Headlines

महिलांच्या छळासंदर्भात प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करावा:आमदार सुलभा खोडके यांची अधिवेशनात मागणी‎

महिला अत्याचार व लैंगिक छळाच्या प्रकरणांतील तक्रारींचा राज्य महिला आयोगाकडे प्रलंबित असलेला मोठा भार कमी करून पीडित महिलांना त्वरित न्याय मिळावा, अशी मागणी आमदार सुलभा संजय खोडके यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे केली. आमदार खोडके यांनी मांडलेल्या लक्षवेधीनुसार, १ एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या १६,६०८ तक्रारी दाखल…

Read More

कारहुणवी सणावर दुष्काळाचे सावट:सलगरमध्ये पाऊस नसल्याने उत्साह मंदावला‎

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा कारहुणवी सण यंदा २९ जून रोजी वटपौर्णिमेनिमित्त साजरा होणार आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात या सणाला विशेष महत्त्व असून, बैलांचा साजशृंगार करून त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. मात्र यंदा जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे कारहुणवी सणावर दुष्काळ व अनावृष्टीचे…

Read More

Operation Sindoor Martyrs Row: Congress Alleges Govt Hiding Names

Marathi News National Operation Sindoor Martyrs Row: Congress Alleges Govt Hiding Names | Defence Minister Statement नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सरकारने ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या 6 शहीद जवानांची नावे सार्वजनिक केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने या प्रकरणी सरकारवर शहीदांची नावे लपवल्याचा आरोप केला. काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले, ‘सरकारने या जवानांचे बलिदान एक…

Read More

पाण्यासाठी चव्हाण वस्तीवरील महिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा:सरपंच कसबे यांच्याकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन‎

सुस्ते (ता. पंढरपूर) येथील चव्हाणवस्तीवर गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी, विशेषतः महिलांनी डोक्यावर घागरी आणि हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर गुरुवारी धडक मोर्चा काढला. यावेळी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चव्हाणवस्तीमध्ये गेल्या काही दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत…

Read More

पांगरीत खरीप हंगामातील पेरण्या पूर्णपणे रखडल्या:शेतकरी चिंतेत, बियाणे, खते खरेदी करूनही शेतकरी चिंतेत; जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर‎

पांगरी (ता. बार्शी) या भागात जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. शेतकऱ्यांनी बी-बियाणे व खतांची खरेदी करून ठेवली असली तरी पुरेसा ओलावा नसल्याने पेरणीला सुरुवात करता आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह प . परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेत मशागतीची कामे पूर्ण करून खरीप हंगामासाठी तयारी केली आहे. मात्र गेल्या…

Read More

शेवगावच्या विकासासाठी शिवसेना नेते अरुण मुंडे मंत्रालयात‎:उपमुख्यमंत्री शिंदेंकडे व्यापारी संकुलासह विविध निधींची मागणी

शेवगाव14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शेवगाव शहराच्या प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना नेते अरुण मुंडे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी शेवगाव शहराच्या सर्वा Source link

Read More

प्रत्येकाने नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक‎:कोपरगावचे नगराध्यक्ष पराग संधान यांचे प्रतिपादन, आरोग्य शिबिराला प्रतिसाद

हल्लीच्या ताण तणावामुळे भारतीयांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे. युवापिढीतही अकाली मृत्युचे प्रमाण गंभीर आहे. तेव्हा प्रत्येकाने आरोग्याच्या काळजीपोटी नियमीत तपासण्या केल्याच पाहिजेत. संजीवनी, आर. जे. एस. हॉस्पीटलच्या सहकार्यातून संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष पराग संधान यांनी मनोगत व्यक्त केले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी…

Read More

टोमॅटो, लसणासह फळभाज्यांना महागाईची फोडणी‎:वादळी वाऱ्याचा तडाखा व भाजीपाल्याची आवक घटल्याने बाजारात दरवाढ

अहिल्यानगर शहर आणि उपनगरातील बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव वधारले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बदललेल्या हवामानाचा आणि अवकाळी पावसाचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या आवकीवर झाला आहे. परिणामी टोमॅटो, फ्लॉवर, वांगी आणि हायब्रीड लसणाचे भाव कडाडले आहेत. गृहिणींचे बजेट मात्र या दरवाढीमुळे कोलमडले असून, बाजारात फळभाज्यांची खरेदी करताना सर्वसामान्यांना हात आखडता घ्यावा लागत आहे. सर्वाधिक दरवाढ टोमॅटो आणि हायब्रीड…

Read More

देशव्यापी व्यक्तिमत्त्वांपासून प्रेरणा घेऊन यशस्वी व्हा:सेवानिवृत्त विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन‎

कर्मयोगी आबासाहेब काकडे यांनी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालवला. शेतकरी, कष्टकरी आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांचे हे व्यक्तिमत्त्व खऱ्या अर्थाने देशव्यापी होते, असे प्रतिपादन सेवानिवृत्त विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले. आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे संस्थापक कर्मयोगी जगन्नाथ कान्होजी उर्फ आबासाहेब काकडे…

Read More

Monsoon Reaches 22 States; UP Entry Likely, Rajasthan Hottest at 43°C

भोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील 6 राज्यांत मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. मात्र, सात राज्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवत आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणात पारा 43°C पेक्षा जास्त नोंदवला गेला. मध्य प्रदेशात वादळ आणि पावसामुळे शनिवारी वीज कोसळून 4 लोकांचा मृत्यू झाला, तर 7 जण होरपळले. शिवपुरीक सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून…

Read More