Headlines

आव्हानांवरती मात देत विमान सुरक्षित उतरवणे हीच खरी कला:कॅप्टन नीलम इंगळे-लोबो यांनी उलगडले आकाशातील अनुभव‎

विमान चालवणं हे फक्त तंत्रज्ञान नाही, तर ती एक कला आहे. हवेत हजारो फूट उंचावर असताना जेव्हा आव्हाने समोर येतात, तेव्हा तुमची प्रसंगावधानता आणि टीमवर्कच तुम्हाला सुरक्षित जमिनीवर आणू शकतं, असे प्रतिपादन कॅप्टन नीलम इंगळे-लोबो (लाईन ट्रेनिंग कॅप्टन, एअरबस ए-३५०) यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील मांडवे (सद्गुरूवाडी) येथील जगदंबा देवी मंदिर परिसरात संदीप राठोड यांच्या कल्पनेतून…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आचरणात आणण्याची गरज:मनपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, महापौर ज्योती गाडे यांचे प्रतिपादन‎

“छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन लोककल्याणकारी आणि न्यायप्रिय असे रयतेचे राज्य निर्माण केले. समाजातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे, महिलांचा सन्मान राखणे, शेतकरी व कष्टकरी वर्गाला न्याय देणे तसेच सुशासन निर्माण करण . हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अहिल्यानगर मनपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून…

Read More

Bengal Border Verification | Migrants Returning to Bangladesh

लेखक: अजय प्रकाश17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील हकीमपूर चेकपोस्टवर सध्या बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची गर्दी जमा होत आहे. हे लोक स्वतःची ओळख सांगून बांगलादेशात परत जाण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. तथापि, सीमा सुरक्षा दल (BSF) त्यांना थेट सीमापार पाठवण्याऐवजी बायोमेट्रिक आणि इतर ओळखपत्रे घेऊन बंगालमध्ये तयार केलेल्या होल्डिंग सेंटरमध्ये…

Read More

Villagers suffer due to incomplete road in Pimpri, accidents continue due to road being left incomplete after paving; Demand for immediate repairs

एरंडोल तालुक्यातील पिंप्री बुद्रुक येथे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने ग्रामस्थांना आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित ठेकेदाराने रस्त्यावर केवळ मोठे दगड आणि खडी टाकून रस्ता कच . पिंपरी बुद्रुक गावाकडे जाणाऱ्या या रस्त्यावर सध्या सर्वत्र सैल आणि मोठे दगड पसरलेले आहेत. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या मोटारसायकलस्वारांची…

Read More

मुलगा हाच वंशाचा दिवा ही मानसिकता बदला:निफाड येथील जनजागृती कार्यक्रमात डॉ. सुधा कांकरिया यांचे आवाहन

‘मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे पराया धन’ ही समाजातील जुनी मानसिकता बदलल्याशिवाय स्त्री-पुरुष समानता शक्य नाही. मुलींच्या जन्माचे स्वागत करून त्यांना शिक्षण, आरोग्य आणि विकासाच्या समान संधी देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पीसीपीएनडीटी स्टेट सुपरव्हिजरी बोर्ड सदस्य तथा ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ चळवळीच्या डॉ. सुधा कांकरिया यांनी केले. उपजिल्हा रुग्णालय निफाड,…

Read More

घरगुती LPG सिलेंडर ₹29 ने महागला:3 महिन्यांत दुसऱ्यांदा किमतीत वाढ, ₹89ने दर वाढले; दिल्लीत 14.2 किलोचा सिलेंडर ₹942 मध्ये मिळेल

घरगुती एलपीजी सिलेंडर 29 रुपयांनी महागला आहे. नवीन दर आज रात्री 12 वाजल्यापासून लागू झाले आहेत. दिल्लीत आता 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची किंमत ₹913 वरून ₹942 होईल. तीन महिन्यांत दुसऱ्यांदा एलपीजीच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. यापूर्वी 7 मार्च रोजी एलपीजी सिलेंडरचे दर ₹60 ने वाढवण्यात आले होते. अशा प्रकारे 3 महिन्यांच्या आत घरगुती सिलेंडर…

Read More

साई टेकडी परिसरातील तलावात 3 जण बुडाले:एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघेही बुडाले

सातारा परिसरातील साई टेकडीजवळील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या ६ मित्रांपैकी तिघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. एका मित्राला पाण्यात बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी गेलेले इतर दोघेही पाण्यात ओढले गेले. अग्निशमन दल आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे दोघांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण सातारा परिसरावर तीव्र शोककळा पसरली आहे. मृत झालेली तिन्ही…

Read More

'कॉकरोच जनता पार्टी'चे दिल्लीत जोरदार आंदोलन:CM फडणवीसांची 'अराजकता' म्हणत टीका, तर ठाकरेंचा सरकारला इशारा

सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी तरुणांना आकर्षित करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) आज देशाची राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर थेट रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन केले. या आंदोलनामुळे देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाला ‘अराजकता पसरवण्याची मानसिकता’ म्हटले आहे, तर दुसरीकडे शिवसेना प्रमुख…

Read More

महायुतीत मानापमानाचे उड्डाण!:नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे फडणवीसांच्या हस्ते अनावरण; एकनाथ शिंदेंनाच निमंत्रण नाही

राज्यातील महायुती सरकारच्या अंतर्गत गोटात सातत्याने धुसफूस आणि शीतयुद्ध पाहायला मिळत असते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे गावी गेल्यानंतर अनेकदा त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगतात. मात्र, आता थेट मुंबईच्या वेशीवर झालेल्या एका मोठ्या शासकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमातून एकनाथ शिंदे यांना पद्धतशीरपणे बाजूला ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पार पडलेल्या छत्रपती शिवाजी…

Read More

राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ:सातारा, जळगाव, बारामतीसह परभणीला वादळाचा तडाखा; शेती पिकांचे नुकसान

राज्यातील विविध भागांत मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह कोसळलेल्या या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका शेती क्षेत्राला, विशेषतः फळबागांना बसला असून अनेक जिल्ह्यांमध्ये वाहतूक आणि वीजपुरवठा खंडित झाला आहे. सातारा, पुणे, जळगाव आणि परभणी जिल्ह्यात या पावसाने मोठे नुकसान केले…

Read More