Headlines

इतिहासातील चुका टाळायला हव्यात:ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे प्रतिपादन, ब्राह्मण सांस्कृतिक संघ आणि 'हर घर सावरकर' संस्थेतर्फे व्याखानाचे आयोजन

ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी भारतीय समाजाने इतिहासातून बोध घेऊन भूतकाळातील चुका टाळाव्यात, असे प्रतिपादन केले. ब्राह्मण सांस्कृतिक संघ आणि ‘हर घर सावरकर’ संस्थेतर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. तत्कालीन समाज स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांच्या बाजूने ठामपणे उभा न राहणे ही एक मोठी चूक होती, असेही त्यांनी नमूद केले. राम मंदिराच्या उभारणीमध्ये शहीद…

Read More

चारित्र्याच्या संशयावरून तरुणीचा खून:वाघोलीतून कर्नाटकचा प्रियकर फरार, मुलगी पश्चिम बंगालमधील असल्याचे आले समोर

चारित्र्याच्या संशयावरून एका तरुणीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना वाघोलीतील आव्हाळवाडी परिसरात घडली आहे. २६ वर्षीय रिहाना खातून असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून, तिचा प्रियकर इम्रान राजेसाब बोदले खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी घटनेनंतर फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इम्रान आणि रिहाना हे विवाह न करता वाघोलीतील शिवलक्ष्मी बिल्डिंगमध्ये…

Read More

पुण्यात मानवतच्या तरुणाची आत्महत्या:लिव्ह-इन पार्टनरसह चौघांना अटक, गुन्ह्यात अडकवण्याच्या धमकी देत पैशांसाठी सुरू होता त्रास

पुण्यात एका तरुणाने गुन्ह्यात अडकवण्याच्या धमकीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी त्याच्या लिव्ह-इन पार्टनरसह चौघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना खराडी भागात घडली असून, आरोपींनी पैशांसाठी तरुणाला त्रास दिला होता. करण बाळासाहेब कांबळे (वय २८, मूळ रा. खरबा, मानवत, जि. परभणी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी प्रीती अनिकेत बोढर्डे उर्फ…

Read More

पुण्यात 11 लाखांची ब्राऊन शुगर जप्त:वाघोली पोलिसांच्या दोघांना बेड्या, बसस्टॉपवर सापळा रचून पकडले

वाघोली पोलिसांनी ब्राऊन शुगरची विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 11 लाख 38 हजार 900 रुपये किमतीची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शिव कालू सिंह (वय 33, रा. बालाजीनगर, वाघोली, मूळ रा. जोधपूर, राजस्थान) आणि मांगीलाल (रा….

Read More

गडकरींचे टाटांना पत्र:नागपूर-मुंबई विमानसेवा पूर्ववत करण्याची मागणी, एअर इंडियाने फेऱ्या रद्द केल्याने औद्योगिक विकासावर परिणाम

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना पत्र लिहून नागपूर-मुंबई विमानसेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. एअर इंडियाने नागपूरहून मुंबईसाठीच्या विमानांची संख्या कमी केल्याने आणि काही फेऱ्या रद्द केल्याने विदर्भाच्या औद्योगिक विकासाला बाधा येत असल्याचे गडकरींनी पत्रात म्हटले आहे. नागपूर येथील ‘असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट’ या…

Read More

भारतीय शेअर बाजाराला दक्षिण कोरियाने मागे टाकले:AI मुळे वेगाने बाजार भांडवल ₹475 लाख कोटी झाले, भारताचे मूल्य ₹456 लाख कोटी

दक्षिण कोरियाचा शेअर बाजार भारताला मागे टाकून जगातील सहावा सर्वात मोठा बाजार बनला आहे. याचे मोठे कारण चिप बनवणाऱ्या दिग्गज कंपन्या आहेत, ज्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या वाढत्या वापरामुळे सतत विक्रम करत आहेत. ब्लूमबर्गनुसार, या वर्षी दक्षिण कोरियातील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल (मार्केट कॅप) 86% नी वाढून 5 ट्रिलियन डॉलर (सुमारे 475 लाख कोटी…

Read More

विधान परिषदेत घोडेबाजार होणार:डॉ. नितीन राऊत यांच्याकडून भाजपचे नगरसेवक फुटणार असल्याचे संकेत

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरसह विदर्भातील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसने या निवडणुकीत राज्याचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांना रिंगणात उतरवले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. नितीन राऊत आणि आमदार विकास ठाकरे यांनी लोंढे यांच्या विजयाचा दावा करताना, भाजपचे नगरसेवक फुटणार असल्याचे संकेत दिले आहेत. डॉ. नितीन राऊत यांनी निवडणुकीतील राजकीय गणितांवर बोलताना म्हटले की,…

Read More

'या दहशतवादाला मुळापासून संपवणे खूप आवश्यक':सूर्याच्या हत्येप्रकरणी देवोलीना संतापली, म्हणाली- आई-वडिलांसह सर्वांना फाशी द्यायला पाहिजे

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये झालेल्या सूर्या चौहान हत्याकांडाबाबत टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर देवोलीना यांनी लिहिले की, ‘या दहशतवादाला मुळापासून संपवणे खूप महत्त्वाचे आहे. वाईट विचार, वाईट संगोपन आणि वाईट संस्कार असलेल्यांना, आई-वडिलांसह सर्वांना फाशी दिली पाहिजे.’ अभिनेत्रीने पुढे लिहिले की, ‘योगी आदित्यनाथ, जर दुर्मिळातील दुर्मिळ (rarest…

Read More

वादळामुळे विजेच्या तारा तुटल्या; शहरामध्ये १९ तास वीजपुरवठा खंडित‎:बंगाल चौकीत भिंत कोसळून वाहनांचे नुकसान

प्रतिनिधी | अहिल्यानगर रविवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे शहर व उपनगर परिसरात ५० पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली. तर, बंगाल चौकी परिसरात एक भिंत कोसळली. परिणामी, अनेक वाहनांचे नुकसान झाले. तर, वीजवाहक तारांवर झाडांच्या फांद्या पडल्याने अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. एकाचवेळी अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने दुरुस्तीसाठी अपुरे कर्मचारी असल्याने महावितरणची धावपळ उडाली. सावेडी…

Read More

Gold Silver Price Hike 2026

नवी दिल्ली12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच २५ मे रोजी सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७६० रुपयांनी वाढून १.५६ लाख रुपये झाला आहे. तर, १ किलो चांदीची किंमत २,९५० रुपयांनी वाढून २.६६ लाख रुपयांवर पोहोचली आहे. कॅरेटनुसार सोन्याची किंमत कॅरेट भाव (रुपये/१०…

Read More