Headlines

कुसुमकोटमध्ये माजी विद्यार्थी शाळांच्या मदतीसाठी पुढे:'मेळघाट शिक्षण लोकसंवाद' अभियानांतर्गत घेतला पुढाकार

मेळघाटच्या धारणी तालुक्यातील कुसुमकोट येथील शाळांच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. ‘खोज’ संस्थेच्या ‘मेळघाट शिक्षण लोकसंवाद’ कार्यक्रमांतर्गत नुकताच मोंटफोर्ट शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गावातील सर्व शाळांच्या विकासासाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला. ‘खोज’ संस्थेने हाती घेतलेला ‘मेळघाट शिक्षण लोकसंवाद’ कार्यक्रम केजी ते पीजी शिक्षण भक्कम आणि दर्जेदार असावे यासाठी…

Read More

चिखलदरा अंध विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के:सर्व 17 दृष्टीबाधित विद्यार्थी उत्तीर्ण, यशाची परंपरा कायम

चिखलदरा येथील राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था (नॉफ) संचालित निवासी अंध विद्यालयाने यावर्षीच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेत १०० टक्के निकाल मिळवला आहे. परीक्षेला प्रविष्ट झालेले सर्व १७ दृष्टीबाधित विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. आकाश वाघमारे याने ८५.४० टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय, ऋतुजा नांदुरकर आणि आरती गायकवाड यांनी प्रत्येकी ८३.८० टक्के गुण मिळवले….

Read More

42,680 जागांसाठी 11 वी प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून सुरू:पहिली यादी 14 मे रोजी, 19 पासून इनहाऊस कोटा, अल्पसंख्यकांनाही संधी

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावी प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात एकूण ३३९ महाविद्यालयांमध्ये सुमारे ४२,६८० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. सोमवार, ११ मे पासून अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू होत आहे, ज्याला ‘टप्पा दोन’ असे नाव देण्यात आले आहे. या टप्प्यात विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या निवडीचा पसंतीक्रम नोंदवता येणार आहे. दहावीचा निकाल दोन दिवसांपूर्वी घोषित…

Read More

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात कचऱ्याचे ढिग:खेळाडूंच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह, सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुलात काही ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. विशेष म्हणजे, हा कचरा संकुलाच्या आतील नसून तो बाहेरून आणून टाकण्यात आला आहे. यामुळे क्रीडा प्रबोधिनीअंतर्गत वास्तव्यास असलेल्या खेळाडूंचे आणि सकाळी फिरावयास येणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, येथील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सकाळी फिरायला जाणाऱ्या काही नागरिकांनीच संकुलातील कचऱ्याचा विषय समोर…

Read More

तेल कंपन्यांना दररोज ₹1,700 कोटींचे नुकसान:10 आठवड्यांत ₹1 लाख कोटींचे नुकसान, कारण- जागतिक तणावामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले नाहीत

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती 50% पर्यंत वाढल्या आहेत. तरीही, भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गेल्या दोन वर्षांच्या पातळीवर स्थिर आहेत. सरकारी तेल कंपन्या देशातील ग्राहकांना जागतिक ऊर्जा धक्क्यापासून वाचवण्यासाठी मोठा आर्थिक भार म्हणजेच नुकसान सोसत आहेत. पीटीआयच्या सूत्रांनुसार, गेल्या 10 आठवड्यांत या कंपन्यांना ₹1 लाख कोटींहून अधिक नुकसान…

Read More

अमरावती जिल्हा परिषदेत बदली सत्र सुरू:चार विभागांतील 38 कर्मचाऱ्यांचे स्थानांतर; आरोग्य विभागाचा टप्पा बाकी

अमरावती: जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण बदली प्रक्रियेला रविवारी सुरुवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सत्रात चार विभागांतील ३८ कर्मचाऱ्यांचे स्थानांतर करण्यात आले. ही प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने अत्यंत पारदर्शक वातावरणात पूर्ण झाली. आरोग्य विभागातील उर्वरित कर्मचाऱ्यांच्या बदल्या सोमवारी केल्या जाणार आहेत. बदली सत्रासाठी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात समुपदेशन आयोजित…

Read More

आदर्श हायस्कूलचा दहावीत 100 टक्के निकाल:130 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत; भूमिका साखरे 97% गुणांसह प्रथम, जानवी येवले द्वितीय

दर्यापूर येथील आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत १०० टक्के निकाल लावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील तब्बल १३० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण होऊन शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. या निकालात एकूण १०२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. भूमिका साखरेने ९७ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. जानवी येवलेने ९५ टक्के…

Read More

अंजनगाव सुर्जी खरीप बैठक:राजकारणामुळे शेतकरी संतप्त, अर्ध्यातूनच परतले; कृषी मार्गदर्शनाऐवजी राजकीय चर्चा, कृषी विभागावर प्रश्नचिन्ह

अंजनगाव सुर्जी येथे आयोजित खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत कृषी मार्गदर्शनाऐवजी राजकीय चर्चा अधिक झाल्याने अनेक शेतकरी संतप्त होऊन बैठकीतून अर्ध्यातच निघून गेले. या प्रकारामुळे कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कृषी विभागामार्फत सिद्धेश्वर मंगलम येथे ही तालुकास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार गजानन लवटे यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीचा उद्देश शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी तांत्रिक…

Read More

विजयच्या शपथविधीत राष्ट्रगीत-वंदे मातरमवर वाद:DMK म्हणाली- आधी तमिळ गीत वाजवण्याची परंपरा, याला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले; डावे-व्हीसीकेचाही विरोध

तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री विजय यांच्या शपथविधी समारंभात ‘तामिळ थाई वाजथु’ (तामिळ राज्यगीत) वाजवण्यापूर्वी ‘जन गण मन’ आणि ‘वंदे मातरम्’ वाजवल्याने वाद सुरू झाला आहे. डीएमकेने यावर आक्षेप घेतला आहे. डीएमकेचे म्हणणे आहे की, राज्याच्या सन्मानासाठी तामीळ राज्यगीत सर्वात आधी वाजवले ​​पाहिजे होते, परंतु ते तिसऱ्या क्रमांकावर ढकलले गेले. ही परंपरेच्या विरोधात आहे. यावर विजय यांच्या पक्षाने…

Read More

माझ्या मुलांना हिंदू धर्माविरुद्ध भडकवले जात आहे:सेलिना जेटली म्हणाली- त्यांना कुठेतरी लपवून ठेवले आहे; पतीवर घरगुती हिंसाचार आणि फसवणुकीचा आरोप

बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीने मदर्स डेच्या निमित्ताने एक अत्यंत भावनिक नोट शेअर केली आहे. तिने सांगितले की, तिला तिच्या मुलांपासून दूर ठेवले जात आहे आणि तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरं तर, सेलिना जेटली आणि तिचा पती पीटर हाग यांच्यात कायदेशीर वाद सुरू आहे. मुंबई पोलिसांनी पीटरविरुद्ध घरगुती हिंसाचार, क्रूरता आणि फसवणुकीच्या आरोपांखाली…

Read More