल्पनेवर कार्य करत विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षण शालेय, शिक्षण आणि तंत्रज्ञानाचे शिक्षणाचे धडे येथे निःशुल्क दिले जात आहे. ज्ञानपीठात पाचवी…

Read More