मोठी बातमी:शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आज घेतला जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; मात्र आचारसंहितेमुळे घोषणा नाही
राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य सरकारने कर्जमाफीसंदर्भातील प्रक्रिया पूर्णत्वाकडे नेली असून, याबाबतचा निर्णय आज घेतला जाणार आहे. मात्र सध्या विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्जमाफीची अधिकृत घोषणा तातडीने…