Headlines

शहरात लोकसहभागाने हवेची गुणवत्ता समाधानकारक:सिंगल युज प्लास्टिक विरोधात महापालिका कठोर‎

प्रतिनिधी | अमरावती दिवसेंदिवस वाढणारे शहरीकरण, काँक्रिटचे जंगल आणि विकासकामांची घोडदौड सुरू असतानाच, महापालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे शहराने पर्यावरण संवर्धनात राष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा निर्माण केला आहे. राष्ट्रीय पातळीवरील ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५’ मध्ये अमरावती शहराने देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावून मानाचा तुरा खोवला आहे. यापूर्वी २०२२, २०२३ आणि २०२४ मध्ये शहराने अनुक्रमे तृतीय, प्रथम आणि…

Read More

6 हजार पगार असलेला अभियंता कोट्यवधींचा मालक:भुवनेश्वरमध्ये चार आलिशान घरे; ओडिशात एकूण 5 इमारती, 13 भूखंड व ₹2 कोटी रोख रक्कम मिळाली

फक्त 6 हजार रुपये मासिक वेतनावर सरकारी नोकरी सुरू करणाऱ्या ओडिशाच्या बैकुंठ नाथ बेहरा यांच्या कोट्यवधींच्या मालमत्तेचा खुलासा झाला आहे. बैकुंठ नाथ हे कंधमाल जिल्ह्यातील बलिगुडा येथील एकात्मिक आदिवासी विकास संस्था (ITDA) चे सहाय्यक कार्यकारी अभियंता आहेत. ओडिशा दक्षता विभागाला बेहरा यांच्याकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याची तक्रार मिळाली होती. त्यानंतर भुवनेश्वर येथील विशेष न्यायाधीश (दक्षता)…

Read More

बोगस उडीद बियाणे घोटाळ्यातील आरोपी आठवड्यानंतरही गायबच:" कृषी''च्या भूमिकेबद्दलही संशय, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह‎

एका नामांकित कंपनीच्या ब्रॅण्डचा गैरवापर करून बोगस उडीद बियाणे बाजारात विक्रीसाठी आणून शासन व शेतकऱ्यांची दिशाभूल, फसवणूक व आर्थिक नुकसान केल्याप्रकरणातील मुख्य आरोपी रत्नाकर रघुनाथ कोले यास अटक करण्यात बार्शी शहर पोलीसांना अपयश आले आहे. घटनेला १० दिवस उलटले तरी पोलीसांना अदयाप त्याचा ठावठिकाणा सापडलेला नाही हे विशेष. खरीप हंगाम जवळ आला की शेतकरी हंगामाच्या…

Read More

दीड लाख गमावल्यानंतरही हिंमत तुटली नाही:बनावट आश्वासनांवर आणि उद्योग क्षेत्रातील फसवणुकीवर 'द पिरामिड स्कीम'चे तारे बोलले

पिरामिड योजना फक्त पैसेच बुडवत नाहीत, तर नातेसंबंध आणि विश्वासही तोडून टाकतात. TVF ची नवीन वेब सिरीज ‘द पिरामिड स्कीम’ हेच सत्य दाखवते. दैनिक भास्करशी बोलताना रणवीर शौरी, अल्फिया जाफरी, परमवीर सिंग चीमा आणि क्रिएटर-दिग्दर्शक श्रेयांश पांडे यांनी आपले अनुभव शेअर केले. काहींनी मॉडेलिंगच्या नावाखाली लाखो रुपये गमावले, तर काहींना खोट्या आश्वासनांचा आणि बनावट ऑफर्सचा…

Read More

आव्हानांवरती मात देत विमान सुरक्षित उतरवणे हीच खरी कला:कॅप्टन नीलम इंगळे-लोबो यांनी उलगडले आकाशातील अनुभव‎

विमान चालवणं हे फक्त तंत्रज्ञान नाही, तर ती एक कला आहे. हवेत हजारो फूट उंचावर असताना जेव्हा आव्हाने समोर येतात, तेव्हा तुमची प्रसंगावधानता आणि टीमवर्कच तुम्हाला सुरक्षित जमिनीवर आणू शकतं, असे प्रतिपादन कॅप्टन नीलम इंगळे-लोबो (लाईन ट्रेनिंग कॅप्टन, एअरबस ए-३५०) यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील मांडवे (सद्गुरूवाडी) येथील जगदंबा देवी मंदिर परिसरात संदीप राठोड यांच्या कल्पनेतून…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आचरणात आणण्याची गरज:मनपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, महापौर ज्योती गाडे यांचे प्रतिपादन‎

“छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन लोककल्याणकारी आणि न्यायप्रिय असे रयतेचे राज्य निर्माण केले. समाजातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे, महिलांचा सन्मान राखणे, शेतकरी व कष्टकरी वर्गाला न्याय देणे तसेच सुशासन निर्माण करण . हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अहिल्यानगर मनपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून…

Read More

Bengal Border Verification | Migrants Returning to Bangladesh

लेखक: अजय प्रकाश17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील हकीमपूर चेकपोस्टवर सध्या बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची गर्दी जमा होत आहे. हे लोक स्वतःची ओळख सांगून बांगलादेशात परत जाण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. तथापि, सीमा सुरक्षा दल (BSF) त्यांना थेट सीमापार पाठवण्याऐवजी बायोमेट्रिक आणि इतर ओळखपत्रे घेऊन बंगालमध्ये तयार केलेल्या होल्डिंग सेंटरमध्ये…

Read More

Villagers suffer due to incomplete road in Pimpri, accidents continue due to road being left incomplete after paving; Demand for immediate repairs

एरंडोल तालुक्यातील पिंप्री बुद्रुक येथे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने ग्रामस्थांना आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित ठेकेदाराने रस्त्यावर केवळ मोठे दगड आणि खडी टाकून रस्ता कच . पिंपरी बुद्रुक गावाकडे जाणाऱ्या या रस्त्यावर सध्या सर्वत्र सैल आणि मोठे दगड पसरलेले आहेत. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या मोटारसायकलस्वारांची…

Read More

मुलगा हाच वंशाचा दिवा ही मानसिकता बदला:निफाड येथील जनजागृती कार्यक्रमात डॉ. सुधा कांकरिया यांचे आवाहन

‘मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे पराया धन’ ही समाजातील जुनी मानसिकता बदलल्याशिवाय स्त्री-पुरुष समानता शक्य नाही. मुलींच्या जन्माचे स्वागत करून त्यांना शिक्षण, आरोग्य आणि विकासाच्या समान संधी देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पीसीपीएनडीटी स्टेट सुपरव्हिजरी बोर्ड सदस्य तथा ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ चळवळीच्या डॉ. सुधा कांकरिया यांनी केले. उपजिल्हा रुग्णालय निफाड,…

Read More

घरगुती LPG सिलेंडर ₹29 ने महागला:3 महिन्यांत दुसऱ्यांदा किमतीत वाढ, ₹89ने दर वाढले; दिल्लीत 14.2 किलोचा सिलेंडर ₹942 मध्ये मिळेल

घरगुती एलपीजी सिलेंडर 29 रुपयांनी महागला आहे. नवीन दर आज रात्री 12 वाजल्यापासून लागू झाले आहेत. दिल्लीत आता 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची किंमत ₹913 वरून ₹942 होईल. तीन महिन्यांत दुसऱ्यांदा एलपीजीच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. यापूर्वी 7 मार्च रोजी एलपीजी सिलेंडरचे दर ₹60 ने वाढवण्यात आले होते. अशा प्रकारे 3 महिन्यांच्या आत घरगुती सिलेंडर…

Read More